()॥५॥४/८॥२७/१|_ (3२.२ 0) 194997 १२०) 7१०० हि. ॥४७0/॥५]) 09॥१॥३॥११ ए॥२७ए१७1157 1.71घछार&1ार (:81]] ४6. रि वी १ ५- ७ (. 6१९०८५५101 (धर. शी ३ छ ९५- कैपपाठा किली ६ नो. 11८ १५१: र स्य ' वा पोच | नित ल्प्प् शेषफेवर १% ५७ '॥॥15 ७007 ॥00116 ७6 एटा.पाताटचे ठा 07” ७8लळि€ पा€ 812 195 1031८60 56100”. श्रीमद्वगवद्वीता तत्तार्थदीपिका लेखक केशव महादेव बेडेकर बी. ए. मूल्य चार रुपये प्रकाशक केशव नहादेव बेडेकर, बी.ए. सी.ई. £टन्दीवर?, जंगलीमहाराज रस्ता, पुणे ४- सर्व अधिकार लेग्वकाधीन प्रथमात्राति नोव्हेबर १९५८ मुद्रक यदावन्त गोपाळ जोशी, आनंद मुद्रणालय, १९६४६ सदाशिव, पुणे २, भ्रस्तावना श्रीमर्‌्मगवडगीता हा ग्रंथ आकाराने लहान, म्हणजे १८ अध्यायांत विभागिलेल्या अवघ्या सातशे लछोकांचा; पण गुणाने फार मोठा आहे. त्यांतील परमाथाची भूमिका सनातन व अनुभवसिद्ध असून तास्वक विवेचन समन्वयात्मक दृष्टीने व बुद्धीळा पटेळ अशा प्रकारे केळे आहे. त्यांतील नेतिक उपदेश सदेह व मोह यांचा निरास करून कोणाहि व्यक्तीला अडचणीच्या प्रसगी अगर भाबावून टाकणाऱ्या परिस्थितीत आपले कतंब्य कोणते हें ठरविण्याचे कामी योग्य मार्गदशन करणारा आहे. अनुभवासेद्ध परमार्थ, समन्वयात्मक तत्त्वज्ञान व स्फूर्तिदायक नीच्युपदेशा याच्या त्रिवेणी संगमासुळे भगवद्गीता हा ग्रथ भारतीयानाच नव्हे तर अन्यदेशीय विचारवतानाहि अत्यत पवित्र ब॒ आदरणीय वाटतो. यासळे त्याला जागतिक धरसग्रेथयात असाधारण महत्त्वाचे असें स्थान लाभलें आहे. भारतीय तत्त्वज्ञानाला ललामभूत झालेल्या वेदान्तदशनाचची इमारत ज्या प्रमाणभूत ग्रंथांच्या पायावर उभारळळली आहे, त्यांत म्हणजे प्रस्थानत्रयीत उपनिषदे. व ब्रह्मसूत्रे यांजजरोबर भगवदुगीतेचचा अंतभाव होतो. जगांतील बहुतेक प्रमुख भाषांतून भगवर्‌गीतेचीं भाषांतरे झालीं आहेत. अनेक पौरस्त्य व पाश्चात्य आचायानी व पडितांनी भाष्ये व टीकाग्रंथ लिहून व काही निस्वार्थी कार्यकत्या तत्त्वचितकांनी व महात्म्यानी प्रबंध रचून भगवद्‌गीतेतील प्रमेयांचें यथाथ स्वरूप आपापल्या दृष्टीने ब भूमिकेवरून विशद करून सागेतळे आहे. काही थोड्या आत्मज्ञानी भगवर्‌भक्तांनीही स्वानुभवाच्या आधारे भगवद्वीतेच्या अन्तरंगात प्रवेश करून तेथे पाहिलेल्या चिद्रत्नांच्या स्वरूपाची जिज्ञासु निष्ठावन्त साधकाना ओळख पटावी ब त्यांचा “ सोळीव सुख ?' अनुभविण्याचा माग प्रकाशित व्हावा म्हणून हृूदयगम वाड्य़य निर्माण केळे आहे. या बाबतीत भारतीय ग्रंथकारांचा उदाहरणाथ म्हणून, श्रीमदात्यशाकराचाये, संतशिरोमणि श्रीज्ञानेश्वर, श्री. अरविंद घोष, लोकभान्य टिळक, महात्मा गांधी, डा. राधाकृष्णन्‌ व प्राव्यापक रा. द. रानडे यांचा नामनिदेश करतां येइल. अद्यापीहि गीतावाड्ययामध्ये नवीन भर टाकण्याचे कमी अधिक यरास्वी प्रयत्न होतच (४) आहित, व त्यांतील विविध गुणविशेषांमुळें त्यांचें स्वागत करणे आवश्‍यक आहे. अशाच प्रकारचा एक स्वागताहे प्रयत्न आमचे स्नेही श्री. केशव महादेव बेडेकर यांनी “' तत्त्वाथदीपिका ?” या नांवाचा भगवद्गीतेचा तात्पर्यार्थ स्पष्ट करून दाखविणारा आटोपशीर ग्रंथ लिहून केला आहे. मूळ गीता कोणती व प्रक्षितत भाग कोणता हे विळेत्णपूर्वक निश्चित ठरवावे अगर अनेक विद्वानांनी प्रतिपादिळेल्या विविध मतांचा आढावा घेऊन त्यांचे चिकित्सापू्वक परीक्षण करावें, अगर एखाद्या विशिष्ट सांप्रदायिक अथवा ऐकान्तिक मताचा आग्रहाने पुरस्कार करावा या हेतूनें हा ग्रंथ लिहिलेला नाहीं. प्रस्तुत ग्रंथांत लेखकाला भगवद्‌ गीतेचा मुळांतून पूर्व ग्रह न बाळगितां स्वतंत्र बुद्धीनं अभ्यास करून जो तात्पर्याथ पटला तोच त्यानें मूळ छाक व त्यांचे भाषांतर देऊन व त्याखाली अवश्य तेथे अर्थ विवरणात्मक टीपा जोडून सर्वसाधारण बाचचकांनाही समजेल अक्षया सुबोध, सरळ भाषेंत सांगितला आहे. गीतेंतून केवळ कर्भमागाचा, केवळ भक्तिमार्गाचा किंवा केवळ अद्वेत सिद्धीचा अर्थ काढण्याचे प्रयत्न निष्फल होत. गीतोपदेशांत एकांगीपणा व ऐकान्तिक मताचा आग्रह नसून त्यांत अनेक मतांचा व साधनांचा समन्वय साधला आहे. गीतेमध्ये मख्यतः अद्वैतमता'चा स्वीकार केळा असला तरी इतर म्हणजे सांख्य योग, भागवत इत्यादि मतांचा चिकित्सापूवक समावेश करून घेतला आहे. गीतेची ही समन्वयात्मक दृष्टि नीट समजून घेतली तर अभ्यासू वानचकांना मधून मधून आढळणाऱ्या विवाद्य स्थळांची व कूट प्रश्नांची (ज्ञान-भक्ति, निरृत्ति-प्रत्रात्ते, निरुण-सगुण, माया-चिद्विलास, मत्स्थानि भूतानि-नच मत्स्थानिे भूतानि, दैव-ईश्वरीकृपा इत्यादि प्रमेयाची) समाधानकारक उत्तरें मिळूं शकतात हे दाखविण्याचा ठेखकानं प्रशंसनीय प्रयत्न केला आहे. करम, शान, ध्यान, भक्ति ही साधर्ने परस्परव्यच्छेदक नसून परस्पर पूरकच आहेत ब यामुळें आत्मलाभ, त्रह्मसंस्पर्श अगर मोक्षप्राति होते है श्री, बेडेकर यानी विशद करून दाखविण्याचा प्रशंसनीय प्रयत्न केला आहे. श्री. बेडेकर यांनीं आपल्या * तत्त्वार्थदीपिके 'नॅ॑श्रीमद्धगवद्गीतेच्या अंतरंगांत प्रवेश करण्याच्या मार्गावर प्रकाश टाकण्याचे कार्मी हातभार (५) लाविला आहे, या जाणीवेर्न वाचकवर्ग त्यांचे मनःपूर्वक आभार मानील यांत संशय नाहीं. श्री. बेडेकर यांनीं श्रीमगवान्‌ कृष्णाला अपण केलेला ही वाडय़यसेवा त्यांचे चरणीं रुजू होवो अदी इच्छा व्यक्त करून हे प्रास्ताविक चार शब्द पुरे करतो. र्ट भ्र $ सूर्यादय र . न. ग. कि |) प्रा. न. ग. दामले पुरस्कार श्री, केशव महादेव बेडेकर यांनी श्री भगवद्वीतेबर “ तत्तवार्थदीपिका ? लिहिली असून ती लवकरच प्रकाशित होईल. श्री. बेडेकर हे स्वतंत्र विचाराचे असून स्वतःला पटलेले बिचार स्पष्टपणें निर्भयतेने मांडतात. श्रीशंकराचायोनीं ज्याप्रमाणे समन्वयपद्धतीचा अवलंब केला व भाष्ये लिहलीं, त्याच पद्धतीचा अवलंब आधुनिकांना समजेल व पटेल अशा रीतीनें तत्त्वाथदीपिकेत केळेला आढळतो. लेखकाची गीतातच्वज्ञानावर हढ निष्ठा आहे; व गीतेचे तत्त्वज्ञान पूर्णपणें परोक्ष झाल्यावर आधुनिक कालांत जगाला भेडसावणारे प्रश्न उत्पन झाले तरी निर्भयपणे त्यांना सहज तोड देतां येते अशी श्रद्धा हें पुस्तक वाचून कोणाच्याहि अंतःकरणांत उत्पन होईल. पण ग्रंथकार एवढ्यावर संतुष्ट होत नसून गीतेचे तत्त्वत्ञान हें केवळ अभ्यसनीय नसून त्याचें साक्षात्‌ अपरोक्ष झाल्यावांचून मानवाला निर्भेळ सुखप्राप्ति मिळणे शक्य नाही, असे एकंद्र सार आहि. श्रीगीतेचा उपदेश युद्धापुरता, किंवा केवळ अर्जुनापुरता नाहीं. असुन हा केवळ निमित्त मात्र आहे. अजुनाच्या भूमिकेला अनुसरून “ तस्मात्‌ युध्यस्ब ? असें प्रसंगोपात सांगितळें आहे. ससारी जीवाला मार्गदशन करणें आणि कैवल्यसाधनाचा मार्ग दाखविणे यासाठीं श्रीगीतेचा अवतार आहे ( पान ९ पहा ). गीतेकडे पाहण्याची जी निदोंष दृष्टि आचायोरनीं दाखविली तिचाच अवलंब प्रस्तुत ठेखकार्ने केला आहे. २६०२ सदाशिव पेठ -ऱद्‌. वा. जोग पुर्णे २ उपनिषत्तीर्थ पारेचय यो$र्थज्ञ इत्सकलभद्रमइनुते-यास्काचार्या: आस्तिक आणि श्रद्धाळु व विद्यावंत आणि सुसंस्कृत अश्या आयोस अलळोकिक अर्थ समजण्याचे अचुक साधन म्हणून एक वेदाकडेच बोट दास्ववावे लागतें. तो निरपेक्ष रव निःश्रेयस साधण्याचे एकमेव सर्वसंमत असे साधन असल्याचे विचारवंतांनी मान्य केळें आहे. “ वेद्स्य हि निरपेक्ष स्वार्थ प्रामाण्य रवेरिव रूपविषये ' असा आचचायीचा आदेश आहे. वेदा- नुसारिणी वाणीच निदांष द्रष्ट्यांनी मानव्याच्या हिताचे घडे देण्यास प्रकट केली; तीस स्मृति म्हणतात. “' श्रतेरिवाथ स्मृतिरन्वगच्छत्‌ ?” हें वचन सवास श्रतच आहे. धर्मरूप शराराचे “ स्मृति तोचे अवयव देखा ” असें संत सांगतात. अध्यात्मविबयक वाड्ययांत व्यासांची वेदांतसूर्जरे अग्रगण्य भानलीं जातात. “ वेदांतु तो महारसु मोदकु मिरवे ” असे त्याचें माहात्म्य साहात्म्यांनी मान्य केळें आहे. हीं वेदांतसूर्त्रे ज्या स्मृतीस प्रामाण्याची पदवी देऊन गौरवितात त्या भगवद्वीतेचा अध्यात्मज्ञानाचा प्रदीप म्हणून अग्रहक असल्याचे समंजसांत संमत झालेले आहे. भगवद्रीतेचा आधार घेऊन बेदांन्तसूत्रांनी आपली प्रतिप[दित प्रमेये प्रतिष्ठित पायावर उभारलीं अस- ल्यांचे पटवून दिलें आहे. उदा. ब्रह्मसूत्र १-३-२२३ पहा.-““ अपि च स्मर्यते ? अशी अनेक आहेत. या श्रीकृष्णाजुंन संबादाला ईंश्वरस्मृति या आदरयुक्त सरसेनें संबोधिळठें आहे. “' वृष्णीनां वासुदेवो$स्मि ' म्हणणाऱ्या भगवानांनी आपलें ज्ञान सर्वस्व यांत समाविष्ट करून तें विश्वास दिलें, समग्र ऐश्वय॑ आणि संपूर्ण ज्ञानाचे ते आगर होत. ह्या दृष्टीने त्यांच्या ह्या कृतीकडे तज्ज्ञ पाहतात. त्यांची प्रातेज्ञाच तशी आहे. “' तेसे सर्वशैहि मिया । सवहि निर्धारूनिया । निके होय ते धनंजया । सांगितलें तुज ? | ज्ञा, १८-१३२१. एवढा या ग्रंथाचा असामान्य अधिकार आहे. ज्ञानवैराग्यादि घड्युणेश्वयांनीं संपल असलेल्या य्रा महान्‌ आत्म्याचे हे उद्गार विश्वकल्याणाच्या कळकळीने अवतरले आहेत. “' गीतेचे हं दुभतें । वत्स करूनि पार्थाते । दुभिजनली जगापुरतें । श्रीकृष्ण गाय ॥ ? (७) ज्ञा. १८-१६८९. या अमृताचा लाभ सवोनीं यथाशक्ति साधावा अशी कृतकार्य शुकाचायीची शिफारस आहे. “' पिबत शास्त्रमिदं रसमालयं । मुहुरहो रसिका भुवि भावुकाः ॥ ” असुनाचा मोह मारण्याच्या कामीं याच अस्त्राचा भगवानानी उपयोग केला आहे. “' गीता हे सप्तशती । मंत्र प्रतिपाद्य भगवती । मोहमहिषा मुक्ति । आनंदलीसे| ज्ञा. १८-१६६७.- या उपदेशाचे घुटके प्रथमतः पार्थास पाजले गेले. ती गोष्टी गद्यांत गोवून गायली, असा संत समय आहे. “ कृष्णाजुंनी मोकळी । गोठी चाबळली जे निराळी ॥ ” ज्ञा. १८-१६९६. ती व्यासांनी पद्याच्या पेह्रावांत पुण्यपुरूषांपुढे वाढली आहे. या प्रबंधाचा प्रायः छंद अनुष्टभ ठेविला आहे. त्यामुळे यातील रसग्रहणास सर्वसामान्य जिज्ञासूस सुरेख सोय झाली आहे. “६ तेभं शब्दे जे न लभ । ते घडुनिया अनुष्टभें । स्त्रीश्यूद्रादि प्रतिभे । सामाविळे ॥ ” ज्ञा. १८-१६९९, असा हा मुक्तद्वाराचा लाभ यामुळें जोडत आहे म्हणून हा मेवा स्वास ह्वा असाच आलेला आहे. या प्रयंधाची संख्या सात रते असल्याचें सवे सांगतात. “ तं धमे भगवता यथोपदिष्टं वेदव्यासः सर्वेजो भगवान्‌ गीताख्ये: सत्तामिः छोकदा- तेरुपानेबषे'थ ?” असे श्रीमदाचार्य गीतेच्या संक्षिप्त विवरणाच्या आपल्या उपोद्धातांत सांगतात. “' छोक शते सात । अध्याय अठराचे लेख । जे देवो बोलिळे एक । दुजें नाही ॥ ” याचा अर्थ यांत आद्यंतांत एकच विषय श्रीमा हाताळलेला आहे. तो कोणता हे ते स्वतःच सांगतात. “< जान प्रधान हे शास्त्र । ” ज्ञा>. १८-१४३६. श्रीकूृण्ण आपला हाच अभिप्राय असल्याचे अनुगीतेंत सांगतात. “ स हि घमः सुपयातो ब्रह्मणः पदवेदने। !*. या काव्यांतील मुख्य रसावरून हेच मम ठरते. यांत शांतरसाचची श्रींनी आपणा सवोस मेजवानी दिली आहे. “' वबेला शांतरसें । तो हा ग्रंथु |” ज्ञा.१८-१७६१.निर्वेदस्थायि भाबो5स्ति शान्तो$पि नवमो रस: का. प्र. ४ या सवैराग्यजञानाच्या दानासाठींच हा या शास्त्राचा विस्तार झाला आहे. “' यदा ते मोहकलिलं बुद्धिव्यातितारिप्यति । तदा गंतासि निर्वेदम्‌ ** असें श्रीकृष्णच त्याचा निर्णय देतात. यांत मुख्य मान शांताचा, बाकीचे पंक्तीचे पठाण. ते योग्यतेनुरूष पूजिळे आहेत “ येरां हि रसा पांतिकरा । जाहला माठ.” ज्ञा. ११-२. त्यामुळें ही मेजवानी चमचमीत (८) झाली आहे. मात्र या भोजनार्चे निमंत्रण फक्त निष्कामांसच आहे. “ हँ प्रतिपत्ति मिया केली । निष्कामासी |॥ ?” ज्ञा. ६-२२, निष्कामकाम हेच येथे अधिकारी ! या प्रबंधाच्या प्रमेयाप्रमाणें याच्या संख्येविषयीहि ऐकमत्य नाही. ज्ञानेश्वर ७०० कोक म्हणतात तर ते ७०१ व्यावर ओवी लिहितील कशी ? असा प्रा. दांडेकरांचा सवाल आहे. ज्ञा. प्र. पा. २७. 'सप्तराती' या शब्दाला योगिक अगर रूढार्थाने ध्यावे की कसे यावर हा निर्णय राहतो. नवचडी पाठांतील सप्तरातीची ग्रंथसंख्या गणण्याऱचा प्रकार स्वतंत्रच दिसतो. समस्ता उवाचच मंत्राः ५७; अधछोकाः ४२; छोकाः ५२१५ च अवदानानि ६६ इतिसप्तरातानि. अशी सातद्ांची भरती करतात. तसाच प्रकार या गीताग्रंथाच्या मोजणीत संख्यावेतते मानीत आले आहेत. त्यांचे ग्रंथ मोजण्याचे मान-पद्य संख्या सोंडून-अक्षर संख्येवर आधारलेले आहे. बत्तीस अक्षरांच्या समूहास एक, याप्रमाणे ही गणती होते. पहा, आपटे कोश पृ. ४७१. गीतेत विविधवृत्ते, मर्यादित स्थळीं का होईना, पण दीधे लांबणीची आलेली आहेत. त्यांचा विचार व्हाबा हंहि येथे उच्चित आहे व काऱ्मीरी-शारदा मातृकांतील-प्रती पाहतां, त्यांची पद्यसख्या ७४५ पयत जाते; तरी ही सर्वपद्ये ते घेपकच समजतात. गीतामान गीता प्रशास्ति देते ती:-षट्शतानि सर्विशानिः-सोकानां प्राह केशव: । अजुनः सप्तपंचाशत्‌ सप्तषष्ठीच संजयः || धृतराष्ट्रः छोकमेक गीताया मानमुच्यते || त्यांच्या ७४५ शछोकसंख्येचा हा आधार ते देतात. ग्रंथसंख्या मोंजण्याच्या पद्धतीतील फरकामुळे हा विसंवाद झाला आहे. त्यावरून क्षेपक वा घेपक ठरविणे धोक्याचे झाळें आहे. ग्रंथसख्या गीतासारावर अवलंबून असल्याने प्रस्तुत पद्यसंख्येवर चालते केले जातें. “' शते सात झाका ” ज्ञा. १८-१६७७. ही परंपरा रिष्ट्संमत सनन महाराष्ट्रांत तीच मानीत आले आहेत, तेंच योग्य होय. संख्येसबंर्धी जो प्रकार तोच पाठाविषयींचा. त्याबरोबर हा प्रश्नहि पुढे उभा राहतो. “ प्रतिजानीहि '” ९-३१, “पुरुष प्रपद्ये ? १५-४ सारखे पाठ ओघांत खटकतातच. शांकर पाठाहून भिन्न असे सव्बाशेवर पाठ सानेशींत आदरिलेले आढळतात. “'उत्सुज्य सशरं चापं रथोपस्थमुपाविरात्‌?" (९) १-४७ या सारख्या भिन क्रमांत आलेल्या संहितेने अथोतहि उलथापालथ होते. तरी “' येथ अर्थे ताचि पाठे । जोडे येवढेनि घरटे ।॥ ज्ञा, १८-१६८२३. अशी पद्मपुराणाची पुष्टि लाभल्याने गीता ही “' वाड॒मयी । श्रीमूर्ति प्रभूची । ? ज्ञा. १८-१६८४ या शासनाने ती कोणत्याहि स्वरूपांत सांपडली तरी फलांत फरक पडत नसल्यानें पूज्यत्वाने पदरांत घेण्यास पात्र आहे. गीताशास्त्र हें आत्मा अवरविते मंत्राचे माहेर आहे. त्या मंत्रसाधनाचे प्रकार फार. निष्कामकर्माच्या प्रव्रत्तिर आचारानेच साध्य साधते असं रहस्य सांगणारा एक संप्रदाय आहे, तर दुसरा “' ज्ञानसमुच्चितेन विहितेन कर्मणा निःश्रेयसप्रात्तिः ?' असा अभिनवांचा. “' गीताशास्त्रे इषन्मात्रेणापि श्रौतेन स्मातेन वा कमणा आत्मज्ञानस्य समुच्यो न केनचिद्दशयितु शाक्य: (शां. भा.) असा मुरारेस्तृतीयः पन्था प्राप्त होत आहे. शिवाय, ““भगव- द्वक्तियुक्तस्य तत्मसादात्मबोधतः । सुख स्वानंदसयाक्तिरिति गीतार्थसंग्रहः |? असें सांगणारा आणस्ती एक पंथ उभा राहतोच. क्रमयोगाचचा प्रकार पांचवे ज्ञाननाथ नौदतातच. पांचांमुखी परमेश्वर पडला ! अधिकारानुरूप योग्य ते आदरून आत्मकल्याण करावयाचे हे खरें, परंतु या प्रामाणिक मतभेदामुळे याच आधारावर अनेक मतवाद्यांचा गलबला उभा राहिला. येवढे सवे प्रपंच मनांत धरून देव बोलले हे निश्चिता्थांच्या वक्त्यावर लादता येत नाहीं. पूर्णप्रज्ञांचे द्वैत, श्रीसंप्रदायाचें विशिष्टाद्वेत, वलूभांचे शद्धाद्वैत, आच्चायांचे केवलाद्वेत व प्राचायोचें पूणाद्वैत हे वादी आपल्या मतास गीतेंत स्थान दाखवितात. गीताशास्त्रांत सांख्य योगादिकांचा समन्वय आहे. पतित परावतंनार्थ भक्तीचा राजमार्ग त्यांत खुला झाला आहे. त्यामुळें हा प्रबंध सर्वमान्य झाला आहे. तो आपली ही लोकप्रियता निरंतर टिकविणार आहे. याच्या रुचकर शिकवणीने ह्याचे सुवारलेल्या सव भाषांतून उलथे प्रसिद्धिले आहेत, व श्रीरमणापावेतो त्याचा आस्वाद देशविदेशाच्या आबालबृद्धांस महात्मे सरसहा सेवन करवीत आहेत. यामुळें “ विश्वाचिया कृपा । करोनि. महानंद सोपा | अझुन व्याजे रूपा। आगिला देवें ॥ ज्ञा १८-१६८६, असा. हा विश्वश्ांतीचा महामंत्र विश्ववंद्र झाला आहे अर्से संत सांगतात ते सत्य आहे. (९१०) या ग्रंथांतन आपल्या मतास साधक असा निष्कर्ष सर्वेच काढतात. फार काय परंतु बायबलाशीहि याचे नाते लावण्याचा प्रयत्न झाला आहे. ह्या योगाने त्यांच्या महतीपेक्षां या ग्रथाचेच महत्त्व मनांत चांगलं बिंबतें. :£ उन्येः स्वपक्षनिक्षिपदृष्टिमिः स्वाभिप्रायो भगवबद्रीताथत्वेनारोप्योक्तः । अह तु गीतार्थमेव वक्ष्यासे *' अक्ली प्रातिज्ञा करणारे वीरहि याच भोबऱ्यांत सापडलेले दिसतात. संस्कृत, प्राकृत, पैशाची इत्यादि देशी, व ग्रीक, लटिन, फ्रेंच, जर्मन व इंगजी वगेरे विदेशी गद्यपद्य पेहरावांनी हिला अनेकांनी अनेक प्रकारें नटविळे आहे. व *“' इथे मराठीचिये नगरी । त्रह्मविच्येचा सुकाळु करी ।” असा या गीता ग्रंथाचा सर्वत्र बोलयोला होत आहे. यक्षदेवी, दीपिका तों मंजिरीपयतःचे विजेचे अनेक दिवे हिच्या अतरंगावर प्रकाशा पाडावा म्हणून प्रज्वाळिळे आहेत. तरी “' निरे कोणापाशी होय एक रज | तरी द्या रे मज दुर्बळासी *' ॥ अक्ली तुकारामादि जिज्ञासूंची जिव्हाळ्याची मागणी ताजीची ताजीच खडी आहि. पांडित्यप्रचुराचा परामर्श सामान्य प्रज्ञा- वानाच्या आवांकयाबाहेर राहतो. त्यांत संसारश्रांतांस श्रीकूण्णाच्या आदायाशी समरस होऊन त्याचा सारांश स्मभाषेत सोप्या शब्दाने सांगणाऱ्याची तहान लागलेली आहे. त्याप्रकारचे प्रयत्न अनेक अधिकारी सभाग्य संत करीत अहित. प्रस्तुतचचा प्रयत्न त्याच पंखी आहे. “' रांजहंसानचें चालणे । भूतळी जालिया शाहाणे । इतर कायी कोणे । चालावोचिे ना? ”' असा ज्ञानेशांचा अश्या प्रयत्नास पाठिंबा आहे. त्या तंतूवरच नेट घरून या सज्जनसंदेदा देणाऱ्याने सर्व समाजास निःश्रेयसारचें सुलभ मार्गददान व्हावें म्हणून आपली स्वतत्र तत्त्वाथदीपिका उजळली आहे. चक्षुष्मंतांनी तिचा मनसोक्त उपयोग करून घेतल्यास त्यांचेच स्वहित साधल्या'च श्रेय त्यांस लाभणार आहे. प्रस्तुतत्चा प्रयत्न अनेक दृष्टीनी स्वागतार्ह ठरतो. यांतील अतरंगाऱची ऱवौकस पाहणी केल्यावर ह्याच निर्णयावर कोणीहि येईल. सामान्यतः शांकर साप्रदायिकांच्या आधाराने यातील विवरणाचें धोरण ठेवलेले असलें तरी त्यास सोडून ओघास जुळणारा असा अन्य अर्थ आला तर तोहि येथें आदरलेला दिसेल. “ अपर्याप्तं तदस्माकम्‌ , १-१ ० चै स्पष्टीकरण पहा. “यावानर्थ उदपाने, २-४६, याहि पद्याच्या अर्थात निराळें धोरण दिसतें. ४: स्वघर्मे निधनं श्रेयः ? ३-३५, याचा अभिप्राय मूळच्या ओघास जमेल (११) उसा उघड उघडा केला आहे. “ यो बुद्धेः परतस्तु सः ? ३-४२, ये- उपनिषदांचा मान राखून बाजू सावरली आहे. लोकसंग्रहांची स्पष्टता समाज- घारणा वगेरे प्रतिशब्दांमी मनोहरपणे सजविली आहे. बुद्दियोग या राब्द- बटीकेंत श्रीकृष्णांनी किती अर्थ सांठविळला तो सर्वे झाडा देऊन उघडा केळा, हें कत्यीस कौतुकास्पद आहे. विश (प्र. २११ ) म्हणजे सर्व साधारण जनता यांत नाविन्य आहे. या तत्त्वार्थदीपिकेचे तच्वकथन त्यांच्याच राब्दांत सांगणे सोयीचे म्हणून तैं येथें उदधृत करतों. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. स्वमावज कम कतेव्यबुद्धीने केल्यास पाप लागत नाही. ' मुक्तसंग ' अक्यानें * तदर्थ ? कम करावयाचें हा बुद्धियोग. यार्ने सद्वति लाभते. केवल संन्यास ( ज्ञान ) मारी किंबा केवळ कमे अगर भक्ति एकांडी येथें सांगितळी नाही. सर्व माग अधिकारानुरूप यथायोग्य तसे क्रमाने आक्रमिल्यास ते साध्यास प हूचवितात. अजुन हा क्षात्रवरृत्तीचा म्हणून जनकाचा निर्दैरा झाला तो कमॅसंन्यासासाठी. कमे, थोग, ज्ञान, कर्मसंन्यास, अनन्य भक्ति नतर केवल्य असा क्रम येथे दिळा आहे. गौीतावक्ते परमज्ञानी योगीश्वर या दृष्टीने हा उपदेश झाला, पुनजेन्माचे सुंदर तत्त्व गळी उतरविले आहे. जीव मर्त्यदेहांतून बाहेर पडतांना मनादिकांसह निघतो. इश्वर समष्टीर्षू आहे. तो परतंत्र नाही. तो वश्ीी आहे. दंश्रराची माया आरजित्य घटना करणारी त्याची टदाक्ति आहे. संसाराचे सातत्य आणि साधुभाव साधतो तो धर्म समजावा, व त्याच्या विघटनेस अधर्म समजावे. इधराचे निःश्वास समाजस्वास्थ्यास आवश्यक आहेत. वर्णव्यवस्था इंगनिमित आहे. अपरोक्षशञानाने जन्ममरणापासून सुटका होते. जीवन्मुक्ति हे खरे वैभव. कम व भक्तीस देव व आपण असे दोघे हवेत. विश्व हेंच विव्वेध्वराचे व्यक्तरूप हाय. त्याचे शरणागत मायागाक्तितून तरतात. तन्मयता ही उपासना होय. तन्मयतेने केवल्य. विशेश्वर अव्यक्त तर विश्व व्यक्त, आकार आणि वायु- सारखी ही समजोडी आहे. ते दोन्ही पूर्ण आहेत. जीव-जगत्‌ नव्यानं होत नाहींत. स्व आणि स्वभाव असा हा ईश्वर-जगताचा संबंध आहे. विश्व है त्या विश्वेधर विश्वंभराचा प्रभाव आहे. एकत्व, बहुत्व आणि सवेत्व ऱ्या प्रकाराने ईश्वर प्रतीत होतो. या सर्वेत्वबांत एकत्ब पाहणें हें (१२) ज्ञान. जाति गोण, भक्ति श्रेष्ठ. जाति जन्माने, तर वर्ण गुणाने. स्वभाव बदलला तरी जन्मजात बीज नाहीसं होत नाहीं. शुद्ध भाव केवलात्म्याचे व विकृत भाव जीवत्म्याचे होत. ही सृष्टि इश्वरेच्छेनें झाली. अनाद्यनंत विश्व हें परमात्म्याचे दृश्य रूप होय. विश्वांत विखेखर आत्मभावाने पाहणें हाच योग. सर्व कर्माची समापि ज्ञानांत, तशी ज्ञानाची परिपूर्तता भक्तींत होते. ज्या योगें जग प्रतीत होतें ती आविद्या. ज्ञानाच्या विषयाचे विषयत्व गेल्या- शिबाय प्रत्यय नाही. ते ज्ञान असें की, तेथे त्रिपुटी एकरूप होते. सूये आणि प्रकार तशी इंश्रर आणि माया ही होत. प्रकाश दिसत नाही प्रकाशांत, वस्तु दिसतात. तशी माया दिसत नाही, तिचा पसारा मात्र दिसतो. सच्छास्त्र डोळे उघडविते, व दृष्टीला सत्यापयत नेऊन भिडविते. पुढे बुद्धीस योग्य दिसेल तसें जावयाचे. मग मानव स्वचचरित निर्माण करूं शकता. कतेव्य- बुद्धीने, लोभ किंबा द्रोह मनांत न ठेवितां ईश्वरापणबुद्धीने स्वकमीचरण करीत राहेल्यास येथे संसारांत सुख, शांति, समाधान आणि अंतीं सद्गति लाभते. हा असा सामान्य मानवास श्रीमद्भगवद्रीतेचा अत्यंत कळकळीचा आणि प्रेमाचा संदेश आहे. तो साधणे हें मानवीजन्माचें कर्तव्य आहे. यासाठी गीता सुगीता कर्तेब्या असा प्रभु श्रीकृष्ण भगवंताचा आदेश आहे. तो महाराष्ट्रीयांच्या मायबोलींत भगवानाच्या आशयाशी समरस होऊन येथें सोपा करून सांगितला. तो आदराने घेईल त्यास महालाभ होऊन जन्माचे साफल्य मिळेल व तसा प्रयत्न साधतां यावा म्हणून तच्वार्थ- दीपिकेचा हा यथायोग्य प्रयत्न प्रकाशिला आहे. याची भाषा अर्थवती, सुलम, सोपी अश्ली साधली आहे. विश्रांतीचा वेळ लेखकाने बाचकवर्गास सात्विक व सततची विश्रांति कशी लाभेळ तो मार्ग सहज समजाविण्यांत नियोजिला हें कौतुकास्पद आहे. हाच त्यांचा खरा लोक- संग्रह त्यार्मी सक्रिय साधला. त्याचें सवानी सोहादीनें स्वागत करावें अशी सदिच्छा बाळगतो. श्री. केशवराव बेडेकरांचा हा यत्न ““ ममत्वेतां वाणी गुणकथनपुण्येन भवतः पुनामीत्यर्थेडस्मिन्‌ पुरमथनबुद्धिर्यवसिता ?? या हेतूने. प्रेरित होऊन झाला तरी तो '* सर्वे$त्र सुखिनः सन्तु । // याच आशीवबांदाची अपेक्षा करणार. तें स्तुत्य आहे. श्रीक्षेत्र आळंदी-देवाची --'प. पांडुरंग शमो निवेदन मानवी जीवनाची सवाच्च प्रेरणा कोणती ? अंतिम साध्य काय? तें ंसेद्ध होण्यासाठीं साधना कशी हवी ? त्याला अधिकारी कोण ? सवोनाच शक्‍य अशी कांहीं सुलभ साधना आहे काय? अक्षा प्रकारचे अनेक प्रश्न विचारवताच्या मनांत उभे राहतात. या सवाची उत्तरें श्रीमद्धगबद्रीतेत मिळतात असा विश्वास भारतीयाच्या मनात शतकानुशतके दृढमूल झालेला आहे. श्रीमद्व्यासांनी प्रज्वाठित केलेल्या या गीतारूपी ज्ञानमय प्रदीपाच्या प्रकाशांत भारतांतील लहान-थोर, विद्वानूःअविद्वान्‌ , प्राचीन-आधुनिक, अद्या अगगित व्यक्तींनी आपापले जीवन घडाविण्याचचा प्रयत्न आजपावेतो केला आहे. श्रीमत्‌ दाकराचार्यादि अनेक ज्ञानवंतांनीं आणि श्री ज्ञानेश्वर महाराजां- सारख्या संतांनी गीतोपदेशाचचाच आधार घेऊन सामान्य जनांना आणि मुमुक्षंना अध्यात्मज्ञानाचे आणि नीतीचे पाठ दिळे आहित. आधुनिक काळांतहि लोकमान्य टिळकांनी कमयोग, आणि महात्मा गांधीजींनी अनासक्तियोग, याच परंपरेचा आधार घेऊन सांगितलेला आहे. यावरून असे स्पष्ट दिसर्ते की, भारतीय लोकमनाची परपरा आगि घडण लक्षांत घेतां गीतोपदेश हा सर्वकाळीं, सवोसाठी उपयुक्त मानला गेला आहे. गीतोपदेद्यांत ऐकांतिकतेनें कवळ कर्मयोगाचा, केवळ ज्ञानमार्गाचा, किंवा केवळ भाक्तेमागाचाच अर्थ काढण्याचे प्रयत्न झाळे आहेत, आणि असे प्रयत्न पुढेंहि होत राहतीलच. परतु श्रीगोतेला जी सर्वमान्यता पूवापार लाभत आली आहे ती पाहतां गीतोपदेश एकदेशीय क्रिंवा एकमताम्रही नाही हें सहज मान्य होण्याजोगें आहे. वास्तविक पाहता अनेक भारतीय मतांचा, साधनाचा, आणि विचारांचा समन्वय या गीतोपदेशांत सावलला आहे. आणि म्हणूनच तो अनेक मतांच्या आणि विचारांच्या संसर्गाने सहिष्णु आणि संग्राहक बनलेल्या भारतीय मनाळा आदरणीय झालेला आहे. गीतोपदेशाच्या या समन्वयात्मक आणि सर्वसमावेशक स्वरूपाविषयी गीतेचा एक अभ्यासक म्हणून माझे कांहीं विचार मी वाचकांपुढे नम्रपणे (१४) मांडीत आहे. यांत पारंपरिक समजुतींना! न जुळणारे असे कांहीं दिसल्यास त्याचा सहृदय वाचकांनीं योग्य परामदा घ्यावा अशी विनंति आहे. ईश्वरापणबुद्धीन, अनासक्त चित्ताने, आणि समत्वदृष्टीने स्वकर्माचरण करीत राहून, नितांत भक्तीन आपले सवरव परमात्म्यास समर्पण करणें हाच नि'श्रेयसप्रात्तीचा माग मीतेत उपदेगिळा आहे. सवच कारही तो परमात्मा -वासुदेवः सर्वम-अस तादात्म्य झाल्यावर मग कशाचेच बंधन नाही. प्रत्रत्तीत नित्रत्तियुद्धि, आणि नित्रतीत प्रत्रत्ति-कमण्य- कम आणि अकमंणि कर्म-ही वुद्धियोगाची शिकवण सामान्य जनांसाठी आहे. ज्यानें त्याने सत्त्व नीट समजावून घेऊन आपला माग आपणच निश्चित करावयाचा आहे. उच्चनीच भाव, किंबा आचाराचे निष्ठ्रशासन कोणावरहि नाही. हें विश्व विश्वेश्याचें व्यक्तरूप आहे, आणि तें सत्य, पूर्ण, सनातन आहे. तें केवळ भ्रमरूप किवा स्वप्तबतू नाही. जीवहि सत्य, नित्य, सनातन इंश्वरांशा आहे. जगत्‌ परिर्वर्तनशीळ आहे, परंतु तें मिथ्या म्हणजे खोटे, किंवा केवळ आभासरूप अथवा नास्तिरू्प नाही. तें नितांत सत्य आहे. विश्वेशा विश्वांपासून वेगळा नाही हच विश्वरूप ददानाचें रहस्य आहे. जीव, विश्व, विशेश, सवे काही एकच एक सनातन तत्त्व आहे. ही गीतेची शिकवण, आणि यावरच आ।धारळेळा अभ्युदय-निःश्रेयसाचा माग गीतेत उपदेशिला आहे. योगेश्वर श्रीकृष्णांनी प्रियशिष्य अझुनाला, म्हणजे नारायणानी नराला, अर्थात्‌ परमात्म्याने जीवाळा, गीता उपदेशिळी आहे. ही तात्बिक भूमिका नीट ध्यानीं घेऊन गीतेचा अभ्यास केल्यास सर्वच काकाचा सुसंगत अर्थ लागेल, आणि कोणताहि कूट प्रश्न उपस्थित होणार नाही. गीता हें मोक्षशास्त्र आह, परंतु सामान्य जनांसाठींहि यांत मार्ग दाखविला आहे. म्हणजेच आध्यात्मिक मोक्षशास्त्रावरीलळ हा काव्यमय प्रबंध सामाजिक मोक्षशास्त्रावरील एक मार्गदर्शक उपदेदा-ग्रेथहि आहे, याची प्रचीति साक्षेपी अभ्यासकाना येईल. आज मानवजातीच्या आधिमोतिक अभ्युदयासाठी विज्ञानाची प्रचंड शाक्ते उपलब्ध झालेली आहे; सामान्य जनतेमध्ये आपल्या ( १५) उद्घाराची प्रबळ आकांक्षा व त्यासाठीं कमेप्रत्रत्त होण्याची दुर्दम्य ईष्या उत्पन्न क्षाली आहे, व सुजाण व सुसंस्कृत नागरिकामध्ये मानवजातीच्या आदश जीवना- बद्दळ एक सात्विक श्रद्धा हृढ झाली आहे. या विज्ञानाचे, कर्माचे व श्रद्धेचे बळ एकवटले तर आजचे सारे सामाजिक प्रश्न सटूं गकतील असा आशावाद भारतीयांच्याच नव्हे, तर सर्व रा्रातीळ सुज्ञाच्या हृदयात स्फुरत आहे. मानवी ज्ञान, कम व श्रद्धा यांच्या समन्वयाची ही आजची नवी गरज पाहता गीतोपदेशातीळ अदा समन्वयाचे तत्व मार्गदणक का ठरू नये १ आज जगांतील महत्त्वाचे प्रश्न युद्ठाणऐबजी शाततेंने सुटावेत अशी तीन्र आकांक्षा भय्राकुळ मानवजातीच्या हृदयांत हृढतर होत चालली आहे. राष््राराष्रांतीळ, वगावगीतीळ, किंवा व्यक्तिव्यक्तीमधील प्रश्न नेतिकतेचा आधार घेऊनच सोडवावयाचचे, का पादवी बळाचा अवलब करून सर्वमाश करून व्यावया*चा, हाच मोठा प्रश्न आज मानबजातीपुढें आहे. अशा वेळीं साक्षात्‌ परमात्म्याने जीवाळा-अजुनरूपी मानवजातीलळा-जो उपदेश केला त्यांतील रह्रय़ काय हे समजावून घेणें अवश्य आहे. गीतोपदेश्याच्या * युध्यस्व भारत ? ह्या मंत्रात चिरकाळ टिकणारा शांततेचा आणि परमसुखाचा मार्गच मानवजातीला श्राकप्णांनी उपदेशिला आहे यांत. सठ्य नाही. ६ ठुंदीबर * जंगळीमहाराज रस्ता | क्ट २ बेडेकर कार्तिक शुद्ध प्रतिप्रदा, शके १८७७ कशव महांदव बंड ॥ अथ श्रीगीता5नुश्यासनम्‌ ।॥ नमामि विश्वेशमनन्तमव्ययम्‌ । सवोन्तरस्थं करुणाकर समम । जडेषु जीवेषु तत॑ परात्सरमू । भूताधिवासं पुरुषोत्तम हरिम्‌ ॥१॥ नमस्ते विश्वरूपाय साक्षिणे परमात्मने । संवेभूतानिवासाय सर्वेषामन्तरात्मने ॥२॥ क्षराक्षरावलम्बाय पुरुषायामितात्मने । योगेश्वराय कृष्णाय गोविंदाय नतो$5स्म्यहम्‌ ॥३२॥ वासुदेवमुखाम्भोजाद्वीता भगवती सरित्‌ । गह्वेव शिरसः शावोद्लोकोद्वाराय निःस्‌ता ॥४॥ आश्वासनाय दीनानामातानां चित्तशांतये । अज्ञानामवबोधाय प्राप्तेये भगवत्कृपा ॥५॥ वासनापड्रलिप्तानां शुद्धये वुद्धये सतामू । उदितस्तरणिज्ञानोन्मेषणाय विचेतसाम्‌ ॥६॥ सांत्वनाय प्रपन्नानां श्रांतानामुपश्ान्तये । सत्यमार्गप्रदीयो$य॑ कल्याणपथगामिनाम्‌ ॥ ७॥ आहवस्य मिषेनैव विद्येयमुपदेशिता । हृषीकेशेन पार्थाय जीवाय परमात्मना ॥८॥ महायोगेश्वरः क्ृष्णो ध्मेसंमूठमजुनम्‌ । धर्म नारायणः साक्षात्‌ शास्तीह प्रणत नरमू ॥९॥ प्रियाप्रियेनु संबंधमानवस्याहवो5सक्रत्‌ । भृशमुत्पद्यते ह्मस्य़ कर्तब्येषु मतिभ्रमः ॥ १० ॥ कुयोमिद नवेत्येवं कचिहोलायते मनः । पुण्यं किमेतत्पापं वा$हितं वाहितमेव वा ॥११॥ क्य विश्रतियन्नेभ्यो$विकारो मार्गेदशने । सर्वेज्ञेत विना को वा निर्णयं दातुमहति ॥१२॥ आदेशयति पन्थानं गीतायां भगवान्‌ स्वयम्‌ । उद्घाराय प्रपन्नानां ज्ञानिनां मोक्षसिद्धये॥१३॥ उपदेशो यतो ह्येष जीवाय परमात्मनः । अहंशब्देन गीतायां परमादमैव सूचितः ॥१४॥ अहमात्मा गुडकेश सर्वभूताशयस्थितः । वाकयेरेवंविधेश्वान्येराशयो$्यं प्रतिष्ठितः ॥१५॥ दिव्मदष्टिप्रबोधेन विश्वरूपस्य दर्शनं । अजुनस्य़ाभवच्छक्यं प्रसादात्परमात्मनः ॥ १६ ॥ विश्वे विश्वात्मनः साक्षाहृशेनं सत्यमदभुतं । भवति श्रद्धधानानां भक्तानामिव केवलमू ॥१७॥ विश्वेश्वरा्रितं विश्वे सत्यं पूण सनातनम्‌ । तद्धि विश्वात्मने व्यक्त रूपमव्यक्तरूपिण:॥१८॥ अत्र प्रहशीळं यन्नामरूपविभावितम्‌ । जगत्तढीलयेशस्य सातत्येन विवतते ॥१९॥ जीवो जगति संसारमात्मनः परिकन्पते । इच्छांद्रेषसमुत्पज्नेः संबंधेरनुभावजेः ॥२०॥ सृष्टी जीवेत संसार इंश्वरेण जगन्महत्‌ । विश्व विश्वात्मनो खूप ब्रह्म सचित्सुखं परम्‌ ॥२१॥ एकत््रेन पृथक्‍तेन बहुधा विश्वतोमुखः । अव्यय: परमात्माझग्रं भक्तियुक्तरुपास्यते ॥२२॥ सगुणे निर्गुणो वा5पि ध्यायते परमेश्वर: । भक्तेरात्मानुगुण्येन यथा येषा प्ररोचते ॥२३॥ आश्रित: सगुणो भक्तेः प्रियो माता पितेति सः । ओमित्येकाक्षर ब्रह्म प्रणवोपासकेःश्रितम्‌॥२४॥ देहिनां दुलभं साक्षाद्रिश्वरूपस्य दर्शनम्‌ । सगुणेनैव रूपेण तस्माद्वारेर्पास्यते ॥२५॥ विधाय सहज कमे विशेशं हृदि भावयन्‌ । सममुद्धिरनासक्तो नरः प्राप्रांत सद्रातेमू ॥२६॥ एष सत्यः समो धमेः सर्वेषामुपकारकः । अविभेंदेन भक्तानां भूतये प्रतिपादितः ॥२७॥ समन्त्रयेन सर्वेषां द्शेनानां समासतः । गीताशास्रमनन्येभ्यो भक्तेभ्य उपदेशितमू ॥२८॥ (१७) केचित्‌ पश्यन्ति गीतायां ज्ञानं केचिदुपासनां। अन्ये निंधायेते कमे संन्यासो वा$त्र केवल:॥२९॥ स्वमताभिनिवेशेन सेष्ये विवदमानयोः । विवादश्रवणान्नूनं तत्त्वाथावगमः कुतः ॥३०॥ गज्ञायमुनयोर्वेणी ख्याता दृष्टिमनोहरा । तस्य़ां सरस्वती गूढा विद्रद्धिरनुभाविता ॥२१॥ यथा सरस्वती नासो दृश्यते सा5नुमीयते । तत्त्वे नु दीव्यति स्वान्ते संवादश्रवणात्तथा ॥३२॥ विश्वविश्वशयोस्तत्त्वं बुद्धयेव न निगम्यते । महावाक्यानुसंधानात्तत्तु स्वान्ते प्रतीयते ॥३३॥ बुद्वेः पारं परं तत्त्व तत्र तर्को न मूच्छेति । तर्को बुद्धेः पद यावत्तावदेव नयत्यमूम्‌ ॥३२४॥ अशक्‍्यमल्पबुद्धीनां तत्त्वज्ञानाथदर्शनम्‌ । शाखेन्दुन्यायानेर्दिष्टं तत्त्व तत्पूवेदर्शिमिः ॥२५॥ यतो वाचो निवतेन्ते अप्राप्य मनसासह । भक्तिश्रद्धानुभाव्यं तद्रेदवाक्येनिंदार्शतम्‌ ॥२६॥ सचिदादान्दरूपो यो वेदान्तेषु प्रकीर्तितः । निर्गुणो$पि स सडूत्तीः सगुणः परिकल्पितः २७ यत्प्रसादान्नरः शान्ति प्राप्रोत्यंते परां गतिम्‌। परमात्मा स हृद्देशे सर्वेषामेव सँस्थितः ॥३८॥ सत्यं ज्ञानमनन्तं यद्‌ ब्रह्म वेदोपलक्षितम॒ । तत्साक्षादपरोक्षेण ज्ञानेनेबोपगम्यते ॥३९॥ श्रद्धावान योगसैसिद्धी जितात्मा भक्तिसंयुतः । अन्तःस्कूत्यो परं ज्ञानं स्त्रयमेवानुविन्दति ४० ंश्वरांशो जगत्यस्मिन जीवभूतः सनातनः । साक्षितेनेव भूतानि संग्रेरयति कमेसु ॥४१॥ जीवः स्व॑ मनुते वद्ध कामात्मा5५पक्तमानसः । वस्तुतस्त्वीश्वरांशत्वात्स स्वंतत्रश्न निमेलः४२ सततं परमात्मानं *ग्रात्वा कृत्वा$5त्मकमे च । समवुद्धिरनासक्त आत्मना5$५त्मानमुद्धरेत ४२ उद्घाराय प्रपक्नानां ज्ञानिनां मोक्षसिद्धय्रे । भक्तानुकम्पया ज्ञानमध्यात्मं प्रतिपादितमू ४४ सज्ञयः श्रतवानेनम्‌ संवादं पाथेछृष्णयो: । योगे ज्ञानं च भक्ति च साक्षाद्वूगवतो मुखात ४५ हरेवैचांसि गीतायामुत व्यासकृतान्यहो । कैश्रिदुत्थाप्यते व्यर्थो वादो5य़ शब्दपण्डितेः ४६ परमार्थांपदेशो$्यं जीवाय परमात्मनः । व्यासप्रतिभया नूनं तत्त्वतः संप्रसाधितः ॥४७॥ वेय्यासिके प्रबंधेडस्मिन्‌ श्रीकृष्णवचनामृतं । सभत करुणापूर्ण वाग्विवादो निरथेकः ॥४८॥ वचनानि हॅरेरेव गीतयां को5त्र संशयः । दश्यते करुणा तेषु न किं भक्तार्तिहारिणी ॥४९॥ परमं शब्दमाहात्म्य॑ श्रद्धा शब्देषु निश्‍िता । प्राकृतानां कुतकेंस्तु मनांसि विचलन्त्युत॥५० अनथंकों$धविश्वासस्तत्त्वज्ञानापकारकः । सावधाना हिताय स्याच्छद्धा ज्ञानोपब्रृहिता ५१ नाश्रडधस्य स्थिरा बुद्धिज्ञांनं भक्तिः कुतः खल । श्रद्धावाननसूयस्तु लभते गतिमुत्तमाम्‌ ५२ सेन्यासः कर्मयोगश्व ज्ञानं भाक्तेःपरात्माने । श्रेयस्कराणि सर्वाणीत्येषा गीताप्रधोषणा ॥५३॥ प्रवृत्तिश्चव निवृात्तिश्व धर्मी ह्विविधलक्षण; । उभाभ्यामपि कल्याणमधिकारानुसारतः ॥५४॥ मानवानां समो धर्मो विश्ेषामुपकारकः । देशकालानपेक्षश्व गीतायामुपदेशितः ॥५५॥ स्वर्ग वा$स्तु एथिव्यां वा भक्तकामद इंग्वरः । यत्सत्यं सो5स्ति सर्वेषां हुहेशे परमेश्वरः ५६ आमग्रहो नास्ति गीतायां विशिश्‍ः सांप्रदायिक: । आत्मोद्वाराय सर्वेषामधिकारः प्रतिश्रतः ५७ (१८) सवैसाक्षीश्वरो न्यायी दयालुर्भक्तवत्सलः । ददात्यभ्यार्थित भक्तैनिव्याजेनान्तरात्मना ॥५८॥ भक्तेभ्यः प्रतिश्षुभ्राव भगवान्‌ गतिमुत्तमाम्‌ । अनन्येभ्यसतवनासक्त्या निरतेभ्यः स्वकमेसु ५९ तभेव शरणं गच्छेदिति गीतानुशासनम्‌ । ततसादान्नरः शान्ति प्राप्रोत्यंते च सद्वतिमू ६० जीवस्य भदप्रतिपत्तिपूवेकम्‌ । अहंत्वबुद्धया सुखदुःखभावनम्‌ ॥ ज्ञानं तदात्मस्फुरणं स्वभावजं । अज्ञानमित्यात्मविदा$मिधीयते ॥६१॥ एतन्नु जीवस्य विकासकारणमू । मनोभवः काम इतः प्रजायते ॥ संसार हेतुस्त्वयमेव केवल: । जीवं निबध्नाति जगत्य्य॑ किल ॥६२॥ ज्ञानं त्विद॑ जीवनिबंधकारणात्‌ । संमोहक चाप्ययथार्थक॑ मतम्‌ ॥ मोक्षे हि धीज्ञानमिति प्रधारितम्‌ । येनात्मतत्त्वे कृतिमिर्विभाव्यते ॥६३॥ ज्ञानं सविज्ञानमथानुचिन्तनमू । तत्त्वस्य चात्मप्रतिपत्तियूबेकमू ॥ स्रात्मावभूतिश्व समाधिसाधना । ज्ञानाभियुक्तस्य भवन्ति योगिन: ॥६४॥ करमापेथित्वा परमेश्वराय । कर्तेव्यमेवेति समत्वबुद्धया ॥ कर्त त्वनासक्तःधिया नंरेण । भवेत्तदेवात्मविमोक्षणाय ॥६५॥ निष्ठा ज्ञाने कमेयोगे प्रतिष्ठा । सिध्येते वे थ्यानयोगेन भक्त्या ॥ वैराग्येण ब्रह्माणि प्रश्नयेण । तादात्म्थेन श्रद्धया भेश्वरेण ॥६६॥ विश्व नित्यं रूपमेवश्वरस्य । जीवो नित्यो होश्वरांशो$व्ययश्व ॥ एकः सत्यश्वेश्वरा ब्रह्म साक्षात्‌ । लोकाध्यक्षः सश्चिदानंदमूतिः ॥६७॥ अन्विष्यस्तं १चलितमनाः कामदं भोगबुद्धथा । सत्यान्मागोव्यलति परमात्मानमुत्सृज्य मोहात्‌॥ ज्ञात्वांउतःस्थं पथमनुसरेज्ज्ञानेभिः संप्रदिष्टमू । युक्त: शान्ति भजति परमां चित्मसादालबुद्धः ॥६८॥ मुक्तिभेक्तिप्रवणमानसामीश्वरे$नन्यभावः । ब्रह्मण्येव प्रणिहिताथेयां ब्रह्मनिर्वाणसिंद्विः ॥ केवल्ये तु प्रयतमनसां ज्ञानिनां ब्रह्मभूयम्‌ । सामान्यानां विमलमनसां सद्रतिः साम्यबुद्धया ॥ ६९ ॥ कार्ये कमे प्रकृतिनियत॑ तब्च कतेव्यबुद्धया । हेयाडहंता विषयममता55सडगबुद्धिः फलाशा ॥ ज्ञानावाप्तिप्रवणमनसा योगबुद्धया यतात्मा । भक्त्या55त्मानं नतमुपनयेद्‌ हृश्निविष्टाय तस्मै ॥ ७० ॥ ३ तत्सत्‌ ब्रेडेकरोपाहुः केशवः 3४ नमो भगवते वासुदेवाय अध्याय पहिला अजुन विषाद धृतराष्ट्र उवाच-धमक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः । मामकोः पांडवासेब किमकुवेत सजय ॥१॥ राजा धृतराष्ट्र म्ह.--कुरुक्षेत्राच्या धर्मभूर्मावर जमलेल्या युद्धोत्सुक माझ्या कौरवांनी आणि पांडवांनी पुढें काय केलें : संजय उवाच- दृष्ट्या तु पांडवानीक व्यूढं दुर्याधनस्तदा । आचायेमुपसद्ठम्य राजा वचनत्रवीत्‌ ॥२॥ पड्येतां पांडुपुत्राणामाचाये महतीं चसूम । व्यूढां दुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥ अन्न शूरा महेश्वासा भीमाजुनसमा याथे । युयुधघानो विराटश्य दुपदश्न महारथ: ॥४॥ धष्टकेतुश्वेकितानः काशिराजय्रय वीयेवान । पुरुजित कुंतिभोजश्व शेब्यश्चव नरपुंगवः ॥1५॥। युधामन्युश्च विक्तांत उत्तमोजाश्व वीर्यवान । सोभद्रो द्रोपदेयाश्व सवे एव महारथाः ॥६॥ अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सेन्यस्य संत्नार्थ तान ज्रवीमि ते ॥७॥ भवान भीष्मश्व कर्णश्व कृपश्च समितिजयः । अश्वत्थामा विकर्णश्व सोमदत्तिस्तथेव च ॥८॥ र तत्त्वार्दीपिका अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः । नाना शास्त्रप्रहरणाः सर्व युद्धविशारदा: ॥९॥ अपरयापं तद्स्माकं बलं भीष्माभिराक्षितम्‌ ! पर्याप्त त्विदमेतेषां बल भौमाभिरक्षितम्‌ ॥॥१०॥ अयनेषु च सर्वघु यथाभागमवस्थिताः । भीष्ममेवाभिरक्षंतु भवंतः सवे एव हि ॥११॥ संजय म्ह०---व्यूह्रचना केलेळें पांडवदळ पाहून राजा दुयौधन द्रोणाचायीसमीप जाऊन म्हणाला. २ आचार्य ! पहा ही आपल्या बुद्धिवान शिष्याने, ट्रुपदपुत्र धृष्ट्युम्नाने, व्यूहरचनेनें उभी केलेली पांडवांची अफाट सेना. २ या सेनेंत पराक्रमी महाधन्वी, युद्धकमोत भीमाझुनासारखे, सात्यकी, विराट, आगि महारथी दुपद आहेत. ४ धृष्टकेतु, चेकितान, पराक्रमी काशिराज, पुरुजित्‌, कुंतिभोज, नर्रेष्ठ शेब्य ५ पराक्रमी उत्तमौजा, श्यूर युधामन्यु, अभिमन्यु ( सोभद्र ), द्रौपदीचे पुत्र, असे सर्वच महारथी आहेत. ६ हे दविजोत्तमा ! आतां आमच्या सेन्याचे अग्रणी जे मुख्य मुख्य आहेत ते सांगतो ऐक. ७ आपण स्वतः, भीष्म पितामह, कणे, समरजेते कृपाचाय, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्तपुत्र ( भूरिश्रवा ), ८ तसेच दुसरेहि अनेक शूर योद्धे माझ्या कायासाठी प्राणापण करण्यास तयार असलेले, अनेक प्रकारच्या शस्त्रास्रांत निपुण, आणि सर्वच युद्धकलेंत प्रवीण असे आहेत. ( परंतु ) भीष्माचायोच्या सेनापतित्वाखालीं असलेलें आपलें सैन्य ( शत्रूला तोंड देण्यास ) असमथे असे दिसते; उलट, हें पांडबांचें सेन्य भीमाच्या सेनापतित्वाखालीं आधेक सामर्थ्यवान दिसते. १० आपण सवीनीं आपापल्या सैन्यप्रवेशमागीवर नेभळेल्या ठिकाणीं सज्ज राहून भीष्मार्चेच रक्षण करणें योग्य आहे. तस्य संजनयन्‌ इ्षे कुरुवृद्धः पितामह: । सिहनाद्‌ं विनद्योच्चेः शहड्खं दृध्मो प्रतापवान 11१२॥ ततः राड्खांत्य भेयेथ्व पणवानकगोसुखाः । सहसेवाभ्यहन्यन्त स शाब्दस्तुसुलो5भवत्‌ ।।१३॥ अध्याय पाहला ३ ततः श्वेतेहेयेयुक्ते महति स्यंदने स्थिती । माधव: पांडवश्वैव दिव्यो शडखो प्रदध्मतुः ॥१४॥ पा्वजन्यं हृषीकेशो देवदत्त घनंजयः । पोंड दध्मो महादडःखं भीमकर्मा वृकोदरः 1१५ अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर: । नकुलः सहदेवश्व सुघोषमाणिपुष्पको ॥ १९॥ काड्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः। धरष्टझुस्यो विराटस्र्य सात्याकिश्वापराजितः ।।१७॥ दुपदो द्रोपदेयाश्व सवेशः पृथिवीपते । सोभद्रश्व महाबाहु: शडूःखान दध्समुः परथक्‌ पृथक्‌ ॥१८॥ स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्‌ । नभश्च पृथिवीं चेव तुमुलो व्यनुनादयन ॥॥१९॥ ११ कुरुवंशांतीळ वडील प्रतापी भोष्मपितामहांनीं दुर्योधनाला हषे (आणि उत्साह ) वाटावा, असा प्रचड सिंहनाद करून आपला रख फुंकला, १२ त्याबरोबर, लगेच, अनेक शंख, नोबदी, ढोल, नगारे, मदंगादि वार्ये बाजूं लागलीं, आणि त्यांचा प्रचड निनाद झाला. १३ त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या भव्य रथांत बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अजुनाने, आपले दिव्य देख फुंकले, १४ श्रीकृष्णांनी पांचजन्य, अर्थुनाने देवदत्त, आणि सर्वोच्या हृदयांत धडकी भरणाऱ्या भीमसेनानें आपला मोठा पौंडू शंख फुंकला. १५ राजा कुंतीपुत्र युधिष्ठिराने अनंतविजय, नकुलसह्देवांनीं आपापले सुधोष आणि मगिपुष्पक दांख फुंकले, १६ हे राजा धूतराष्ट्रा ! महाधन्वबी काशिराजा, महारथी शिखंडी, श्वष्ट्युम्न, विराट, अर्जिक्य सात्यकी, १७ टद्रुपदराजा, द्रौपदीचे पुत्र, पराक्रमी अभिमन्यु, या सवोनीं आपापले हेख फुंकले. १८ या शंखांच्या आकाश आणि एथ्वी दणाणून सोडणाऱ्या प्रचंड निनादानें कौरवांची हृदर्ये हादरून सोडली. ४ तत्त्वार्थदीपिका अथ व्यवस्थितान्‌ दृष्ट्वा धातेराष्ट्रान छापेध्वजः । प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडव: ।1२०॥ हृषीकेदां तदा वाक्यमिदमाह महीपते । १९ हे राजा धृतराष्ट्रा ! त्यानंतर युद्धार्थ जमळेल्या कौरवावर दृष्टि टाकून, आतां शस्त्रांचा खणखणाट सुरू होणार एवढ्यांत, कपिध्वज असुन, धनुष्य सज्ज करून, २० श्रीकृष्णाला म्हणाला, अधुन उवाच-सेनयोरुभयोमंध्ये रथं स्थापय मेः्च्युत ॥२१॥ यावदेतान्निरीक्ष्ये5हं योध्दुकामानवस्थितान । केमया सह योद्धव्यं अस्मिन रणसमुद्यमे ॥२२॥ योत्स्यमानानवक्षे5्हं य एते5त्र समागता: ४. ९ ९७ घातेराष्ट्रस्य दु्बद्वेयुद्धे प्रियाचिकी्षवः 1।1२३॥ अर्जुन म्ह०---हे अच्युता ! दोन्ही सेन्यांच्या मध्यमागीं माझा रथ उभा कर. २१ मला नीट पाहूं तर दे, हे युद्धाला कोणकोण आले आहेत, ह्या युद्धांत मला कोणकोणाशीं झुंजावयाचें आहे. २२ युद्ध करून दुष्ट दुयोधनाचे दित करूं पाहणारे कोणकोण जमले आहेत, ते पाहू या तर. २३. युद्ध करूं नये, त्यांत कोणाचेच कल्याण नाहीं, सामोपचारानें तंटा मिटवावा, अशी इच्छा मनापासून अजुंनाची, आणि श्रीक्ृष्णांचीहि पण होती. सवे उपाय थकल्यावर नाइलाज म्हणूनच, पांडव युद्धास तयार झाले होते. कौोरवांचे बाजूनें मात्र कुटिलता, आणि दुष्टता एकसारखी दाखविली जात होती. त्यांच्या मनांत युद्धांत पांडवांचा समूळ नायनाट करावयाचा होता. सक्चय उवा'च-एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत । सेनयोरुभयोमेव्ये स्थापयित्वा रथोत्तमम्‌ ॥२४॥ भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वषां च महीक्षिताम्‌ । उवाच पाथ पत््येतान समवेतान कुरूनिति ॥२५॥ अध्याय पाहैला प्र तत्रापदयत्‌ स्थितान पार्थ: पितूनथ पितामहान । आचार्यान्‌ मातुलान भ्रातून पुत्रान पोत्रान सखींस्तथा॥ श्वशुरान सुहदश्वेव सेनयोरुभयोरपि । तान्‌ समीक्ष्य स कौंतेय सर्वान्‌ बंधूनवस्थितान ।॥२७॥ कुपया परया55विष्टो विषीदन्निदमत्रवीत्‌ । संजय म्ह०--हे धृतराष्ट्रा! अर्झुन श्रीकृष्णास असें म्हणाला, म्हणून श्रीकृष्ण, तो उत्तम रथ दोन्ही सेन्यांच्या मध्यमागीं उभा करून, २४ भीष्म पितामह, द्रोणाचार्य, आणि सव राजमंडळाच्या सन्मुख होऊन म्हणाले, “' पहा हे सर्व युद्धाथ जमठेळे कोरव. ” २५ त्या ठिकाणीं अस्ुनाला चुलते, आजे, गुरू, मामा, बंधू , त्यांचे पुत्रपोत्र, मित्र, २६ श्वशुर, आणि जिवलग दोन्ही सैन्यांत दिसले. त्या सवे जमलेल्या बांध- वांना नीट न्याहाळून पाहून, २७ अत्यंत अनुकंपित होऊन दुःखाने (अर्थन) असे म्हणाला. युद्ध टाळून स्वजनांचा संहार टाळावा, अशीच अजुनाची मनीषा. तो पराक्रमी खरा, पण खऱया शुराप्रमाणे तो कनवाळू अंतःकरणाचा होता. दुष्टता, करता, हिंसकता हे खऱ्या शूराचे गुण नाहीत. खरा शूर निडर, आपल्या प्राणाचीहि परवा न करणारा आणि सत्याचा पाठीराखा असतो. नाईलाजा- स्तव त्याला शस्त्र हाती धरावें लागलें, तरी त्याच्या मनांत अनुकंपा, आणि हिंसेच्या कल्पनेने उद्भवणारे दुःख प्रकट होणारच. अझुंन उवाच-दष्ट्वेमान्‌ स्वजनान कृष्ण युयुत्सून समुपस्थितान्‌ ।॥। सीद्न्ति मम गात्राणे मुखं च परिशुष्याते । वेपथुश्च शरीरे मे रोमहषेश्व जायते ।॥२९॥| गाण्डीवं स्नंसते हस्तात्‌ त्वक्‍्चेव परेद्ह्यते । न च शाक्कोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥३०॥ निमित्तानि च पशर्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो5नुपशयामि हत्वा स्वजनमाहवे ॥२१॥ तत्त्वाथदीपिका न काळूक्षे विजयं कृष्ण राज्यं भोगा: सुखानि च । किं नो राज्येन गोविद कि भोगेजिवितेन वा ॥३२॥ येषामर्थे काड्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च । त इमे5वस्थिता युद्धे प्राणांस्त्यकत्वा धनानि च ॥३३॥ आचायो: पितरः पुत्रा: तथेव च पितामहा: । मातुला: श्वबशुराः पोत्राः शालाः संबंधिनस्तथा ॥३४॥ एतान्न हन्तुमिच्छामि घ्रतो5पि मधुसदन । आपि त्रेलोक्यराजस्य हेतोः किं नु महीकते ।।३५॥ निहत्य धातराष्ट्राक्न:ः का प्रीतिः स्याज़नादन । पापमेबाश्रयेदस्मान्‌ हत्वेतानाततायिन: ॥। ३६ ॥ तस्मान्नाही वयं हन्तु धातेराष्ट्रान स्वबांधवान । स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माघव ॥३७॥ यद्यप्येते न पशयन्ति लोभोपहतचेत सः कुलक्षयकृत दोष मित्रद्रोहे च पातकम्‌ ॥३८॥ कथं न ज्ञेयमस्माभे: पापादस्मानिवा्ततुम । कुलक्षयळुतं दोषं प्रपडयरद्धिजे नादेन ॥३९॥ कुलक्षये प्रणदयान्त कुलघर्माः सनातना: । धर्म नष्ट कुल छृत्स्नं अधर्मामिभवत्यृत ॥४०॥ अधरमाभिभवात्‌ छृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीपु दृष्टासु वाष्णेंय जायते वणेसंकरः ॥४१॥ संकरो नरकायेब कुलघ़ानां कुलस्य च पतन्ति पितरो हेषां लुत्तापेडोदकक्रियाः ।॥।४२॥ दोषेरेतेः कुळघानां वणेसंकरकारकेः । उत्साद्यन्ते जातिधमीः कुलघमोथ् शाश्वता; ॥४३॥ अध्याय पहिला ७9 उत्सन्नकुलधमोणां मनुष्याणां जनादन । नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रम ॥४०॥ अहो बत महत्पापं क्तु व्यवासेता वयम्‌ यद्राज्यसुखलोभेन हन्तु स्वजनमुद्यताः ॥४५॥ यदि मामप्रतीकारं अडास्त्रं दास्त्रपाणयः धातेराषट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्‌ ॥४९॥ हे श्रीकृष्णा ! ह्या स्वजनांना ( आगि बांधवांना ) युद्धा थ सज्ज झालेलें पाहून, २८ माझे तर हातपाय गळाले, आणि तोंडास कोरड पडत आहे, अंगावर कांटा उभा राहिला आहे, २९ गांडीव धनुष्य हातांतून गळून पडत आहे, आगि अगाचची आग होऊं लागली आहे. येथें माझ्याने उभेंहि राहवत नाहीं, काय करावे कळत नाहीं, ३०. हे केशवा ! मला अशुभ हकुन होऊं लागले आहेत. युद्धांत स्वजनांचा वध करून माझे कल्याण होणार नाहीं, ३१ हे श्रीकृष्णा ! नको हा विजय, नको है राज्य, नकोत हे भोग. हे गोविंदा ! राज्य, भोग किंवा जिणे तरी' आतां कशाला ? २२ ज्यांच्यासाठी ह राज्य, हे भोग, आणि हीं सुर्खे, तेच येर्थे आपले प्राण आणि आपलें सर्वस्ब पणास लावून युद्धार्थ उभे आहेत. ३३ हे गुरु, हे पितृव्य, हे पुत्र, हे पितामह, हे मामा, हे श्वघुर, हे पोत्र, हे शालक आणि हे संबंधी, ३४ हे माझा वध करावयास तयार असले तरी, यांचा वध करण्यास मी तयार नाही. तिन्ही लोकांचे राज्य मिळविण्यासाठींहि मी हे दुष्कृत्य करावयास तयार नाहीं; मग एवढ्याशा पृथ्वीच्या राज्यासाठी तर नाहींच नाहीं. ३५ हे जनार्दना ! ह्या धृतराष्ट्र पुत्रांचा वध करून आम्हांस काय संतोष वाटणार ? हे आततायी आहेत खरे, पण ह्यांना मारून आम्ही पापाचेच धनी होऊं, १३६ म्हणून या दुर्याधनादि आपल्याच बांधवांना मारणे आपणास योग्य नाहीं. स्वजनांचाच वध करून, हे माधवा ! आम्ही सुखी कसे होणार ? ३७ हे लोभाने झपाटले आहेत, म्हणून यांना जरी कुलक्षयापासून होणारें महृत्पाप, आणि मित्रांच्या धातापासून होणारे महान्‌ दोष दिसत नाहींत, < तत्त्वार्थदीपिका २८ तरी आपणाला कुलक्षयापासून होणारे हे दोष दिसत असतां, आपणांस या दोषापासून परावृत्त होण्याचें कां कळूं नये ? ३९ कुलक्षयच झाल्या- वर पूवापार चालत आलेले कुलधमंहि नष्ट होणारच, आणि कुलधर्म नष्ट झाले म्हणजे सर्व कुलांत अधर्म बोकाळणारच. ४० अधर्म माजल्यावर स्त्रियांना उपसर्ग पोहॉंचेळ, आणि हे श्रीकृष्णा, स्त्रियांच निंदित झाल्या- वर वर्णधमौत गोंधळ माजणारच. ४१ वर्णधमौच्या नाशयानें कुलाचा सहार करणारांचं, आणि त्या कुलांरचे, नरकांत पतन अनिवा्यच आहे. त्या कुलांतल्या पितरांना पिंडोदकाच्या अभावी पतन हें स्वाभाविकच आहे, ४२ अशा प्रकारें कुलांचा संहार करणारांच्या, वर्णधर्मांचा नाश करणाऱ्या, ह्या पापांनी सनातन जातिधम आणि कुलधर्म पार उखडून जातात. ४३ हे श्रीकृष्णा ! ज्या मनुष्यांचे कुलधर्म नष्ट झाले त्यांना नरकाशिवाय दुसरी गतीच नाहीं, हँ प्रसिद्धच आहे. ४४ शिव शिव ! आपण राज्याच्या आणि सुखाच्या लालसेने स्वजनांचा वध करण्यास तयार झाली, हें फार घोर पातक करण्यास आपण उद्युक्त झालो आहोंत. ४५ हे दुर्यांधनादि सशस्त्र कोरव, निरास्त्र आणि प्रतिकारास तयार नसलेल्याचा माझा निकाल लावतील तर त्यांतच माझं अधिक कल्याण आहे, ४६ ह्या अजुंनाच्या भाषणाचा आशय असा काँ, त्याचें मन हें घोर स्वजन- हिंसात्मक कमे करण्यास तयार नव्हतें. त्याला कुळाची ( क्षत्रिय कुलाची ) प्रतिष्ठाच या युद्धांत नष्ट होईल अशी भीति वाटत होती. सवेच क्षत्रिय असे एकमेकांस नष्ट करण्यास उद्युक्त झाल्यावर क्षत्रियांचे नांवच नष्ट होणार. राष्ट्राचे रक्षण करणारा वर्णच नष्ट झाल्यास, सवेच अराजक माजेल, हें त्याला स्पष्ट दिसत होतें. कुर्कुलच नष्ट झाल्यावर कुदूंच्या स्वर्गस्थ पितरांना पिंडोदक कसे मिळणार १ पितरांचे नरकांत पतनाला आपणच कारण होणार... ...इत्यादि गोंधळलेले विचार अजुनाच्या मनांत उभे राहिळे, तो शर पण विचारी होता. आततायी आणि लोभाविष्ट नव्हता. पराक्रमी होता, पण दुष्ट आणि क्रूर नव्हता. ही भयंकर संहाराची तयारी पाहून त्याचें हृदय कळवळले. आणि येर्थच विवे- कानें वैराग्याचा पाया घातला. साधकाला आवऱ्यक भूमिका येथेच तयार झाली, आणि अशा प्रकारें अजुन ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाळला अधिकारी झाला. अध्याय पहिला ९ सद्धय उवा*च--- एवमुक्त्वाजुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत । विस्ज्य सशरं चाप शोकसंविझमानसः ॥४७॥ इति श्रीमद्धगवद्गीतास्‌पनिषत्सु त्रह्माविद्यायाम्‌ योगद्यास्त्रे श्रीकष्णजुंन संवादे अजुनविषादो नाम प्रथमोच्यायः । संजय म्ह०---असे बोळून अर्जुन त्या युद्धभूमीवर, रथाच्या साठींत श्वनुष्य बाण खाली टाकून, शोकाकुल होऊन खार्ली बसला, ४७ या प्रस्तावनेच्या अध्यायांत श्रीगीताशासत्रोपदेशाला योग्य अशी काव्यमय भूमेका मांडली आहे. युद्धाची पार्श्वभूमी आत्म्याचे अमरत्व, आणि परमात्म्याचे सवेव्यापित्व मांडण्यासाठी तयार केळी आहे. काठकोपानेषदांत “ न जायते भ्रियंत वा,” “अजो निलः शाश्वतोब्यं पुराणी न हन्य हन्यमाने शरीरे,” “हन्ता 'चन्मन्यंत हन्तुं हतश्वेन्मन्यते हतम्‌॒। उभो तो न विजानीतो नाव्य हन्ति न हन्यते ” असें आत्म्याचे अमरत्व प्रातिपादिलें आहे. त्याचप्रमाणे येथेंहि युद्धाच्या भूमिकेवरून तेंच प्रतिपादिळें आहे. विवेक, आणि त्यापासून वैराग्य, मनांत बाणल्यावरच ज्ञानप्रहणाची मानासेक तयारी होते. कांहींतरी जाराचा आघात मनावर झाल्याशिवाय विवेकाला चालना मिळत नाही, आणि विवेकाशिवाय वैराग्य नाहीं. ज्ञानाची शुश्रूषा वैराग्यानेच उत्पन्न होते. श्रीगीतेचा उपदेश युद्धापुरता, किंत्रा केवळ अजुनापुरता नाही. “ पार्था वत्सः सुर्धीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्‌ ” असें हें सर्वोपकारी गीताद्यात्र आहे, अजुंनास केवळ या महान्‌ ब्रह्मज्ञानोपदेशास निमित्तमात्र केला आहे. त्याच्य. भूमिकेच्या अनुषंगाने, भधिकारपरत्वे, ठिकठिकाणीं “ तस्मात्‌ युद्धथस्व ?” असें प्रसंगोपात. सांगितलें आहे. असें ठिकठिकाणीं सांगण्याचा उद्देश, अजुन ह्या महान्‌ ज्ञानोपदेशाला कारणीभूत आहे, एवढ सुचविण्याकरतां आहे. संसारी जीवाला मार्गदशन करणें, आणि केवल्यसाधनाचा मार्गे दाखविणे यासाठी श्रीगीतेचा अवतार आहे. अध्याय दुसरा सांख्य आणि बुद्धियोग सक्षय उवाच--- त तथा छपया55विष्टम्‌ अश्रपू्णीकुलेक्षणम्‌ । विषीदन्तमिदन्तमिद्‌ं वाक्यमुवाच मधुस्‌दनः ॥ १॥ संजय म्ह०---अद्या प्रकारे अनुकंपेनें कळवळून गेलेल्या अशधुपूर्ण विव्हहलोचन अशा, उत्साहभंग झालेल्या त्या अर्जुनास श्रीकृष्ण ( मधुसूदन ) म्हणाले, १. श्रीभगवान्‌ उवा*च--- कुतस्त्वा करमलमिदं विषमे ससुपस्थितम्‌ । अनायेजुष्रमस्वग्येंम्‌ अकीतिकरमजुंन ॥ २॥ क्ेन्यं मा स्म गमः पार्थ नेतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्र हृदयदोबेल्यं त्यक्‍त्वात्तिष्ठ परंतप ॥३॥ श्रीमगवान्‌ म्ह०--अर्जुना ! या बिकट प्रसंगीं असा हा आर्य- पुरुषास न शोभणारा, स्वर्ग आणि कीर्ति दोहोंपासून वंचित करणारा कुविचार तुझ्या मनांत कसा उद्भवला ! २ पार्था ! असा पाबळा होऊं नकोस, हे तुला शोभत नाहीं. हा मनाचा निंद्य दुबळेपणा झाडून टाक, आणि वीरा ! उठून ( युद्धाला ) उभा रहा. २३ अजुन उवाच--- कर्थ भीष्ममहं संख्ये द्रोण च मधघुसदन । इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजाहोवरिसूदन ॥४॥ अध्याय दुसरा १९ गुरूनहत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्त भेक्ष्यमपीह लोके । हत्वाथेकामांस्तु गुरूनिहेव भुंजीय लोकान रुधिरप्रदिग्वान ॥५॥ न चैतद्विझः कतरक्नो गरीयो यद्धा जयेम यदि बा नो जयेयुः । यानेव हत्वा न जिजीविषामस्ते5वस्थिता: प्रमुखे धातराष्ट्रा: ॥२९॥. कापेण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धघमेसंमूढचेताः । यच्छेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते5हं शााधि मां त्वां प्रपन्नम्‌ ।॥७॥ न हि प्रपदयांमे ममापनुद्यात्‌ यच्छोकमुच्छोषणामेद्रियाणाम्‌ । अवाप्य भरमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामापे चाधिपत्यम्‌ ॥८।| असुन म्ह०-हे मधुसूदना ! ह्या अत्यंत पूजनीय भीष्मपितामहावर आणि गुरुद्रोणावर या युद्धांत, हे देत्यकंदना ! मी उलट बाण कसे टाकू? ४ मला तर या परमतेजस्वी गुरूंच्या हत्येचे पाप करण्यापेक्षा जगांत केवळ मिक्षा मागूनहि राहिलेले पत्करेल, आपल्या केवळ ध्येयपू्तींची इच्छा करणाऱ्या या पूज्य वडिलांची हत्या केल्यास, केवळ हत्याऱ्याचे जिणंच जगावें लगिल, ५. अशा ह्या ( अडचणींच्या ) प्रसंगीं युद्ध करून जय मिळवावा, का ( मार्गे फिरून ) यांनाच विजयी होऊं द्यावे, यांपैकी अधिक श्रेयस्कर कोणतें, हेच मला कळेनासे झालें आहे. ज्यांचा वध केल्यास आपणाला आपलें जिणेंच नकोस होईल, असे हे ( पितामह आणि गुरु ) कौरवांच्या बाजूने माझ्यासमोर उभे आहेत. ६ माझ्या ह्या मनोदोबल्यामुळें माझी दृत्तीच डळमळून गेळी आहे, आणि मनांत धर्माधमाविषयीं गोंधळ उप्तन झाला आहे. म्हणून आतां तुलाच विचारतो, माझें खरें कल्याण कशांत आहे, ते निश्चित सांग. मी शिष्य भावाने तुला हरण आला आहें, मला योग्य मार्ग दाखीव, ७ या लोकीं निष्कंटक आणि समृद्ध राज्य, किंवा ( परलोकीं ) देवांचे आधिपत्य मिळालें तरीहि, हें इंद्रियांना जाळून टाकणारे मनाचे वेकुव्य शांत होईल असे मला दिसत नाहॉ. ८ १२ तत्त्वार्थदीपिका अर्थकाम म्हणजे धनलुब्ध असा सर्वसाधारण अथे केला जातो. पण अथे म्हणजे धन किंवा द्रव्य असाच अथं नाहीं. आपलें वचन, प्रतिज्ञा, प्रतिष्ठा, ही. देखील अर्थ होऊ शकतात. भीष्मद्रोणासंबंधीं तरी अर्थ म्हणजे द्रव्य म्हणणें बरोबर नाहीं, त्यांना युद्धांत कोरवांच्याच बाजूस राहण्यास, यापेक्षां अधिक श्रेष्ठ आणि गूढ कारणे होतीं, दोघेहि पूर्वीपासून कोरव पक्षाचे, त्यांनी प्रसर्गी त्यांचा पक्ष सोडून जाणें कसें योग्य झालें असते ! युद्ध दोघांनाहि नको होते, पण पक्षच घ्यावयाचा तर कोरवांचाच पक्ष घेणे अपरिहार्य होतें. -सक्चय उवाःच-- एवमुक्त्वा हृषीकेश गुडाकेदाः परंतप: । न योत्स्य इति गोविदमसुकत्वा तूष्णी बभूव ह ॥९॥ तमुवाच हृषीकेदाः प्रहसन्षिव भारत । सेनयोरुभयोमेच्ये विषीदन्तमिदे दच: ॥१०॥ संजय म्ह०--असें बोळून तो पराक्रमी अजन (गुडाकेश) हृषीकेशाला म्हणाला, मी आतां युद्ध करणार नाहीं, आणि गप्प झाला, ९ ( त्यावर ) त्याला, दोन्ही सेन्यांच्या मध्यभागीं विषण्ण होऊन बसलेल्याला, हृषकिश किच्चित्‌ हंसल्यासारखं करून म्हणाले, १० श्रीभयवानुवा-च--- अज्ञोश्वानत्वाशोचस्त्वं प्रज्ञावादांत्न भाषसे । गतासुूनगतासूंच नानुशोचान्त पंडिता; ॥११॥ न त्वेवाहं जातु नासं न त्व॑ नेमे जनाधिपा: । न चेव न भविष्यामः सर्वे वयमतः: परम्‌ ॥१२॥ देहिनो5स्मिन्‌ यथा देहे कोमारं योवनं जरा । तथा देहांतरप्रातिर्धीरस्तत्र न मुह्याति ॥१३॥ श्रीभगवान्‌ म्ह०-_-अरे ! तूं ज्यांच्यासंबंधीं व्यथित होणें योग्य नाहीं -त्यांच्याचविषयीं तुझ्या चित्तांत वेळुव्य उत्पन्न होत आहे, आणि वर अध्याय दुसरा १३ मोठ्या शहाणपणाच्या गोष्टी बोलत आहेस. खरे परमाथज्ञ जसे मृताविषर्यी शोक करीत नाहींत, तसेच ते विद्यमान सत्वासंबंधींहि व्यथित होत नाहींत. ११. मी आणि तूं नव्हतो, किंवा हे (युद्धास उभे राहिलेले) राजे पूर्वी (या जन्मापूर्वी ) नव्हत असे नाहीं, आणि यानंतर (या जन्मानंतर ) आपणां सवोस पुनः जन्म येणार नाहीं असेंही नाहीं. १२ ज्याप्रमाणे एकाच मानव जन्मांत, देहांत बालपण, तारुण्य, वार्धक्य हे बदल होतात, तद्वतच मानवाला दुसरा देहहि प्राप्त होतो. शहाणा मनुष्य याने घाबरत नाही. १३ शोक गतासंबेधीं होतो, आणि जिवेत आहे तो जाईल या भौतीने चित्त व्यथित होतें. तो गेल्यावर जें दुःख होईल, त्याच्या कल्पनेने मन उद्दिम होतें. पण जे केव्हांतरी जाणारच आहित, त्यांचेसंबेधीं दुःख कर्रात बसणें शाहण्याला शोभत नाही. गेले म्हणून, किंवा जाणार म्हणून दुःख करणें, आणि अशा अपरिहाये घटनेसंबंधी व्यथित होणे, योग्य नाही. देह अनित्य आहेत, जीव आणि आत्मा हे नित्य आहेत, हें ज्याला यथाथोने समजलें, तो केवळ देहाच्या नाशानं दुःखित होणार नाहीं. मात्रास्प्षास्तु कोतेय शीतोष्णसुखदुःखदा: । आगमापायेनो5नित्यांस्तान तितिक्षस्व भारत ॥१४॥ यं हि न व्यथयन्त्तेते पुरुष पुरुषषेभ । समदुःखसुखं धीरं सोड्सतत्वाय कल्पते ॥१५॥ हे कौंतेया, शीत-उष्ण, सुख-दुःख ज्यांपासून उद्‌भवतात, ते विषयें- द्रिय संनिकष सारखे घडत आगि मोडत असतात, त्यांना, हे भारता ! विवेकाने सहन केलेच पाहिजे. १४ हे पुरुष्रेष्ठा ! सुखें आणि दुःखे सम- तत्वाने मानणाऱ्या ज्या विवेकी पुरुषाला हे संबंध विचलित करीत नाहींत, तोच अमृतत्वाचा अधिकारी होऊं शकतो. १५ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । उभयोरपि इष्टो5न्तस्त्वनयोस्तत्त्वदाश्ञामिः ॥१६॥ 2४ तत्तवार्थदीपिका आयेनाठी तु ताद्विद्धि येन सवेमिदे ततम । विनादामव्ययस्यास्य न कदिचतू कतुमहाति ॥१७॥ जे परमाथतः “' नाहींच ? त्याचें अस्तित्व सिद्ध होत नाहीं, आणि जं '“ आहेच ” त्याचा कधींहि अभाव होत नाहीं. असा हा दोहो- संबंधीं तत्त्ववेच्यांनीं सिद्धांत निणी्त केला आहे. १६ (तो असाकीं) जें एक महृत्तत्त्व या विश्वांत ओतप्रोत ( भरून ) आहे, त॑ अविनाशी € नित्य ) आहे, कोणालाहि या अव्यय ( अविनाशी ) तत्त्वाचा नाश करितां येणार नाहीं. १७ देह अनित्य आहे, देही नित्य आहे. ज्या परमात्मतत्त्वानं हें सवे विश्व व्यापले आहे, तें नित्य आहे. सवे चराचर विश्वाला व्यापून तो परमात्मा “ अत्यतिष्टत्‌ दशाड्युलमू ” असें म्हटलें आहे. मरण देहाला आहे, आत्म्याला नाहीं. देहाचा नाश करणें शक्‍य आहे, त्या देहीचा नाश होत नाहीं. अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता हारीरिण: । अनाशिनो5प्रमेयस्य तस्मार्ुध्यस्व भारत ॥१८॥ कधींहि नाश न पावणारा, आणि अनाकलनीयस्वरूप नित्य ( अवि- नाशी ), जो शरीरी ( देही, जीवात्मा ) त्याचे हे ( दृश्य ) देह नाशवंत आहेत, म्हणून भारता । तूं युद्धापासून माघार घेऊं नकोस, १८ युद्धांत देहांचा नाह होऊं शकेल, परंतु तू ज्यांना पूज्य किंवा प्रिय मानतोस ते कांहीं केवळ गुरुजनांचे क्रिवा स्वजनांचे देह नाहींत. ते तत्त्वतः तर देहापासून वेगळे आहेत, आणि अविनाशी आहेत, मग नाश त्यांचा कसा होणार £ भलत्याच कल्पना मनांत आणून आपलें कतेव्य, आणि आपला धमे कां सोडतोस १ य एनं वोत्ते हंतारं यरचेनं मन्यते हतम्‌ । उभो तो न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥१९॥ वास्तविक जो कोणी हाच ( शरीरीच ) मारणारा आहे अर्से मानतो , अध्याय दुसरा १५ किंबा जो कोणी हाच ( शरीरी ) मारला जातो अर्से मानतो, ल्या दोघांनाहि ( खरें ) तत्त्व कळलें नाहीं; हा मारीतहि नाहीं, आणि मरतहि याहीं, १९ काठकोपनिषत १॥२॥१९ “ हंता चेन्मन्यते हन्तु हतश्रेन्मन्यते हतम्‌ उभो तो न विजानीतो नाय हन्ति न हन्यते ॥ ” हेंच वचन येथें गीतेत घेतलें आहे. वर शोक १८ मध्ये “ तस्मायुध्यस्व भारत ” हे वचन केवळ आनुषंगिक आहे. मुख्यतः काठकोर्पानषदांत दिलेल्या वचनांचाच येथे विचार आणि विस्तार आहे. न जायते स्रियते वा कदाचित्‌ नायं भूत्वा भविता वा न भूयः अज़ो नित्य: शाश्वतो5्यं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।२०॥ ह्या देहीला केव्हांहि जन्म नाहीं, मरणहि नाहीं; आतां आहे तसा तो पुनः ( मरणानंतर ) राहणार नाहीं असेंहि नाहीं. ह्याला जन्म नाहीं, मरणहि नाहीं ( हा नित्य आहे ). हा अव्यय अनादि आहे. शार्राराला मरण आले तरी याला ( देहीला ) मरण येत नाहीं. २० जन्म आणि मरण देहाला; जीवाला मरण नाहीं, जन्महि नाहीं. त्याला केवळ वाहनपालट आहे. हाच लहोक असाच जवळजवळ काठकोपनिषदांत १॥२॥१८ आहे. जड शरीराला हालचाल प्राणाची, परंतु प्रेरणा जीवाची. हा जीव आत्माच, पण उपाहित. शुद्ध आत्मा अज, नित्य, शाश्वत, पुराण आहे. तो केवळ वासनेनें जीव आणि देही होतो, परंतु त्याचे मूळ धमे तसेच राहू- तात. देह मरता, जीव मरत नाहीं. वेदाविनाशिनं नित्य य एनमजमव्ययम्‌ । कथ स पुरुषः पार्थ क॑ घातयाते दन्ति कम्‌ ॥२१॥ ज्याला हा (देही) अविनाशी, निल्य, अजन्मा, अव्यय आहे असे कळले, तो पुरुष, हे पार्था ! क्स आणि कोणास मारवूं शकेल, किंवा स्वतः तरी कोणाला ( आणि कसं ) मारील £ २१ १६ तत्त्वार्दीपिका वासासे जीणानि यथा विहाय नवानि ग्रृह्माते नरो पराणि । तथा दारीराणि विहाय जीणोन्यन्यानि संयाति नवानि देही ॥२२॥ वस्त्रे जीणे झालीं म्हणजे मनुष्य ती टाकून दुसरी नवी जशीं धारण करतो, तर्सेच जीणे शरीरें टाकून देऊन, तो देही दुसऱ्या नव्या देहांत प्रवेश करतो. २२ नेनं ठिन्दन्ति हास्त्राणि नेनं दहाते पावक: । न चेन छेंदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥२३॥ अच्छेद्यो$यमदाह्यो5यमक्केययो$्शोष्य एव च । नित्यः सवेगतः स्थाणुरचलो5यं सनातन: ।।२४॥ अव्यक्‍तो5यमचिन्त्योड्यमविकार्याञ्यमुच्यते । तस्मादेवं बिदित्वेनं नानुशोचितुमहासि ॥२५॥ या देहीला शस्त्रे तोडूं शकत नाहींत, अभि जाळूं शकत नाहीं, पाणी मिजवूं शकत नाहीं, किंवा वायु सुकवूं शकत नाहीं, २३ याचें छेदन, दाहन, प्लावन किंवा शोषण कांहींहि शक्‍य नाहीं. (कारण) हा नित्य, सवैव्यापी, स्थिर, अढळ आणि शाश्वत असा आहे. २४ हा इंद्रियांना अगोचर, मनाला अकल्प्य, आणि कधींहि विकृती न पावणारा आहे, असा सिद्धांत आहे; म्हणून अर्से याचे स्वरूप तत्वतः समजल्यावर, याचा ( नाश होईल अर्से मानून ) शोक करणें तुला योग्य नाहीं. २५ अथ चैन नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्‌ । तथापि त्वं महाबाहो नेनं शोचितुमहीसि ॥२६॥ जातस्य हि थुवो सत्युधेब जन्म सृतस्य च । तस्मादपरिहायेर्थ न त्वं शोचितुमहोसे ॥२७॥ अव्यकतादीनि भूतानि व्यक्‍तमध्यानि भारत । अव्यक्‍्तनिधनान्येव तत्र का परिदेवना 1२८॥ अध्याय दुसरा १७ आतां, हा देहीच पुनः पुनः जन्म घेतो आणि मरतो, अर्से मानीत असशील, तरी देखील त्यासंबंधी एवढें दुःख करणें योग्य नाहीं. २६ जो जन्मला त्याला मरण ठरलेलेंच, आणि मेलेल्यालाहि पुनजन्म अटळच, तेव्हां ह्या अपरिहार्य गोष्टीसंबंधीं दुःख करणें बरोबर नाहीं २७ हे सृष्ट प्राणी पूर्वी ( या जन्मापूर्वी ), कोठें आणि काय होते सांगतां येत नार्ही; आतांचा हा त्यांचा मधला जन्म तेवढा आपणांस माहीत आहि. हे मेल्या- बर कोठें जातील ९ त्यांचें काय होईल ) हेंहि माहीत नाहीं, तर मग या- संबंधी एवढे दुःख कां करावे? २८ आश्चवयेवत्‌ पड्यति कश्चिदेनम्‌ आश्चयेवद्ददति तथैव चान्यः । आश्चयेवस्धेवमन्यः *टणोति श्वुत्वाडप्येनं वेद न चैव कश्चित्‌ ॥२९॥ कोणी तर आश्चर्यानेच या देहीकडे पाहत राहतात, कोणी याच्यासंबंधी आश्चयानें बोलतात, कोणी याची आश्चर्ययुक्त वर्णने ऐकतात, पण ही वर्णने ऐकूनहि कोणालाच यार्चे खरें ज्ञान होत नाहीं. २९ वरील *चार श्होकांत पुनजेन्म, आणि मरणोत्तर पुनः पुनः जन्ममरणाचें चक्र, यांचा विचार केला आहे, आणि फार तर आपणास प्राण्यांच्या या एका जन्मार्सबंधीच कांहीं तरी कळूं शकतें, हें सांगितलें आहे. पूर्वीच्या आणि या नंतरच्या जन्माविषयी जर आपणास कांहींहि निश्चित ज्ञान नाहीं, तर एवढ्याशा एका जन्माबद्दल दुःख कशाला £ हाच देही पुनः पुनः जन्माला येतो, तो कर्धीच मरत नाही, या सिद्धांताच्या आधारानेच हॅ विवेचन केलें ओह. पण खरें तर याचे स्वरूप कोणासहि कळणें शक्‍यच नाहीं. मोठाले सिद्धांती याची आश्चर्ययुक्त वणनें करतात, पण याचें खरें स्वरूप कोणासच कळत नाहीं. श्हीक २९ तील आशय काठकोपानिषत्‌ १-२-७ मध्यें दिल्याप्रमाणे “श्रवणाया 5पि बहुमिने ल*्यः श्वण्वन्तोडपि वहवो यं न विद्युः । आश्चर्या वक्ता, कुशलो5स्य लब्धा55श्वर्या ज्ञाता कुशलानुशिष्टः ॥ ” असा दिला आहे, कोणसच निश्चित काय तें कळत नाहीं, तेव्हां शास्त्रसिद्धांताप्रमार्णेच'त्यांचें स्वरूप मानावयास पाहिजे. जीवात्मा नित्य आणि सनातन असून, परमात्म्याचाच अंश आहे, पण तो शुद्ध (केवळ) नसून उपाहित आहे, असा वेदांतशात्राचा सिद्धांत आहे. त, २ १८ तत्त्वार्थदीपिका देही नित्यमवध्यो5यं देहे सवेस्य भारत ।' तस्मात्सवाणि भूतानि न त्वं शोचितुमहेसि ॥३०॥ हे भारता ! हा सव प्राणिमात्रांच्या देहांत वसणारा देही (जीवात्मा) सवबदाच अवध्य ( मारतां न येणारा ) आहे, तेव्हां कोणत्याहि प्राण्यासंबंधीं दुःखाने विव्हळ होणे तुला योग्य नाहीं, ३० स्वघधमेमपि चावेक्ष्य न विकाम्पेतुमहोसे । 'थर्म्योद्धि युद्धाच्छेयो5न्यत्‌ क्षत्रियस्य न विद्यते ।॥॥३१९॥ यदच्छया चोपपक्नं स्वगेद्वारमपावृतम । सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीडदाम्‌ ॥॥३२॥ तुझ्या स्वाभाविक क्षात्रघमांचा विचार केल्यासहि तुझ्या चित्तांव हा विकंप ( माघार घेण्याची इच्छा ) उत्पन्न होणें योग्य नाहीं, कारण क्षत्रि- याला धम्यंयुद्धापेक्षां आधेक कल्याणकर कांहींहि दुसरे नाहीं. २९ हे स्वर्गकपाट आपसुकच उघडले गेलें आहे. भाग्यवंत क्षत्रियांनाच, पार्था ! असें हें घमयुद्ध लाभते. ३२ अजुनाची युद्धापासून परावृत्ति केवळ चित्तश्रमाने झाली होती, ती खाभा- विक नव्हती. त्याला त्याच्य़ा वर्णधमीची आणि स्वभावाची मुद्दाम आठवण करून दिली आहे. अथ चेत्त्वामिम धम्ये संत्रामं न करिष्यासे । ततः स्वघम काते च हित्वा पापमवाप्स्यासे ॥।३३॥ अकीति चापि भूतानि कथयिष्यस्ति तेः्ययाम्‌ । संभावितस्य चाकीर्तिमेरणादतिरिच्यते ॥३४॥ भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः । येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यासे लाघवम्‌ ॥३५॥ अवाच्यवादांश्वच बहून बदिष्यांते तवाहिताः । निन्द्न्तस्तव सामथ्ये ततो दुःखतरं नु किम्‌ ॥३९॥ अध्याय दुसरा १९ हतो वा प्राप्स्यासे स्वगे जित्वा वा भोक्ष्यसे महिम । तस्मादुत्तिष्ठ कोतेय युद्धाय रृतनिश्वय: 1॥३७| आतां जर तूं या धम्य युद्धापासून परावृत्त होशीळ, तर आपला धर्म आणि कोौर्ति दोहींला मुकशाळ, आणि पापाचा मात्र धनी होशील. ३३ सर्व जग तुझी अव्याहतपणे निंदा करीत राहील. कौर्तिवताला तर अप- कीर्ति मरणापेक्षांहि मरण आहे. ३४ हे (येथें जमलले) महारथी, तूं भिऊन रणांतून पळून जात आहेस असें म्हणतील, आणि ज्यांनीं तुला आजपावेतो एवढा मान दिला, त्यांच्यापुढे तुळा खाली पहावें लागेळ, ३५ तुझे शत्रु तुझ्या वीरत्वबाची हेटाळणी करून, तोंडांतून काढूं नयेत असे अपशब्द तुझ्यासंबंधीं काढतील; यांपेक्षा अधिक उद्वेगजनक ते काय असगार १ ३६ अरे! मारला गेलास तर स्वर्ग मिळविशीलळ, आणि विजयी झालास तर पुर्थ्वाचें राज्य भोगशील, कर तर मग, अझुना ! युद्धाचा निश्चय, आणि उठून उभा रहा. ३७ याप्रमाणे लौकिकवादानें अजुनाच्या मनाचा भ्रम घालविण्याचा प्रयत्न केला आहे. “ द्वाविमो पुरुषी लोके सूयेमंडलभेदिनो । परिव्राडू योगयुक्तत्व रणे चाभिमुखो हतः ” असे महाभारतांत अन्यत्र आहे, त्याचाच येथे अतुवाद आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो । ततो युद्धाय युज्यस्व नेवं पापमवाप्स्यस्ि ॥३८॥ सुख होवो वा दुःख होवो, लाभ होबो वा हानि होवो, जय द्दोबो बा अपजय होवो, चित्ताचो समता ढळूं द्यावयाची नाही, अशा बुद्धीन युद्धास तयार हो, म्हणजे तुला कसलेंहि पाप लागणार नाही. ३८ श्हो. १६ ते ३० पावेतो तात्त्विकज्ञानाच्या भूमिक्रेवडून अजुनाचा भ्रम- निरास करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पुनः त्याला लोकिक भूमिकेवरूनहि, याप्रसंगी त्याचें कतव्य काय, ते स्पष्ट करून सांगितले, त्याच्या सवे शकांचा निरास करण्यासाठी, त्याला शेवटी, आपले स्वभावज कमे केवळ कर्तेव्यबुद्धीनें २० तत्त्वार्थदीपिकाः केल्यास कोणतेंहि पाप लागणार नाहीं, असें येथें सांगितलें आहे. जय होईल काः पराजय होईल, याची वाटाघाट करीत बसणें म्हणजे केनळ कतेव्यश्ून्यता आहे. कोणतेंहि कमे करणें योग्य आणि न्याय्य असें एकदां निश्चित झाल्यावर, मग त्यांत जयापजयाची वाटाघाट करीत बसणें योग्य नादीं. हा उपदेश ज्ञाना आणि व्यवहार दोन्ही दष्टीने केला आहे. एषा ते5भिहिता सांख्ये बुद्धिर्यागे त्विमा *रणु । बुद्धया युक्‍तो यया पार्थ कमेबंध प्रहास्यासे ॥३९॥ ही ( आतां पावेतो ) तुला सांख्यबुद्धि ( ज्ञानाच्या तात्त्विकभूमिके- वरून ) सांगितली, आतां ही योगबुद्धिसांगतो, ऐक. या योगबुद्धीने युक्त. झालास, म्हणजे पार्था ! कमंबंधापासून मुक्त होशील. ३९ आतां पावेतो ज्ञान आणि व्यवहार दोन्ही सांगितली, येथ सांख्य म्हणज ज्ञान, सांख्यदरीन नव्हे. हें ज्ञान म्हणज परमाथेवस्तुविवेक. योग म्हणजे परमात्म्याशी, परमेश्वराशी तादात्म्य. जे कमे करावयाचें ते॑इंधरापेण बुद्धाने करावयाचें. “ तद्थे ” आणि “ मुक्तसंग ” होऊन कमे केल्यास, ते कमे. आपले नव्हेच, मग त्यापासून बंध होणार नाहीं, हें साहजिकच झालें. अहंता,, ममता, लोभ, हांच बंधाला कारण होतात, तीं नसल्यास बंध कोठचा १ नेहाभिक्रमनाशो5स्ति प्रत्यवायो न विद्यते । स्वल्पमप्यस्य धभस्य च्रायते महतो भयात्‌ ॥४०॥ या बुद्धियोगांत ( मोक्षमागकमेयोगांत ) आरमिलेळें कमे विफल होत नाहीं, आणि कांहीं विपरीत फल ( दोष ) होण्याचीहि आहका नाहीं. तसेंच या योगधर्माच्या थोड्या ( स्वशक्त्यनुसार ) अनुष्ठानार्ने देखील, महडूयापासून ( जन्ममरणरूप संसारापासून ) साधकाचे रक्षण होईल. ्० पुढील पांच शछोकांत काम्य कमानुष्टानाचा उद्लख आहे. त्या कर्मातील अभिक्रमनाश आणि प्रत्यवायोत्पात्ति या दोषांची भीति बुद्धियोगाचरणांत 'अध्याय दुसरा २१ कधींहि नाही अर्से निक्षून सांगितलें आहे. श्रौतस्माते काम्यकर्मे एकादा आरंभिल्यावर शेवट पावेतो, कांही विध्न न येतां, यथासाग, त्यांतील विधि- मध्ये बारीकसारीकहि चुकी न होऊं देतां पार पडलीं, तरच त्यांचे अपेक्षित 'फल मिळणे शक्‍य अस्ते. कमे अधेवट राहिलें, त्यांत काही विघ्न आलें, किंवा पविधींत कांही चुक्री झाली, तर सवेच निष्फल होतें; उलट दोष लागण्याचीच भोति भसते. तरसे बुद्धियोगानुष्टानासंबंधीं नाही. काम्यकर्भ विशिष्ट फला- कांक्षेने केलीं जातात, तसें बुद्धियोगानुष्ठानांत नसून, साधकाला यथाधिकार साध्य जी सद्गवति ती प्राप्त होते. जेवढ्या उत्कटतेने, प्रयत्नाने आणि सातत्याने, हँ योगानुष्ठान होईल, त्या मानाने सिद्धि निश्चित मिळते. फला- क्रांक्षाच नसल्यानें, त्यांत वेफल्याचीहि भीति नाहीं. 5यघसायात्िका बुध्द्रिकेह कुरुनदंन । बहुशयाखा ह्यनन्ताइच बुध्द्यो5व्यवलायिनाम्‌ ॥४१॥ हे कुरुनंदना ! या बुद्धियोगनिष्ठेंत एकाच ध्येयावर बुद्धि निश्चयाने केंद्रित करावयाची असते, परंतु ज्यांची बुद्धि अशी निश्चित झालेली नसते, त्याच्या बुद्धीला अनंत फा2 फुटतात. ४९१ काम्यकर्भ अनेक, आणि त्यांचीं फलेंही अनेक प्रकारचीं, तेव्हां यां काम्य- कमोसंबंधीं निश्चित असें एकच ध्येय नाहीं. पण योगाचें ध्येय एकच. काठ- कोपानेषदांत योगाचे वणन असें आहे. “ यदा पंचावतिएन्ते ज्ञानानि मनसा सह । बुद्धिश्व न विचष्टाते तामाहुः परमां ग्रातेमू ॥ तां योगमिति मन्यन्ते स्थिरामिन्द्रियधारणाम्‌ । अप्रमत्तस्तदा भवति योगा हि प्रभवाप्ययो ॥ ” मूलकारणाशी संयोग ज्यांत साध्य होतो तो योग, येथे योगमागीत एकच एक निश्चित ध्येय, आणि एकच एक निश्चित मार्गे असतो. यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपशचितः । वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥४२॥ कामात्मानः स्वगेपरा जन्मकमेफलप्रदाम्‌ । क्रियाविशेषबद्दुलां भोगेश्वयेगातं प्रति ॥४३॥ २२ तत्त्वार्थदीपिक!' भोगेश्वयेप्रसक्तानां तयापहतचेतसाम । व्यवसायात्मिका बुध्दिः समाधी न विधीयते ॥४९४९॥ वैदिक कमकाण्डाच्या अ्थवादावर भर देणारे, आणि कमोपेक्षां श्रेष्ठ दुसरें काहींहि नाहीं असे प्रातिपादन करणारे, वेदाभ्यास जड, मोठ्या. रसभरित वाणीने, त्या कमीची महती सांगतात, ४२ हे केवळ काम्य- कमीत गढून राहणारे कर्ममार्गी, स्वर्गप्राप्तीच श्रेष्ठ साध्य मानतात, आणि भोग आणि ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या, जन्म हेंच कर्मफल देणाऱ्या, विशिष्ट ( काग्य ) क्रियांचे आडंबर करतात. ४३ ( याप्रमाणें ) भोग आणि ऐश्वर्याच्या मार्गे लागलेल्यांची आणि त्यायोगें ( योग्य मागापासून ) म्वलितचित्त झालेल्यांची बुद्धि त्या कमंमागोत निश्चित असली, तरी त्यांच्या चित्तास समाधान प्राप्त होऊं दाकत नाहीं, ४४ चैेगुण्यविषया वेदा निस्त्रेगुण्यो भवाजुन । नेद्वं्ठो नित्यसत्वस्थो निर्यागक्षेम आत्मवान ॥४'५१॥ वैदिक कर्मकाण्डाचा त्रिगुणांशीं ( सांसारिक विषयांशी ) संबंध आहे, तूं त्रियुणांपासून अलिप्त ( निष्काम ), ( सुख-दुःख, राग-- द्वेष, लाभालाभ इत्यादि ) ददवांनीं व्यग्न न होणारा, शुद्ध सत्त्वगुणांत स्थिर राहणारा, योंगक्षेमाची चिता न वाहणारा, जितेद्रियः असा हो. ४५ कमेकाण्डांत कांही कर्मे सत्वप्रधान, कांही राजस, तर कांही तामस अशीं सांगितठीं आहेत, गुण बंधकारक आहेत. ल्यांपासून चित्ताला शांति, किंवा समाधान मिळत नाही. काम्य कर्माचा त्यागच करावयास पाहिजे. राग-देष लाभालाभादि दंद्वें दुःखाला कारणीभूत होतात, म्हणून त्यापासून दूर राहून शुद्ध सत्त्ववृत्तीचाच आश्रय करावयास पाहिज. यावान्थे उदपाने सवेतः संप्टुतोदक । तावान्‌ सर्वेपु वेदेपु ब्राह्मणस्य विजानतः ॥४६॥ अध्याय दुसरा २३ कमण्येवाधिकारस्ते मा फळेपु कदाचन । मा कमेफलहेतुभूः मा ते सद्लोस्त्वकमोगे ॥४७॥ योग्यस्थः कुरू कमाणि सद्ध त्यकक्‍त्वा धनंजय । सिद्धयसिद्धथोः समो भृत्वया समत्वं योग उच्यते ॥४८॥ सर्वत्र विपुळ जलसंचय लभ्य असला, तरी त्यांतून आपल्याला आवश्यक ( आणि हितकारक ) तेवढेच व्यावयाचें असते, अशाच प्रकारची बुद्धि ज्ञानवान्‌ ब्रह्मनिष्ठाची सवे वैदिक कर्मासंबंधीं असते. ४६ ( विहित ) कर्मे योग्य प्रकारे करणे, एवढाच तुझा अधिकार ( कतेव्य ) आहे, ( त्या कमोच्या फल्शध्रुतींत सांगितळेल्या ) फलासंबंधीं तुला कसलाहि अधिकार ( हक्क ) नाही. केवळ कर्मफलाच्याच उद्देशाने कर्म करू नकोस, आणि कमे पारित्यागाविष्रयींहि आसक्ति धरूं नकास. ४७ अर्जुना ! परमेश्वराच्या ठार्या अनन्य भावाने, आणि अनासक्तबुद्धीनं, साध्याची पूर्ति किंवा अपूर्ति दोहोविषयीं समचित्त राहून क्माचरण कर. चित्ताच्या समतेला'चच योग म्हणतात. ४८ यज्ञदानतपादि विहित कर्म, तसेंच प्राप्त आणि स्वभावविहित कर्भ करणे, एवढेंच प्रत्येकाचे कतेव्य आहे. त्यांपासून कोणतीं फळें प्राप्त होतील, किंवा होणार नाहींत, ह्यासंबंधी अधिकार कत्यांचा नाही. दूरेण ह्यवरं कमे बुद्धियोगाद्धनंजय । बुद्धी हारणमन्विच्छ कछृपणाः फलहेतवः 11४९॥ बुद्धियुकतो जहातीह उभे खुकुतदुष्छते । तस्माद्योगाथ युज्यस्व योगः कमेसु कोरालम्‌ ॥५०॥ हे धनेजया ! बुद्धियोगापेक्षां केवळ कर्माचरण कितीतरी कनिष्ठ आहे. तूं बुद्धियोगाचा आश्रय कर. फलाच्या हेतूने कर्माचरण करणारे लोक क्षुद्र कोत्या मनाचे आहेत. ४९ योगबुद्धीनें कम करणारा पुण्य आणि पाप दोहोंपासून मुक्त होतो, म्हणून परमात्म्याशी अनन्यत्व प्राप्त करण्याचा अभ्यास कर; कमोचरणांत योगबुद्रे असणें कल्याणप्रद आहे. ५० २४ तत्त्वार्थदीपिका महत्त्व बाद्धियोगाचें आहे. शास्रविहित, स्वभावज, परिस्थित्यनुरूप, स्वशक्त्य- नुरूप आणि योग्य कम कोणतें हें आपले आपणच ठरवून, तें निरभिमान बुडीनें, निर्ममत्वानें करावयाचें, आणि इंश्रराला अर्पण करावयाचे. पाप तर अधो- गतीला नेणारे आहे, पण पुण्यहि बंधकारक होते. योगबुद्धीनें या दोहोपासून कर्ता अलिप्त राहूं शकतो. कमोचरणांत योगबुद्धि असणें हें कुशल ( कल्याण ) देणारे आहे. कमेज बुद्धियुक्ता हि फलं त्यक्‍त्वा मनीषिण: । जन्मबंधविनिसुकताः पदं गच्छन्त्यनामयम्‌ ॥५१॥ कारण, बुद्धियुक्त ( परमात्मतत्त्वा्शी एकरूप झालेळे ) योगी कर्म फलाचा पारित्याग करून, जन्म आणि कमंबंध यांपासून मुक्त होऊन, तें आनंदमय केवल्यपद प्राप्त करतात. ५ १ अनामय म्हणजे सर्वोपद्रवरहित, सवे सुखदुःखांच्या वलीकडर्चे, आनंदमय. यदा ते मोहकलिलं बुद्धिव्योतेतरिष्यति । तदा गन्तासि निर्वेद्‌ श्रोतव्यस्य इरुतस्य च ॥५२॥ ररुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्याते निदचला । समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यासे ॥५३॥ तुझी बुद्धि या ( कायीकायोच्या, हेयाहेयाच्या ) भ्रमाच्या गहन गोंधळांतून बाहेर पडली, म्हणजे मगच तुला (या कमफलाच्या ) इरुतश्रोतव्याचा ( आजपावेतो ऐकलेल्याचा, आणि इतःपर ऐकशील त्याचाहि ) बीट येईल. ५२ अश्या ( प्रद्रत्ति-निवृत्तिलक्षण ) श्रवणांनीं गोंधळून चळलेली तुझी बाद्ठे, जेव्हां तुझ्याच अंतःकरणांत स्थिर होऊन राहील ( बाह्य फलाशेपासून परावृत्त होईल ), तेव्हांच तुळा त्या परम तत्त्वाशी ऐक्य साध्य होईल, ५३ अमक्या कमोर्चे फल अमुक, असें जे कमेकाण्डांत सांगितलें आहे, त्यार्ने बुद्धि विचाळेत होणें साहजिक आहे. परंतु हीं फले आनेत्य आहेत, आणि अंतीं सद्रति प्राप्त करून देणारी नाहींत, असें कळल्यावर तीं कर्मे नकोशींच अध्याय दुसरा २५ चाटतील. लोकव्यवहारांत देखील, केवळ फलाच्या लोभाने कमाकडे धांव चेणारांची बुद्धि विचालित होऊन, त्यांच्या मनाचे समाधान आणि शांति ढळ- णारच. आपणास योग्य असें कमे कोणतं ते ठरवून, ते, एकनिष्ठेनें, आणि कतेव्यबुद्धीनें केल्यास, त्यापासून मनाला समाधान लाभेल, आणि तें कम इश्वरापण बुद्धाने, भाणि निरहकारदृत्तीनें केल्यास परम शांति प्राप्त होईल, “ नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन । यभेवेष. वृणुते तेन लभ्यः तस्येष आत्मा विदृणुते तनु स्वाम ” मुंडकोपनिषत्‌ ३1२३ अर्जुन उवाच--- स्थितप्रक्नस्य का भाषा समाधिस्थस्य केशव | स्थितधी: कि प्रभाषेत किमासीत वजेत किम्‌ ॥५४॥ अर्थुन म्ह०-स्थितप्रश ( अढळ ज्ञानी ) कोणास म्हणावयार्चे, समाधिस्थ ( समाहित चित्त ) कसा असतो, ज्ञाननिष्ठ योगी कसे बोलतो, कसा बसतो ( राहतो ), कसा वागतो ? ५४ ओभगवानुवाच -- प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान। आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्नस्तदोच्यते ॥५५॥ प्रत्यगात्मस्वरूपांत आत्मसंतुष्टयोगी ( संन्यासी ) अंतःकरणांतील सव कामनांचा परित्याग करतो, तेव्हां त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. ५५ अद्वैतानंदांत मग्न होऊन योगी आत्माराम होतो. द्वितीय कांहीच नसल्यामुळे कामनेला अवसरच उरत नाहीं. आपणासकट सवे कांही त्यानें परमात्म्याचे ठिकाणीं समपैण केल्याने, आणि समपेणाचीहि जाणोव त्यास नसल्याने, सवे कांही “ परं ब्रह्म ” होऊन गेल्यामुळें, त्याला कामना कसलो असणार १ असा योगी ज्ञानानष्ठ, ज्ञानस्वरूप, स्थितप्रज्ञ म्हणावयाचा, डुःखेष्वनुद्विशमनाः खुखेपु विगतस्पृहः । वबीतरागभयक्रोधः स्थितधीसुनिरुच्यते ॥५६॥ दुःखाने ज्याचं मन उंदिझ होत नाहीं, सुखाविषर्यी ज्याला हांव नाहीं, विषयासंबरधीं आसक्ति, ( अन्यापासून ) भय, आणि (वेफल्यामुळे) २६ तत्त्वाथदीपिका ज्याला क्रोध कधींहि उत्पन होत नाहीं, तसेंच ज्याची बुाद्धे अत्यंत स्थिर असते, त्याला मुनी ( आत्ममय़न ) म्हणतात. ५६ वरील दोन शछहोकांत “ सवे संकल्प संन्यासी ” आणि “ सत्वसमाविष्ट, भेधावी, च्छिन्नसंशय त्यागी ” योग्याचें वणेन आहे. हें दोवे वेगळे नाहीत. “ यं संन्यासमित प्राहुयोगं तं विडि, ” संन्यासी आणि योगी एकच. यः सवेत्रानभिस्नेहस्तत्तत्पाप्य शुभाशुभम्‌ । नाभिनन्दाते न द्वोश्रे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५७॥ क ७ ल्र ९ यदा संहरते चायं कूर्माडञानीव सवरा: । इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५८॥ ज्याला कोणत्याहि बाह्य वस्तूंविषर्यी ममत्व नाहीं, आणि जो काणित्याहि सुखकर किंबा दुःखकर घटनेनें हर्षित किंवा पीडित होत नाहीं, त्याचीच बुद्धि स्थिर असते ( तो'च स्थितप्रज्ञ आहे ), ५७ कांसव ज्याप्रमाणे आपले अवयव पणप्णें आंत ओढून घेतं, त्याप्रमाणे पुरुष जेव्हां विषयांपासून आपलीं इंद्रिये आवरून मागे घेतो, तेव्हांच त्याची बुद्धि स्थिर झाली म्हणावयाची ( तोच स्थित प्रज्ञ म्हणावयाचा ). ५८ “ सरवेत्र अनभिस्नेह ” ज्यास कशाविषयींहि आणि कोणाविषयींहि आसक्ति (ममता) नाही, आणि जा सुखदुःखादि दंद्रांत समवुद्धि असतो, आणि ज्याला विषयांसैवर्धी किंवतहि ओढ नाहीं, तोच खरा संन्यासी, खरा स्थित प्रज्ञ, विषया विनिवतेन्ते निराठारस्य दोहिनः । रसवजञ रसो5प्यस्य परं दृष्ट्या निवतेते ।॥५९॥ विषयांचे सेवनच न करणारापासून विषय दूर जातील, विषयासबंधी गोडी ( किंबा अंतरंगांतील प्रीति ) मात्र शिल्लक राहील, पण तीहि ऱ्य €२* २) र परमतत्त्वांचं दर्शन झाल्यावर नाहीशा होईल. ५९ विषयांशी संबेघच येऊ न दिला, तर बाह्यरूप विषय दूर करतां येतील; अध्याय दुसरा २७ परंतु त्या विषयासंबधी अंतःकरणातील ओढ सवेस्वी नाहींशी होणार नाहीं. आत्मसाक्षात्कार झाल्यावर, “ रसो वै सः ” असें ज्याचें वणन आहे, त्याचें दर्शन झाल्यावर मात्र, हे गोण रस आपोआप चित्तांतून गळून पडतील, संन्यासी, कित्रा स्थितप्रज्ञ योगी बाह्यविषय अनुभवीत नाहीं असें नाहीं, पण त्याच्या मनात त्यांविषयी आवड किवा आढ नसते, ते असोत कीं नसोत, त्याचें तिकडे लक्षच नसतें. यततो ह्यपि कोंतेय पुरुषस्य विपठिचतः । इंद्रियाणि प्रमाथीनि हरान्त प्रसभ मनः ॥६०॥ तानि सवाणि संयम्य युक्‍त आसीत मत्परः । वशे हि यस्यंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६१॥ हे कोंतेया ! ( परमतत्वाच्या साक्षात्कारासाठी ) प्रयत्न करणाऱ्या ज्ञानी पुरुषाचीहि अनावर इंद्रिये त्याचे मन बळजोरीनें विचलित करतात. ६० त्या सवाचे संयमन करून, मीच ( इंध्ररच ) सर्वस्वी आपली परम गति आहे अक्या अनन्यभावाने युक्तचित्त असावे; ज्याची इद्रिये संग्रमित झालीं, त्याचीच बुद्धे स्थिर होते ( तोच स्थित- प्रज्ञ म्हणावयाचा ). ६१ घ्यायतो विषयान पुस: संगस्तेषूपजायते । सडद्ठभात्‌ संजायते कामः कामात क्रोधोईभिजायते ।!६२॥। क्रोभात भवाते संमाहः संमोहात्‌ स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशात्‌ वुद्धिनाशो बुद्धिनाशात्‌ प्रणदयाते ।॥1६३॥। ज्याच्या चित्तांत नेहमी विषय घोळत असतात, त्याला त्यांसंबंधी आसाक्ते उत्पन्न होते, आसक्तीपासून ते विषय प्राप्त होण्याविषर्यी उत्कट इच्छा, आणि ( इच्छेप्रमाणे ते विषय प्राप्त झाले नाहींत तर ) त्या इच्छेपासून क्रोध उत्पन्न होतो. ६२ क्रोधापासून चित्तास भ्रांति आणि भ्रांति झाल्यावर आपण कोण आहोंत याचे त्याला भानच राहत नाहीं; असे झाले म्हणजे बुद्धीचे स्थेयं नष्ट होऊन, अंतीं त्याचा सर्वस्वी नाश होतो. ६२ २८ तत्त्वार्थदीपिका इद्रयांचा आणि मनाचा निग्रह न केल्यास कशी अनथपरंपरा ओढवते ते सांगितलें. परंतु, देहवंताला विषय सवेस्वी टाळणें तरी कर्से शक्‍य होईल १ म्हृणून विषयांकडे दृष्टी कशी असावी, ते सांगतात. रागद्वेषवियुक्‍तेस्तु विषयानिन्द्रियेश्‍चरन । आत्मवद्येबिधेयात्मा प्रसादमधिगच्छति ।॥६४॥ विषयांसंबंधीं आसाक्ते नाहीं, पण दवेषहि नाहीं, अश्या आत्मसंयमित 'इद्रियांनीं (आणि त्यांबरोबरच मनानेंहि) विषयांकडे पाहिल्यास (वागल्यास), संयमी पुरुषाचे चित्तास प्रसनता लाभेल. ६४ जर विषयांविषर्यी ओढ नसेल, किंवा त्यांचा त्याग करण्याचा मुहाम प्रयत्न -नसेल, तर त्यांत वावरल्यानें चित्तावर कांहींहि परिणाम होणार नाहो. अनेक विषय आपल्या समोरून जातात, पण आपलें तिकडे लक्षच नसेल, तर त्यांचा चित्तावर कांहींच परिणाम होणार नाहीं; ते येतील, आण जातील. विषयच केवळ मनास विकृति उत्पन्न करूं राकत नाहींत, मनच विषयांना विकृत रूपॉर्न पाहात असते, आणि विकृत मन दुःखाला कारण होतें. नि्लांभ आणि निर्ढ्ठेष मनानें विषयांशी संबध आल्यास, त्यापासून चित्ताची शांति ढळण्यारचे कारणच नाहीं. वस्तु आवडली म्हणज तिच्यापासून हाणारा आनंद होणारच, परंतु ती आपणास मिळावी, तिच्यावर आपलें खरामित्व असावे, अशी लोभबुद्धी झाली म्हणजे तीच वस्तु दुःखाला कारण होऊं शकते.. सवे जगतांतील वस्तुजात पाहून, त्या पाहण्याचा आनंदच घेत राहिल्यास सवे आनंदमयच होईल, परंतु तेथे आवड-निवड, राग-देष, हेयादानबुद्धि उदभूत झाल्यास, मग तो शुद्ध आनंद कसा मिळणार? “ न प्रह्ृष्यत्‌ प्रिये प्राप्य़ नोद्विजेत्‌ प्राप्य चाप्रियम्‌ । स्थिरवुद्धिरसंमूढी ब्रम्हववित्‌ ब्रह्माणे स्थितः ॥' अशी स्थिरबुद्धि स्थितप्रज्ञाची असते, केवळ डोळे मिठ्टन विषयांपासून परादइत्त होतां येत नाही, मन 'अविकृत पाहिजे, प्रसाद सवदुः खानां हानिरस्योपजायते । प्रसन्नचेतसा ह्यायु बाद्दिः प्रयेवतिष्टते ।॥६५॥। अध्याय दुसरा २९. नास्ति बुध्दिरयुकक्‍तस्य न चायुकतस्य भावना । न चाभावयतः शांतेरशान्तस्य कुतः सुखम्‌ ।।६६९॥। इंद्रियाणां हि चरतां यन्मनो5नुविधीयते । तद्स्य हरति प्रज्ञा वायूनावमिवाम्भासे ॥६७॥ तस्माद्यस्य महाबाहो निग्रहीताने सवेशः । इेंद्रियाणाद्रियार्थभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्टठिता ॥६८॥। ( इद्रियाच्या आणि मनाच्या निग्रहाने ) प्रसनता लाभल्यावर,, त्याच्या ( योग्याच्या ) सव दुःखांचा अंत होतो, आणि अशा प्रसनान्तः- करण असलेल्या मनुष्याचे बुद्धीस अत्यंत स्थिरता प्राप्त होते ( ती आत्म- स्वरूपी निश्चल होते ). ६५ ज्याच चित्त ( परतत्वाचे ठिकाणी ) एकत्व पावलेले नाही, त्याची बुद्धि स्थिर राहूं शकत नाहीं, आणि त्याला निष्ठा ( हइढबुाद्धे ) नाहीं, ज्याची बुद्धि दढ नाहीं ( चंचल आहे ), त्याच्या चित्तास शांति नाहीं; आणि हाति नाहीं, त्याला सुख कोठचं? ६६ जे मन विषयांच्या नादीं लागणाऱ्या इंद्रियांच्या मागें जाइल, तै बुद्धीला, वायु पाण्यावर होडगें हवें तिकडे नेतो त्याप्रमाणे, स्वेर भटकावयास लावील. ६७ म्हणुन, हे महाबाहो असुना ! ज्याची इंद्रियें विषयांपासून पूर्णपर्णे परादृत्त आहेत, त्यांचीच बाद्धे स्थिर राहूं शकते. ६८ देह आहे तोंपावेतों बाहेरंथ जग आहेच, आणि इंद्रिये आहेत, तों पावेतो. इंद्रियांचे विषयहि आहेतच. डोळे मिटून घेतले तरी विषयांची स्मृती नाहीशी होणार नाहीं. विषयांसंबधी आस्था आणि ओढ नसेल, तरच त्यांविषयी तटस्थता शक्‍य होईल. कोणत्याही विषयांसंबंधी द्वेष, किंवा त्याला टाळ- ण्याची वृत्ति जर सतत मनांत राहील, तर तोहि त्या विषयाशी संबंधच होईल. विराधहि एक संबंधच आहे. परंतु, विषयांसंबंधीं तटस्थता किंवा औदासीन्य असल्यास, त्या विषयांपासून चित्तास व्यम्नता उत्पन्न होणार नाहीं. आपल्या डोळ्यांसमोरून अनेक पिषय जातात, परंतु ज्यांच्याशी आपला संबंध नसतो, त्यांपासून मनावर कांहींच परिणाम होत नाहीं. सुख- दुःख रागदेषांत असतात, तीं विषयांत नाहीत. चित्त तर कधींच रिकामे राहूं ३० तत्वार्थदीपिका शकत नाही. तें जर परतत्त्वा्शी युक्त असेल, तर विषय आपोआपच बाजूस सरतील; आणि विषय दूर होऊन वुद्धि स्थिर होइल, तरव शांति आणि समाधान लाभेल. या निशा सवेभूतानां तस्यां जागात संयमी यस्यां जाग्रति भूतानि सा निज्या पर्यतो मुनेः ।1९९॥| भूतमात्राची ज्यापासून निवृत्ति ( निशा ) त्याठिकाणी जितेद्रिय योग्याची निष्ठा ( जाणति ) असते, आणि ज्या ठिकाणी भूतमात्राची आसाक्ते ( जागते ) असते, त्यापासून आत्मद्र्ट्या मुनीची निवृत्ति '( निदा ) असते. ६९ विषयसुखाची हांव ही प्राणिमात्राचा प्रत्रत्ति आहे. ही हांव कधींच संपत नाहीं. आणि म्हणून चित्तास स्थिरता नाहीं, शांतीहि नाहीं. परमतत्त्वा्शी बुद्धि एकरूप झाली, विषयाची ओढ नाहींशी झाली, म्हणज मगच शांति प्राप्त होईल.;प्राणिमात्राची प्रवृत्ति विषयांकडे, तर योग्याची प्रवृत्ति आत्म- ज्ञानाकडे; त्याचा सतत प्रयत्त आत्मसंतोष प्राप्तीविषयी, विषयसुखा- संबंधी नसतो. आपूयेमाणमाचलप्रातिष्ठ समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्‌ । तद्ृत्कामा यं प्रविदान्ति सर्व स शांतिमाप्रोति न कामकामी ॥७० अनेक जलौघ आंत येऊन मिळत असतांहि ज्याची सीमा अढळच असते, अक्शा समुद्रांत प्रवेश करणाऱ्या जलाप्रमाणेंच सवे इंद्रियार्थसाने- क्ष ज्याच्या चित्ताला प्रतीत होतात, त्यालाच शांति मिळते. इंद्रियाथीची कामना करणाराला शांति मिळणे रक्‍य नाही, ७० विहाय कामान्‌ यः सवोन पुमांश्वराते निस्पृह: । निमेमो निरहंकारः स शान्तिमाधिगच्छाते ।॥।॥७१॥ एषा त्राह्मी स्थातिः पार्थ नेनां प्राप्य विसुद्यति । स्थित्वा5स्यामन्तकाळे5पि त्रह्मानेवाणमृच्छाते ।॥७२॥ अध्याय दुसरा २१ इति श्रीमद्वगवद्गीतास्‌ूपानेषत्सु जह्माविद्यायां योगशास्त्रे सांख्ययोगो नाम द्वितीयो55ध्याय: सर्वे कामनांचा परित्याग करून, सवे इच्छा सोडून देऊन, ममत्वाहंत्व- विरहितवृत्तीनं जो वागतो, त्याला शांति प्राप्त होते. ७१ ( योग्याच्या ) या स्थितीला ब्राह्मी स्थिति ( ब्रह्मनिष्ठा ) म्हणतात. ही प्राप्त झाल्यास चित्त कधींच विचलित होत नाहीं, आणि याच रिथतींत स्थिर राहून अंतकालींहि योग्याला ब्रह्मसायुज्य प्राप्त होते. ७२ ही ज्ञाननिष्ठ स्थितप्रज्ञ योग्याला प्राप्त होणारी परम गति सांगितली आहे. चित्त व्यग्र होऊ न देतां, स्थिर चित्ताने, अहता आणि ममता सोडून ईंश्वरापण बुद्धीने सवकमाचरण केल्यास, अंतीं परमगति मिळेल, असा अजुनास उपदेश केला आहे. कतेव्याकतेव्याच्या गोंधळात तो पडला होता, त्यांतून बाहेर पडण्याचा उपाय, स्वभाव नियत कमे निःसाथे वृद्धीनें करणें, हाच सांगितला आहे. स्वकर्म, स्वघमे यासंबधी गोंधळ मनांत उद्भवतात. त्यांसंबंधी निर्णय करणें कठीण होतें. शुद्ध, निरपेक्ष, कामक्रोध रहित स्वकतव्यदक्षतची बुद्धी ठेवल्यास, दाद्ध अंतरात्मा निर्णय देतो. पण, जर अंतःकरणावर कामक्राधीदकांचें आवरण आले असेल, आणि अंतरात्मा मंदप्रभ झाला असेल, तर योग्य मार्ग दिसणार नाहीं. बुद्धि कलुषित झाली असेल, तर योग्य निणेय़ मिळणार नाहीं, यासाठीं “ मी ” कोण, जगताचा माझा संबध काय, आपल्या समोर समस्या आहे तिचें स्वरूप काय, ह्या विषयींचा शुद्ध निरपेक्ष बुद्धीनेंच निणेय करावयास पाहिजे. तत्त्वज्ञान आणि व्यवहार दोहीं दृष्टींनी अजुनास उपदेश केला आहे. स्वगाविषर्यींच्या कल्पनेला बाजूस सारून, वुद्धीचें समत्व आणि इईश्वरापण बुद्धीने क्माचरण, हींच दोन तत्त्वे अजुनांच पुढें सविस्तर मांडली आहेत, आणि परमपदाची प्राप्ति होण्यास बुद्धियोगाचा उपदेश केला आहे. अध्याय तिसरा कमैयोग अजुन उवाच--ज्यायसी चेत्‌ कमणस्ते मता बुध्दिजनार्दैन । तत्कि कमोणे घोरे मां नियोजयासे केदाव ।।1१।। व्यामिश्रेणन वाक्‍्येन बाड मोहयसीव मे । तदेकं बद नोश्चित्य येन श्रेयोःहमाप्नुयाम्‌ ॥२।। असुन म्ह०--हे केशवा ! हे जनार्दना ! कमॅनिठ्ठेपेक्षां बुद्धार्नष्ठा श्रेष्ठ, असेंच जर तुझें म्हणणें आहे, तर मग हें घोर कर्मे करण्याचा मला आग्रह कां करीत आहेस £! १ अक्या संदिग्ध भाषणाने माझ्या बुद्धीस अधिकच गोंधळांत टाकीत आहेस, अर्से मला वाटते. तर आतां मला ज्यानें परम कल्याण साध्य होईल, अर्से एकच निश्चित काय त॑ सांग २ श्रीभगवान उबाच-लोके5स्मिन्‌ द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाड्नघ । ज्ञानयोगेन सांख्यानां कमेयोगेन योगिनाम्‌ ।।३॥ श्रीभगवान म्ह०--हे निष्पापा ( अर्जुना ) ! या मनुष्यलोकांत दोन श्रेयःप्रातीचे मार्ग आहेत, अर्से मी तुला पूर्वीच सांगितळे, एक सांख्यांची ( ज्ञानमार्गी मुनींची ) ज्ञानयोगनिष्ठा, आणि दुसरी योग्यांची कर्सयोगनिष्ठा, ३ एका मा्गीनें केवळ ज्ञानानेंच मोक्ष मिळवावयाचा, “* ज्ञानांदेव तु केव- ल्यम्‌ “, आणि दुसऱ्याने, कर्माचरणाने ( क्रमानें ) मोक्षास अधिकारी व्हावयाचे; दोन्ही मार्गार्चे अंतिम साध्य एकच. न कमेणामनारम्भात्‌ नेष्कम्ये पुरुषो5*नुते । न च संन्यसनादेव सिथ्दि समघिगच्छति ।।४॥ अध्याय तिसरा ३३ केवळ कमे न करण्यानेंच ( कर्मपारेत्यागानेंच ) नेष्कम्ये ( कर्मबंधा- पासून मुक्तता ) मनुष्यास प्राप्त होत नाही, आणि केवळ संन्यासानेंच सिद्धि मिळत नाही, ४ न हि कशिचित्‌ क्षणमपि जातु तिष्टत्यकमेरुत । कार्यते ह्यवशः कमे स्वः प्रकृतिजेगुणे: ॥५॥ करमोद्रेयाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन । इंद्रियार्थांन विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते 11६)। कम केल्याशिवाय कोणीहि क्षणभरदेखील राहूं शकत नाहीं. सवांनाच त्यांचे स्वमावज गुण कर्मे करावयास अपरिहार्यंतेनें लावतात. ५ केवळ बाह्य कमेंद्रिये आवरून धरून, जो मनांत विषयांचे चिंतन करीत राहतो, त्या महामूंखीला ढोंगीच म्हणावयाचे. ६ मी कोणतेंच कमे करणार नाहीं, असें म्हणणें हा दुराप्रह आहे. देह आहे तोंवर कमे आहेच. कर्भे हीं अनेक प्रकारची आहेत. कांहीच करणार नाहीं, असें म्हणणें वेडेपणा आहे. ज्ञाननिष्ठ सांख्ययोगीहि असें म्हणणार नाहीं. शारीर आणि प्राणकर्मे तर निसगेतः होतच असतात. शास्त्रविहित, स्वभाव- विहित, लोकिक, यज्ञदानतपादिकर्भे ही करावयाची किंवा नाहींत, हाच काय तो प्रश्न आहे. जीं कर्म आपोआपच होतात, करावीं लागत नाहींत, त्यांसंबंधी प्रश्नच नाहीं. कर्मे जर अपरिहायंच आहेत, तर तीं कोणत्या बुद्धीनें करावयाची, कोणतीं करावयाची, कोणतीं करावयाची नाहीत, एवढाच विचार करावयाचा. यस्त्वाद्रियाणि मनसा नियम्यारभते5जुन । करमीद्रियेः कमेयोगमसकतः स विदिष्यते ।। ७1 परंतु जो मनाने इंद्रियांचा निग्रह करून ( संयमानं ) कर्मद्रियांनीं (मन किंवा बुद्धि विचालित होऊं न देतां ), युक्त चित्ताने आणि अनासक्त बुद्धीनें, स्वकर्मानुष्ठान करतो, तो पुरुष श्रेष्ठ आहे. ७ तत, ३ ३४ तत्त्वाथदीपिका “ कमेयोगम्‌ आरभते असक्तः सन्‌, ” ग्रेथें कमेयोग म्हणजे काय, ते सांगितले आहे. नियतं कुरु कमे त्वं कमे ज्यायो हाकमंणः । शरीरयात्राःपि च ते न प्रसिध्दबेदकमंण: ॥८॥। तूं विहितक्म कर; कर्म न करण्यापेक्षा कमे करणे अधिक चांगले. तू जर कम केलें नाहींस, तर तुझा योगक्षेमहि चालणार नाहीं. ८ यज्ञाथोत कमेणो5न्यत्र लोकोञ्ये कमबंचन: । 3 क तदर्थ कमे कोंतेय मुक्‍तसंगः समाचार ।॥।९॥| हे कोंतेया ! यज्ञाला उद्देशून केलेल्या कमीशिवाय इतर सव कर्मे ह्या मनुष्यलोकांत कमबंधन ( कमामुळें पुनजन्म देणारी ) आहेत, ( म्हणून ) अनासक्तब्रुद्धीनं केवळ यज्ञार्थ कर्मे कर. ९ सहंयज्ञा: प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापातेः । अनेन प्रसविष्यध्वम्‌ एष वोःस्त्विष्टकामघुक्‌ ॥१०॥ सृष्ट्युत्पत्तिकालीं यज्ञासह प्रजा निमाण करून ब्रह्मदेव म्हणाले, या यज्ञानं तुमची अभिवृद्धी होवो, हाच तुमच्या इष्ट कामना तृप्त करणारा होबो. १० यज्ञ म्हणजे अभ्तींत देवतांना उद्देशून आहुती देणें. इंब्ररापण बुद्धीनें केलेलें कमे, तेंहि यज्ञकर्मेच. प्राणिमात्रांच्या ठिकाणीं इश्वर वास करीत आहे, तेव्हां भूतहिताथ कमे तेंहि यज्ञकमेच. स्वात्मलाभाथे किंवा भोगेच्छेनें न केलेलें, पराथे कमे, ते यज्ञकम, देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः । परस्परं भावयन्तः श्रयः परमवाप्स्यथ ॥११॥ इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञमाविताः । तैदत्तानप्रदायेभ्यो यो भुद्डे स्तेन एव सः ।१२॥ अध्याय तिसरा ३१९ यज्ञदिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सवकिल्बिषेः । । भुअते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्‌ ॥ १२॥ या यज्ञाने तुम्ही देवांना संतुष्ट करा, ते देव तुम्हांस समृद्ध करोत; या प्रमाणें. परस्परांस समृद्ध करून परमकल्याण प्राप्त करून व्या. ११ यसाने संतुष्ट झाळेळे देव तुम्हांस इष्ट भोग देतील; त्यांनींच दिलेळें त्यांना अपण न करतां जो सेवन करील, तो केवळ चोरच आहे. १२ यरांतून अव- शिष्ट राहिळेल्या पदार्थांचे सेवन करणारे साधुजन, सर्वे पापापासून मुक्त होतात; पण जे अप्पुलपोटेपणार्ने आपणांपुरतेंच शिजवितात, ते केवळ पापाचे सेवन करतात. १२ ज्या ईश्वरी शक्तींनी हा संसार चालतो ते देव. ज्याप्रमाणें मनुष्याच्या इंद्रियांना आणि मनाला प्रेरणा आणि बल देणाऱ्या देवता मनुष्याचे जावित सफल करतात, त्याच प्रमाणें हे देव हा संसार सफल करतात. हे देव त्या सपैसाक्षी सर्वीत्म्याचें ऐश्वर्य. परमेश्वराच्या अधिष्टानाची सतत जाणीव ठेवून सैसारांत वागावयाचें, आणि ज्या इवरी कृपेने आपणांस संसारांत सुख आणि भोग मिळतात, तिची आठवण ठेवून इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करावयाचा, आणि शक्‍त्यनुसार आतांचें दुःख कमी करावयाचे, हेंच मनुष्याचे कर्तव्य आहे. जसें आपणास दुसऱ्यापासून मिळतें, ' तसें दुसर्‍यांना परत द्यावयासहि पाहिजे. असा जा वागणार नाही, तो चोर आहे यांत शका नाह यज्ञशिष्ट म्हणजे यजन करून उरलेलें पदार्थ. यज्ञकमे करून त्यांतून उरेल तें आपण घ्यावयाचे, हें महान्‌ उदात्त तत्त्व येथे सांगितलें आहे. पराथे कमें करून उरलेले ( यज्ञशिष्ट ) भोग, अनासक्त बुद्धीनें, आणि अनहंकारानें योगक्षमाथ ग्रहण करणे, हें यज्ञविधान आत्मशुद्धीला'आणि चित्ताच्या प्रसादाला उपकारक होईल. अन्नाद्ववन्ति भूतानि पंजेन्यादन्नसंभव: । यज्ञाद्ववाते पर्जेन्यो यज्ञः कमससुद्धव: ॥१४1 कम अह्मोद्धव विद्दि ब्रह्माक्षरसमुद्धवम्‌ । - तस्मात्सवंगत त्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्टितम ॥१५॥ ३६ तत्त्वार्थदीपिका एव प्रवर्तित चक्र नानुवतेयतीह य: । अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥१६॥ भरूंतमात्राची उत्पत्ति अन्नापासून, अन पजन्यापासून, यज्ञार्ने पजन्य, आणि यज्ञ बेदविहित कर्माने सिद्ध होतो. १४ यज्ञकर्म वेदविधीनं होते, आणि वेद (बह्म ) अक्षरब्रह्मापासून उद्‌भूत आहेत; म्हणून, सवगत ( अक्षर, कूटस्थ ) नित्य ब्रह्माचे यज्ञकमोत अधिष्ठान आहे. १५ ह्या अश्शा प्रकारें इंश्वरप्रवर्तित यज्ञचक्रांचं अनुवर्तन ( अनुसरण ) जो इंद्रिय- भोगपरायण पापात्मा करीत नाहीं, तो आपलें जीवित सवेस्वी वृथा घालवितो. १६ यज्ञकर्मानेंच पर्जन्य होतो; “ अमी दत्ता5्हातिः सम्यगादित्यसुपतिष्ठते । आदित्याजायते वृष्टित्ष्रेरनं ततः प्रजाः ”. सवे जगताचे जीवन आदित्य आहे. आदिल्यापासूनच प्राणिमात्राची उत्पत्ति आहे. आदित्याचें बाह्य टर्यस्वरूप हें प्रकाशमान सूर्येमेडल, आणि या दृर्य स्वरूपापलीकडील परमतत्त्व सवे जगदाधार हेश्वरी शक्ती आहे. प्राणीमात्राची कर्मे त्या तत्त्वांतत जाऊन मिळतात, आणि तेथूनच प्राणिमात्रास कमंप्रत्रत्ति, आणि कमे करण्याची शक्ति मिळते. हा कर्मांचा, आणि त्या ऐश्वरी परमतत्त्वाचा संबध नीट समजून घेऊन वागा- वयास पाहिजे. यस्त्वात्ममतिरेव स्यादात्मतृस्तश्व मानवः । आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्ये न विद्यते ॥ १७॥ नेव तस्य कृतेनार्था नाकतेनेह कश्च न । न चास्य सवेभूतेषु करिचदथेन्यपाश्रय: ॥ १८ तस्मादसक्तः सतत कार्ये कमे समाचर असक्तो ह्याचरन कमे परमाझोति पूरुषः ॥१९॥ जो मनुष्य आत्मनिष्ट असून आत्मानंदांत मझ असेल, ज्याला संतोष- वृत्तीत राहण्यास बाह्य वस्तूची आवत्यकता नाहीं, त्याला मात्र आवश्यक अथ्याय तिसरा २७ अर्स कतव्य कांहींच नाही, १७ त्यानं कमे केलें तरी, आणि न केलें तरी, सर्व सारखेंच; कारण त्याला आपल्या उद्दिष्टासाठी कोणावरहि अवलंबून राहावयाचें नसते. १८ म्हणून, तू॑ अनासक्तव्ृत्तीनं सतत आपलें कतव्य करीत रहा, कारण अनासक्तदृत्तीने स्वकर्माचरण करणाराला परमपद प्राप्त होते. १९ ज्याला कोणापासून कांहीं मिळविण्याची अपेक्षा नाही, जो आत्मसंतुष्ठ आत्माराम असन स्वानंदांतच मझ असतो, त्याला आवशयक कतेव्य असें कांहींच नाही. त्यानें कांही केळें काय, न केलें काय, त्यापासून त्याचे किंवा दुसऱ्या कोणाचेंहि कांहीं बिघडत, किंवा सुधरत नाहीं, त्याच्यावर कोणी अव- लंबून नसते, तोही कोणावर अवलंबून नसतो. अशा ज्ञानी आत्मनिष्ठाची गोष्टच वेगळी. परंतु अजुनाची स्थिती तशी नव्हती. ल्याने सवेसंगपरित्याग केलेला नव्हता. तो दंद्रातीत झालेला नव्हता. म्हणून स्वक्रमे करण त्याला तर आवश्यकच होतें. स्वभावनियत आत्मकतेव्य अनासत्तवृत्तीने करीत राहिल्यास सद्वति मिळेल, हेंच येथ सांगितलें आहे. कर्मणेव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । लोकसंत्रहमेवापि संपरयन्‌ कतुमहोसे ॥२०॥ यद्यदाचरति श्रष्टस्तत्तदेवेतरो जन: । ख यत्प्रमाणे कुरुते लोकस्तदनुवतेते ॥२१॥ कारण जनकादिकहि स्वकमांचरणानेंच संसिद्धीच्या ( मोक्षाच्या ) मागीला लागले. तुला लोकांना योग्य मार्गदशन करण्यासाठीं तरी कमे रणे आवश्यक आहे. २० लोकाग्रणी जसे वागतात, त्याप्रमाणेच त्यांचे अनुयायीहि वागतात; ते जी कर्माचरणाची प्रणाली घाठून देतात, तिलाच लोक अनुसरतात. २१ मागील शहा. १९ मध्यें, अनासक्त वृत्तीने कतेव्य करीत रहा, म्हणजेच परमपद मिळण्याचा अधिकारी होशील असें सांगितलें. याला जनकादि- कांचा दाखला दिला कीं, त्यांनाहि कमाचरणानेंच मोक्षाचा मागे लाभला. ३८ तत्त्वार्थदीपिका ला. २० च्या द्वितीयारथांत पुनः व्यवहाराच्या दृष्टीनें विचार करावयास सुरुवात केली आहे. लोकसंग्रह म्हणजे उन्मागेप्रवृत्तिनिवारण, किंवा समाजधारणा असें म्हणता येइल. अजुन “ बहुमत ” ( मान्य ) होता, म्हणून त्याने इतरांना मार्गदशन करणें आवश्यक होतें. न मे पा्थोस्ति कतव्यं त्रिपु लोकपु किचन । नानवात्तमवात्तव्यं वते एव च कमेणि ॥२२॥ यदि हाहं न वर्तय॑ जातु कमेण्यतंद्रितः । मम वत्मानुवतन्ते मनुष्या: पा्थे सवेद: ॥२३॥ उत्सींदेयुरिमे लोका न कुर्‍या कमे चेद्हम्‌ । सेडूरस्य च कतो स्यामुपहन्यामिमा: प्रजा: ।॥॥२४॥ पार्था ! तिन्ही लोकांत मला कांहीं कर्तव्य उरलें आहे असें नाहीं. कांहीं न मिळालेले मळा मिळवावयाचेंहि नाहीं, ( तथापि ) मी स्वकतव्य करीतच आहे. २२ जर मी सतत, निरलसपणें कम करीत राहणार नाहीं, तर लोक सर्वस्वी माझंच अनुकरण करतील. २३ मीच जर कम केलें नाहीं, तर ( अश्या रीतीनें ) लोकांचा ( समाजाचा ) उच्छेद होईल, आणि मीच ( समाज व्यवस्थेत ) गोंधळ माजवून लोकांना पीडा दिल्या- सारखें होईल. २४ समाजाप्रणींनीं लोकाना, स्रतः योग्य मागाचा अवलंब करून, मार्गदर्शन केलें पाहिजे, श्रीकृष्णासारख्या योगेश्वराला काही या जगात करावयाचें उरलें नव्हतें, लोकांना याग्य मार्गदशन करणे एवढेंच करावयाचें होतें. समाजांत प्रत्येकाने आपापले कतेव्प़ करीत राहावें, हेंच समाजधुरिणांनीं सम्यगाचरणानें आणि स्ओोदाह्रणानें ळाकांना शिकवावयाचे असतें. सक्ता: कमेण्यविद्वांसो यथा कुवेन्ति भारत । कुर्योद्विद्वांस्तथा5सक्तश्रिकीपुर्लाकसंग्रहम्‌ ॥२५॥ 'न बुद्धिभेदे जनयेदज्ञानां कमेसक्विनाम । जोषयेत्सवेकमाणि विद्वान युक्‍तः समाचरन ॥२६॥ अध्याय तिसरा ३१९ अजञजन कर्माविषयीं आसाक्ते ठेवून ज्याप्रमाणे कमाचरण करतात, तद्वतच पण अनासक्तदृत्तीरने, ज्ञानवान्‌ पुरुषाने लोकांना मार्गदशन करण्यासाठी स्वकर्माचरण करावे, २५ ज्ञानी ( आत्मसंतुष्ट ) पुरुषानं, अज्ञ आणि कर्मासक्त लोकांचा बुद्धिभ्रंश करूं नये; स्वतः युक्तचित्ताने उत्तम कर्माचरण करून, ( अज्ञ ) जनांच्या कमेप्रवृत्तींना योग्य वळण ठडावावें. २६ €>_ ४" ज्ञान्याला के करून कांही विशिष्ट साध्य साधावयाचें नसतें, त्याची कर्मा- विषयीं पूर्ण विरक्तीच असते; पण ज्यांचा, वैराग्याच्या अभावीं, कमेत्यागाचा अधिकार नसतो, असे अज्ञहि त्या ज्ञान्याच्या बाहिरेंगांचे अनुकरण करुन कमे- त्याग करतील, तर समाजांत गोंचळ माजेळ, आणि समाजसास्थ्य़ बिघडेल, म्हणून, ज्या ज्ञानी लोकाम्रणींचें सवेसामान्य जनता अनुकरण करीत असेल, त्यानीं लोकांना, त्याच्यांतच वागून, त्याच्या कमींना योग्य वळण लाविलें पाहिजे. प्रकते: क्रियमाणाने गुणेः कमोणि सवेशः । अहंकारविमूढात्मा कतो5हामाते मन्यते ॥२७॥ तत्त्ववित्त्‌ महाबाहो गुणकमेविभागयोः । गुणागुणेषु वतन्ते डति मत्वा न सज्जते ॥२८॥ प्रकतेंगुणसंमूढाः सज्जन्ते गुणकमेसु । तानठृत्स्नावेदो मन्दान कत्स्नावेच्नष विचालयेत ॥२९॥ कर्मे सर्वेस्वीं प्रकतिज गुणांनीच घडत असतात, (पण ) अहंकाराने वेडाबलळेला जीव मीच कता असें मानतो. २७ हे वीरा ! गुणभेदांचें, आणि कमभदांचे तत्व जाणणार] ज्ञानी, करणात्मक गुणांचा विषयात्मक गुणांशीं संन्निक्ष म्हणजेच कमे, असे जाणून ( कमोत ) आसक्त होत नाहीं. २८ ग्रकृतिज गुणांनी भ्रांत झालेले अज्ञजन, या गुणांनीं घडणाऱ्या कसेजालांत गुंततात, म्हणून अशा पूर्ण ज्ञान नसलेल्या मंदबुद्धी जनांच्या चित्तांत, पूर्ण ज्ञानी पुरुषाने उगाच गोधळ उत्पन करूं नये. २९ 2० तत्त्वार्थदीपिका' कमे केवळ प्रक्षृतिज गुणांच्या परस्पर व्यापारानें निष्पन्न होते. आत्मा अकर्ता, आणि केवळ साक्षी आहे. परंतु अहंत्वममतायुक्त जीव आपणच कता असें मानतो, आणि गुणांचे कतृत्व आपणाकडे ओहून घेतो. कतेत्व प्रकृतीचे, आणि पुरुष अकता आहे, असें सांख्यमत आहे. विकार आणि गुण प्रकतिज आहेत, आणि कतृत्व त्यांचेंच आहे, पुरुषार्चे नाही. अद्वेत सिद्धांताप्रमाणे आत्मा शुद्ध, बुद्ध, अकता, अनंत, अव्यय, आणि केवळ साक्षीरूप ज्ञान- घन आहे. मयि सवोणि कमाणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीनिममो भूत्वा युद्धधस्व विगतज्वर: ॥ ३०॥| सर्व कमे मला*च अर्पण करून, विवेक बुद्धीने, सवे आक्यातृष्णांचा परि- त्याग करून, ममता सोडून, वेळुन्यास मनांत थारा न देतां युद्ध कर, ३० कता करविता परमेश्वर, मी केवळ त्याची आज्ञा पाळणारा सेवक आहे, अशा बुद्धीने सर्व कमीचा भार इंश्वरावर टाकून, आपणांस यांतून कांही मिळवावयाचे आहे अशी बुद्धी न ठेवितां, कमे केल्यास, त्या कमाचा दोष कधींहि लागणार नाहीं. अश्ा बुद्धीनें वागावयास अजुनास उपदेश केला आहि. मागील दहा श्छोकात कमे करण्याची आवश्‍यकता स्पष्ट केली, आणि अनासक्त बुद्धीनं कमे केल्यास दोष कस लागत नाहीत हें सांगितळे. सामान्य जनांच्या बुद्धीला फाटे फोडून त्याना कमोपासून निवृत्त करूं नये, हें निक्षून सांगितल आहे. सवेसाधारण मनुष्याची प्रब्रत्ति कमोकडे असते, त्या त्याच्य़ा प्रवृत्तीला योग्य वळण लावावें, पण त्याला कमापासून निव्रृत्त होण्यास सांगूं नये. तें निसगोच्या विरुद्ध होईल. तसे केल्यास समाजांत ढोंग माजेल, आणि समाज घारणेंत व्यत्यय येईल. लोकांत आळस आणि अनाचार माजेल, आणि “खऱया विवेकवेराग्याचा विपयीस होईल. ये मे मतमिदं नित्यं अनुतिष्टन्ति मानवा: । श्रद्धावन्तो$नसूयन्तो मुच्यन्ते तेःपि कमाभे: ॥३१॥ ये त्वेतदभ्यस्‌यन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्‌ । सवेज्ञानविमूढांस्तान विद्धि नष्टानचेतसः ॥३२॥ अध्याय तिसरा ४१९ जे पुरुष माझ्या या उपदेशास अनुसरून श्रद्धने, त्यांत वृथा दोष काढीत न बसतां, नित्य वर्तन करतील, ते देखीळ कमेबंधापासून मुक्त होतील. ३१ परंतु जे कोणी, यांत वृथा दोष दाखवून माझ्या सांगण्या- प्रमाणे वागणार नाहींत, त्या अविवेकी आणि सवेज्ञतेनं फुंजलेल्यांचा नारच होईल, हे पक्क समज. ३२ अध्याय २ ला. ७१ मर्ध्ये, स्थितप्रज्ञांना परमशांती प्राप्त होते म्हणून म्हटलें, मग कमे करणारास शांति लाभेल किंवा नाहीं १ या प्रश्नास उत्तर, त्यांनाहि शांति लाभेल, अस येथें सांगितलें आहे. या अध्यायाच्या प्रारंभी अजेनाचा हाच प्रश्न होता. कमेयोगानेंहि, सवे कर्माचा संन्यास परमात्म्याच्या ठिकाणीं केल्यास, योगसंसिद्धि प्राप्त होते. कर्मांचा परित्याग करावयास नको. सड चेष्टते स्वस्याः प्रकतेज्ञानवानापे । प्रकाते यान्ति भूतानि निग्रहः [किं कारष्याति ॥३३॥ इंद्रियस्येद्रियस्यार्थ रागद्वेषो व्यवस्थितो । तयोने वरामागच्छेत्तो ह्मस्य परिपन्थिनो ।॥३४॥ ज्ञानी पुरुषहि आपल्या प्रकृतीस अनुसरून वागणारच. भूतमात्राची प्रवृत्ति आपल्या प्रकृतीला अनुसरून वागण्याची असते, तेथें निग्नहाचे काय चालणार ? ३३ इंद्रियांचे राग ( विषयांसंबंधीं मनाची ओढ ) आणि द्वेष ( त्यांचा तिटकारा ) इंद्रियाथी ( विषयां ) पुरतेच केवळ आहेत, त्यांच्या आह्वारीं जाऊं नये; ते भलत्या मागीला लावणारे आहेत. ३४ प्राणिमात्राची प्रत्रत्ती भोगाकडे आहे, ' प्रशृत्तिरेषा भूतानां निठत्तिस्तु महाफला. ” हा भूतांचा खभावधमे आहे. परंतु केवळ प्राप्त भोग ग्रहण करणें वेगळें, आणि भोगासंबंधी लालसा असणे वेगळें. लालसेने हीच शुद्ध साधी प्रवृत्ति अत्याचारी बनते. कामक्राध, रागंद्वेष, लोभमोह हे सवे भोग- लालसेने उद्भवतात, म्हणून लालसा नसावी नैसर्गिक प्रत्रृत्ति असणारच. ज्याप्रमाणें अत्यंत वेगवान जलप्रवाहाच्य़ा उलट दिशेने पोहत जाणें कठीण, तर्से प्रकृतीच्या ओढीच्या विरुद्ध जाणेंहि कठीण. परंतु नावेत बसून, ती नाव ४२ तत्त्वार्थरीपिका दोरांनीं ओढून नेली तर प्रवाहाच्या उलट दिरशेनेहि जाणें शक्‍य होईल, तढृतच, ईश्वरळृपा झाली ( अंतरात्म्याची प्रेरणा झाली ) आणि सत्संग मिळाला, तर या नैसर्गिक प्रवृत्तीला आंवरूनहि, विवेकवैराग्यानें, या प्रकृतीच्या बंधनां- तून सुटणें शक्‍य होईल. श्रेयान्‌ स्वघर्मा विगुणः परधमांत्‌ स्वनुष्ठितात । स्वधर्म निघनं श्रेयः परधर्मा भयावहः ॥ २५॥ ( आपल्या स्वमावास आणि अधिकारास अनुरूप असा ) स्वघम ( आपणांस, कदाचित्‌ ) गौण वाटला तरी, अगदीं सांगोपांग आचरले- ल्याहि ( पण आपल्या स्वमावास आणि अधिकारास अननुरूप अक्षा ) परधर्मापेक्षां अधिक कल्याणप्रद आहे. स्वघर्माचरणांत मरण आलें तरी 'पत्करेल, परधर्माचरणाने अन्थपरंपराच ओढवेल, ३५ संन्यास मागाच्या मेठेपणास भुळून सांसारिकानें जर स्वकर्माचरण सोडून दिलें, तर त्यांत त्याचे कल्याण नाहीं. “ सहज कम सदोषर्मापे न त्यजेत. म्हणूनच “ न वुद्धिभेदं जनयेदज्ञाना कमेसडब्रिनाम्‌ ” असे सांगितळें आहे. खऱया ज्ञान्यांनां अज्ञानांना कमापासून परावृत्त करूं नगरे. ज्याचा अधिकार संन्यासाचा नाही, त्याला त्या मार्गात लोटण्याने त्याचा नाशच होईल, कल्याण होणार नाहीं. अजुन सखभावानें खरा क्षत्रिय वीर होता. तो विजिगीषू होता. त्यानें सन्यासमागाचा अत्रलंव करणें योग्य नव्हते. खऱ्या वेराग्याशिवाय संन्य़रासवृत्ति शाक्य नाही, आणिं त्से खरें वैराग्य अजुनास प्राप्त झालेले नव्हतें. अर्युंन उवाचच-- अथ केन प्रयुक्‍तो्ये पापं चराते पूरुषः । अनिछन्नपि वाष्णेंय बलादिव नियोजित: ॥३६॥ असुन म्ह०-हे वाष्णेया ! कल्यांची इच्छा नसतांहि, तो कोणाच्या प्ररणेने, बलात्काराने ओढून नेल्यासारखा, पापमार्गाला जातो? ३६ वर ट्लोक ३४ मध्ये “ रागद्वेषो ह्यस्य परिपन्थिनी ” असें म्हटलें आहे, त्यासंबंधी विशेष विवरण करण्यासाठी आतां उपक्रम केला आहे. कमाचें अध्याय तिसरा 9२ महत्त्व, आणि त्याचें अपरिहायंत्व सांगितळें. खोट्या संन्यासभावनेपासून उद्भवणारे दोषहि स्पष्ट केले. आतां क्माचरणांत कोणतें पश्‍्पर पाळावयाचे तें सागतात. श्रीभगवान उवाच -- काम एष क्रो घच एष रजागुणसमुद्धवः । महाहनो महापाप्मा विद'ध्येनामिह वेरिणम्‌ ॥३७॥ श्रीभगवान म्ह०-( मनुष्यास विमागीत ओढून नेणारा ) काम, हाच (लालसा विफल झाल्यास) क्रोधरूप होतो; रजोगुणापासून उद्भवणारा हा काम महाभक्षक ( प्राण्यांना ग्रासून नष्ट करणारा ), आणि महापापी आहि, आणि ( सांसारकांचा ) महान्‌ वैरी आहे, हे पक्के समज. ३७ नैसर्गिक प्रत्रत्ति म्हणजे काम. प्राणिमात्राला काम आहेच. काम हेंच जीवनाचें मूलतत्त्व आहे. “ धर्माविरुद्ध भूतेपु कामो5स्मि ” असें पुढें सांगितलें आहे. तो काम जोपांवेता आपल्या मयादेंत आहे, म्हणजे शुद्ध निसर्गज आहे, तोंपावेतो. भयावह नाहीं; पण त्याचें रूपांतर लालसेंत ( लोभांत ) झालें, म्हणजे मग अध्याय २ शो. ६२-६३ मध्यें सांगितल्याप्रमाणें तो नाशाला कारण होतो. धूमेनावियते वन्हियथा55दर्शा मलेन च । यथोल्बेनावृतो गभेस्तथा तनेदमावृतम्‌ ॥३८॥| आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवेरिणा । कामरूपेण क्ोंतेय दुष्पूरणानलन च ॥३९॥ डोदियाणे मनो बुद्धिरस्या5धिष्ठानमुच्यते । एतोवमोहयत्येष ज्ञानमावृत्य दोहिनम्‌ ॥४०॥ तस्मात्वमींद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ । पाप्मान प्रजाहह्येन ज्ञानावेक्ञाननाशनम्‌ ।1४१॥ धूमानें जसा अभ्नि, मळाने जसा. आरसा, उल्बणानें जसा गर्भ, तसा यानें ( कामानें ) संसार ( कमप्रवात्ते )'ब्यापून टाकला आहे. ३८ कोतेया ! 29४ तत्त्वार्थदीपिका कधींहि रामन न पावणाऱ्या अभ्नीसारख्या, या कामरूपी शञान्यांच्या हाड- वैऱ्यानें, त्यांचे ज्ञान पूर्णपणें गुरफटून टाकलें आहे. ३९ इंद्रिये, मन, आणि बाद्दि यांत ठाण मांडून, या तीहींच्या द्वारे, हा (काम ) देहधारी जीवांच्या ज्ञानास झांकून टाकून, त्यांना मोह पाडतो. ४० म्हणून, हे भरतोत्तमा ! प्रथम इंद्रियांचे संयमन करून, या ज्ञानाचा आणि विज्ञानाचा नाश कर- णाऱ्या पाप्याला घालवून दे. ४१ ज्ञानाने काम वाढतच जातो. वास्ताविक अर्से ज्ञान यथाथेज्ञान नव्हे. व्युत्नौता जसजशी वाढते, तसतशी . मनुष्याची हांवहि वाढत. भोळ्याभाबड्या अशिक्षितांच्या इच्छा आकांक्षाहि बेताच्याच असतात. ज्ञानाचे क्षत्र वाढलें, म्हणजे अभिलाषाहि वाढत जाते. या लोभाने एकदां मनाची आणि बुद्धीची पक्कड घेतली, म्हणजे तो दिवसेंदिवस आपलें स्थान दृढच करीत जातो. म्हणून प्रथम इंद्रिये, मग मन, त्यानंतर बुद्धि, अशीं उत्तरोत्तर निग्रहीत करूनच, याला घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दीधे अभ्य़ासानें आणि प्रयत्नानेंच हें शक्‍य होईल. इंद्रेयाणि पराण्याइुरिंदियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्या बुध्देः परतस्तु सः ॥४२॥ एवं बुभ्देः परं बुद॒ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । जाहि शत्रु महाबाहा कामरूपम्‌ दुरासदम्‌ 1।४३॥ इति श्रीमद्धगवद्रीतासूपनिषत्सु त्रह्माविद्यायां योगशास्त्रे कमेयोगो नाम तृतीयो 5ध्याय: इंद्रियांच्या प्रवृत्तीच ( प्रथम ) अनाकलनीय, इंद्रियांच्याहि पलीकडचे मन, मनाच्या पलीकडे बुद्धे, आणि तो (आत्मा ) तर बुद्धीच्याहि पली- कडर्‍चा आहे. ४२ अशा श्रेंणीनेंच बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्म- तत्त्वाचे ज्ञान करून घेऊन, आत्मसंयमाने चित्त स्थिर करून, या कामरूपी दुर्दम्य शत्रूस, हे वीरा ! नाहींसा करून टाक. ४३ अध्याय तिसरा ४५५ काठकोपनिषत्‌ प्रथमाध्याय तृतीयवठ़ी मंत्र १०-११ मध्ग्रें इंद्रिय्रांपासून पुरुषापर्यंतची श्रणी दिली आहे. इंद्रेये -अर्थ-मन-बुद्धि-महत-अक्यक्त-पुरष अशा श्रेर्णांने परमपद मिळवावबयाचें अस सांगितले आहे. येथे इंद्रिये आकलनास कठीण, त्यांपेक्षा मन कठीण, त्यापेक्षां बुद्धि कठीण, असें सांगून बुद्धीच्या आकलनानंतरच आत्मतत्त्वाचे ज्ञान होऊ शकतें, असें सांगितलें आहे. प्रथम इंद्रिये, त्यानंतर मन, मग बुद्धि, असें संयमन साध्य झाल्यावर, नंतर त्या आत्मतत्वाला पोहचतां ग्रेईल बुद्धीच्याहि पळीकडे ते आत्मतत्त्व असल्यामुळें, बुद्धीनंच केवळ त्याचें आकलन होणार नाहीं. त्या तत्वाचे यथाथ ज्ञान झाल्यावरच, आणि आत्म्संयमन साध्य झाल्यावरच कामवासना जिंकतां येतील, लोकव्यवहार, आपला योगक्षेम, लोकसंग्रह, समाजधारणा, आपणास इतरां- कडून मिळालेल्या उपक्रतींचे उतराई होण्याची आवश्यकता आणि इच्छा, आतांचें दुःख निवारण, आणि सर्वांत महत्त्वाचें असे सवतःच्या चित्ताचें "समाधान, यांसाठी मनुष्याची कर्मे करण्याविषयी प्रवृत्ति होते. परंतु ससारा- 'पासून विन्मुख झालेल्या आत्मज्ञान्यास यापैक्री कोणतीहि गोष्ट कमेप्रवृत्त करू शकत नाहीं. तो कोणाकडून उपकृतीची अपेक्षाच करीत नाही. अशी ही आत्यंतिक निरपेक्षता दीघे तपश्चर्येने, आणि अनेक जन्मांच्य़ा संसिद्धीनंतरच प्राप्त होऊं शकते. पण असे पुरुष विरळा. त्यांनीं विहित कमे न केळे तर काय बिघडेल ६ त्यांच्या वाटेस कोणींच जाणार नाही पण सवे साधारण मनुष्य, जो समाजावर आपल्या योगक्षेमासाठींहि अवलंबून आहे, त्यानें मात्र कम केळेंच पाहिजे. त्यानें आपलं शास्रविहित आणि स्वभावज कमे न करणें, किंबा संन्यासाचें पांघरूण घेणें, हा समाजाचा आणि इं्वराचा अपराधच करणें होय. त्याला जर समाजाच्या साहाय्याची अपेक्षा आहे, तर त्यानें आपलें कर्तव्य आपणास शक्य होईल तसे, निरभिमानवृत्तीने, आणि निरपेक्षतेने केळेंच "पाहिजे. हेंच ईश्वराच्या चक्रप्रवतेनाचें अनुव्तन या अध्यायांत सांभितळें आहे. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी स्थितप्रज्ञाचें वणन आहे. त्यांत अकमौची, [कंवा कमे परित्यागांची, स्तुति नाहीं. ज्ञानावस्थित, कामक्रोधादि विकारांच्या “पलीकडे गेलेल्या, विषयांपासून पूर्णतया विन्मुख झालेल्या ज्ञानयोग्याची स्तुती ४६ तत्त्वाथेदीपिका आहे. '“दुरेण ह्यवरं कम वुद्धियोगाद्वनेजय” यांत कमाची निंदा नाहीं, बुद्धि योगाची स्तुती आहे. बुद्धीला महत्त्व आहे, केवळ कमोला महत्त्व नाहीं. त्यावरून असा निष्कषे काढतां येणार नाहीं की, संसारांत कतेव्यकमोचरण गौण आहे. सवसाधारण मनुष्यास प्राप्तममोचरणाव्यतिरिक्त मार्गच नाहीं. त्यांतच अनासक्तीची बुद्धि ठेविल्यास हानिलाभापासून होणारे चित्तक्षाभ टळतील. समचित्तता, आणि सवे कर्मे परमात्म्य़रास समपेण करणें, हाच चित्त- शांतीचा, सुखाचा, आणि अंती सद्वतीचा मार्ग आहे. येथे कमोचरणाचें अपारिहारयत्व सांगितळें आहे. संन्यासाची निंदा नाहीं, पण ढोंगीपणाची निंदा आहे. धन्य आणि अविचारणीयचरित अश्या जीवन्मुक्तां-- संबंधी चचो करणेंच योग्य नाहीं. सामान्य जनास योग्य मार्गे दाखविण्या- साठीं श्रामातचा अवतार आहे. संन्यास ( ज्ञानमार्ग ), भक्तिमार्ग किंवा केवळ कमयोगच श्रीगीतत प्रतिपादित आहे असें नाहीं. सवे मार्ग एकाच. ठिकाणीं जातात हें सत्य आहे. अध्याय चोथा ज्ञानकमसंन्यासयोग श्रीभगवानुवाच-इसं विवस्वते योग प्राकतवानहमव्ययम्‌ । विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे5न्र्वात्‌ ।१॥। एवं परंपराप्रात्तं इमं राजषेयो विदुः । स कालेनेह महता योगो नष्ट: परंतप ॥२॥ स एवायं मया ते5द्य योगः प्रोकतः पुरातन: । भकक्‍तो5सि म सखा चेति रहस्यं दोेतदुत्तमम्‌ ॥३॥ श्रीभगवान म्ह०-हाच शाश्वत योग मी पूर्वी विवस्वानाला सांगितला, विवस्वानाने मनूला, आणि मनूर्ने इक्ष्वाकूला सांगितला. १ असा हा परंपरेने प्रात झाळेला योग राजषरींना विदित होता. परंतु हे वीरा ! तो चिरकालच्या ओोघांत मागे पडला. २ आतां तूं माझा भक्त आणि जिव- लग मित्र, म्हणून मी तुला तोच पुरातन योग आज सांगत आहे, कारण हे माझं अत्यंत महत्त्वाचें गूढतत्त्व आहे. ३ मागील दोन अध्यायांत ज्ञाननिष्ठालक्षण ससन्यासकमेयोग सांगितला. सवे वेदांताचें सार, प्रवृत्तिनिवृत्तिलक्षण असा हा योग, हीच श्रीगीतेची शिकवण आहे. अजुन स्वभावगुणांनीं, आणि विशिष्ट परिस्थितीनेंहि या योगाचाच अधिकारी होता. येथें हा योग राजषींना विदित होता म्हटळें आहे, आणि अजुनहि परिपूर्ण क्षत्रियवृत्तीचा असल्यामुळे, त्याला या योगाचा उपदेश अधिकच आवश्यक होता. मागील अध्यायांतहि जनकाचा निर्देश या ससंन्यासकमे- यागासंबंधीं केला आहे. कमेयोग, ज्ञान, कमसंन्यास, अनन्य भाक्त, आणि त्यानंतर केवल्यप्राप्ती, असा क्रम पुढें दिला आहे. 9८ तत्त्वार्थदीपिका अजुन उवाच---अपर भवतो जन्म परं जन्म विवस्वतः । कथमेतद्विजानीयां त्वमादो प्रोक्तवानिति ॥४॥ असेन म्ह०---विवस्वान्‌ तुझ्या कितीतरी पूर्वा जन्मला, तुं तर त्याच्या नंतर जन्मलास; मग तूं विवस्वानास पूर्वी सांगितलेस हे कसं मानूं? ४ येथें गीतोपदेश सांगणारे भगवान्‌ केवळ वृष्णी वासुदव नाहींत, परमज्ञानी योगेश्वर हें गौतातत्त्वज्ञान अखिल मानवांना सांगत आहेत, असें स्पष्ट करण्या- साठीं येथे हा प्रश्न घातला आहे. पूवजन्म-पुनरजन्माचा सिद्धांतहि हलकेच येथें प्रविष्ट केला आहे. श्रीभगवान उवाच--बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तब चान । तान्यह वेद सर्वाणि न त्व वेत्य परंतप ॥५॥ श्रीभगवान्‌ म्ह०---असुना ! तुझे आणि माझे आतां पावेती अनेक जन्म गेले, त्या सर्वांचे ज्ञान मला आहे. हे वीरा ! तुला ते माहीत नाहीत. ५ जीवाला मरण नाहीं. देहत्यागालाच मरण म्हणावयाचे, पण ते मरण देहाचे. ज्ञानी पुरुषाला जन्ममरणाचें तत्त्व कळते. हा पूनजन्माचा सिद्धांत टष्टाच्या पलीकडचा आहे, परंतु तकोतीत नाहीं. जं आज आहे, तें कोणत्या तरी स्वरूपांत पूर्वीहि असलेंच पाहिजे, आणि भविष्य काळांतहि कोणत्या तरी स्वरूपांत असणारच, हा शास्त्रांचा सिद्धांत आहे जड आणि अजड सृष्टींत भद केवळ सापेक्ष आहे, असें आतां आधुनिक शास्त्रेंहि मानतात, आणि असेंहि मानतात कीं, जड ( पदार्थ ) आणि चैतन्य ( शक्ति ) दोन्ही परिवतेन पावतात, पण नितांत नष्ट होत नाहींत. जीवाचें अस्तित्व स्वानुभवसिद्ध आहे. ती चैतन्यरूप, पण विकारािष्टरत आहे. त्याचे रूपांतर होते, पण नाश कधींच होत नाही. ताच देह धारण करतो, त्यांत वागतो, आणि तो देह त्याला निरुपयोगी झाला म्हणजे, त्याला सोडून तो दुसर्‍या देहांत प्रवेश करतो, त्याची देहांत असण्याची खूण प्राणन. तो हत्तींत हत्ती एवढा, आणि मुर्गात मुंगी एवढा आहे. देहाचें प्राणन थांबले, तरी देही ( जीवात्मा ) नष्ट होत अध्याय चौथा ४९, नाहीं. तो आपल्या व्यापारास सोईचें दुसरें वाहन पाहतो. तो वशी नाहीं, तो प्रकृतीच्या गुणांच्या आणि विकारांच्या आर्धांन असतो, आणि त्या गुणांचा आणि विकारांचा वारा जिकडे नेईल तिकडे तो जातो. त्याच्यांत असणारे चतन्य तत्त्व मात्र स्थलकालाबाधेत आहे. ता जेथे जाईल तेथें तें आहेच. ता वस्तुतः तेंच अनंत, अव्यय, अविनाशी, विभु तत्त्व आहे. आकारातत्त्वाप्रमाणे ते तत्त्व निश्चल, नित्य, विकारातात, सवेव्यापी आहे. मनुष्येदहांतून जीव त्याला सोडून जातो, तेव्हां तो मन, बुद्धि, अहंकार आणि चित्त घेऊन जातो. चैतन्य तर सवे वस्तुजातांत विद्यमान आहेच. ह्याप्रमाणें जीव पुनः पुनः आपल्य व्यापार क्षेत्रांत, इष्ट स्वरूपांत, अवतरते।. हा व्यष्टिरूप, परतंत्र जीव, विकारांच्या आणि गुणांच्या हेलकाव्यावर, संसारमहार्णवांत प्रकृतीच्या लाटांवर, इतस्ततः झोकांड्या खात राहतो. समष्टीरूप ईश्वर परतंत्र नाही. तो प्रकृतीचा स्वामी आहे. तो सवेतंत्र स्वतंत्र आहे. त्याने मनुष्यरूप धारण केले, म्हणजे त्यालाहि संसाराचे हेलकावे खावे लागतातच, परंतु तो वशी आहे. विशिष्ट हेतूने तो जगतांत अवतरतो, आणि इतर मानवांप्रमार्णे वागून, तो आपलें अवतारकाथे पूर्ण करून, पुनश्च आत्मस्वरूपांत प्रविष्ट होतो. अजो5पि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोडपि सन्‌ । प्रकाते स्वार्मधष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥।६॥। मला वास्तविक जन्म नाहीं, माझा आत्मभाव पण शाश्वत आहे, आणि मी भूतमात्राचा शास्ता आहे; तथापि मी माझ्या आत्मप्रकतीतच अधिष्ठित होऊन, माझ्या अघटितघटनाशक्तीने देहधारी होऊन अवतरतो. ६ जो नित्य, अव्ययात्मा आहे त्याला जन्म कसा असेल £ तो नेहमीं आहेच, आणि अव्ययात्मा असल्यानें, नाहीं असा तो कधींच होत नाहीं. असें हं ईइववराचे स्वरूप आहे. तो सवे भूतमात्राचा प्रभवाप्यय आहे. त्याला जन्म तर नाहींच, मग तो अवतार खूपानें कसा प्रादुभूत होतो £ तो आहेच, आणि विश्व व्यापून आहेच, पण जेथे त्याच्या विशिष्ट प्रादुभीवाची आवश्‍यकता असेल, तेथे ता तसा प्रकट होतो. कसा प्रकट होतो ६ हँ गूढ मनुष्याच्या बुद्धीस अनाकलनीय आहे. ही ईश्वरी माया अचित्यघटनारूप आहे. ह्या संसाराचे सातत्य त. ४ ५५० तत्त्वार्थदीपिका आणि क्षम राहिले पाहिजे, ही इश्वरींच्छा आहे. त्यांत बाधा होऊं लागल्यास, ताच ईश्वर कोणत्या तरी प्रकाराने बिघडलेली परिस्थिती पुनः सुघटित करून, समाजांत स्वास्थ्य प्रस्थापित करतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिभेवति भारत । अभ्युत्थानमधमंस्य तदात्मानं स्रजास्यहम्‌ ॥७॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कताम्‌ । घमसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥<।। हे भारता ! जेव्हां जेव्हां धमाची अवनति होऊन अधमीचा प्रभाव (संसारांत) वाढूं लागतो, तेव्हां तेव्हां मी देहधारी होऊन प्रकट होतो. ७ सन्मार्गाने वागणाऱ्यांच्या रक्षणासाठी, आणि समाजकंटकांचा उच्छेद करण्यासाठी, तसेंच अवनतीस गेलेल्या धर्माच्या पुनःस्थापनेसाठीं मी प्रत्येक युगांत वारंवार संसारांत अवतरतो. ८ इश्वर सवे ठिकाणीं, आणि प्राणिमात्रांचे अंतयामी आहेच. संसारांतील सातत्य आणि साधुभाव बिघडत आहि असें जेथ असेल, तेथ शुद्ध स्थल आणि पात्र पाहून इश्वर विशिष्ट प्रकारे आविभूत होतो. चांगळें टिकळें पाहिजे, आणि वाईट नष्ट झाळें पाहिजे, कारण याशिवाय सातत्य सिद्ध होणार नाहीं, म्हणून ती ऐश्वरी शक्ति आवरयक आणि योग्य ती परिस्थिती उत्पन्न करून घेऊन प्रकट होते. हा इंभ्रराच्या निसगींचा नियमच आहे. ज्यायोगे संसाराचें सातत्य आणि साधुभाव साधतो तो धर्म, “ धारणात्‌ धमेः ”, आणि विघटना ज्याने होईल तो अधम. जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । त्यक्‍्त्वा देहं पुनर्जन्म नाते मामेति सा5ज्ञन ।। ९! अक्या प्रकारें माझं संसारांत अवतरण, आणि माझें दिव्य अवतारकार्य ज्या ज्ञान्याला यथावत्‌ कळलें, तो देहत्यागानंतर पुनः जन्माला येतच नाहीं, तो माझ्यांतच मिळून जातो. ९ अध्याय चौथा ५१ ईश्वराचे जन्म आणि कमे जाणणें, म्हणजे केवळ मनानें किंवा बुद्धीनें जाणणे नव्हे. जाणणे म्हणजे तद्रूप होणें. तसें जाणल्यावरच ज्ञानी मुक्त होतो. मग तोहि इंश्वरसत्ररूपच होऊन “'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतामू ” असेंच कमे करूं लागतो. त्यांत आणि इंश्वरांत भेदच उरत नाही. तो आपले व्यक्तिमत्त्व आणि वेगळें अस्तित्वच विसरून जातो, म्हणजेच तो मुक्त होतो. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिता; । बहवो ज्ञानतपसा पूता मद्ठावमागताः ।।१०]॥ ज्यांची संसारांतील विषयांसंबंधीं ( किंवा घटनासंब्रंधीं ) आसा पूर्ण जाहींशी झाली आहे, भय आणि क्रोध हेहि ज्यांचे पू्णतेनं नाहींसे झाले आहेत, ज्यांना जीवितांत सवे कांही. मीच एक आहे, आणि ज्यांना केवळ मीच आश्रयस्थान आहे, असे अनेक ज्ञानी श्ञानतपानें (सम्यक्‌ ज्ञानाच्या चिंतनाने ) शुद्ध ( निर्माह ) झाळेठे, माझ्यांत येऊन मिळालें आहेत ९ मत्स्वरू्प झाले आहेत ). १० राग म्हणजे आसक्ति ही विषयासंबंधी असते, पण ज्यांना इंश्रराशिवाय डुसरं कांहींच नाहीं, त्यांना राग कोठचा, आणि क्रोध तरी कशाविषयी अस- णार १६ “ परस्माठे भयं भवति, ” ज्यांना पर असें नाहींच, त्यांना भय तरी कसले १ “ वासुदेवः सवेमू ” असेंच ज्याना झाले, ते इंथरस्वरू्पच झाले. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथेव भजाम्यहम्‌ । मम वर्त्मानुवतन्ते मनुष्या: पार्थ सवेशः ॥११॥ जीव मला ज्या भावनेने आपणा स्वतःस समर्पण करतात, तसाच मी त्यांना होतों. मानव सर्वस्वी मीच ( सवातर्यामी इंश्ररानें ) घाढून दिलेल्या मागाने जातात. ११ सर्वातयोमी, सवेसाक्षी, सवोत्मा, सर्वेखर जीवाला त्याच्या कामनेप्रमाणेंच फल देतो. त्या अतरात्म्य़ाला जो जसा मानील तसाच तो होतो. “ उपद्रटानु- संता च भता भोक्ता महेबरः परमात्मेति चाप्युक्तो देहे$स्मिन्‌ पुरुषः परः,” तोच जीवाला त्याच्या भावनेप्रमाणें मागे दाखवितो. समदर्शी योग्याला तो “समः ८२ तत्त्वार्थदीपिका! सर्वेषु भूतेषु ” होतो, आणि तो योगी मुक्त होतो. विषयलोलुप संसारी जीवाला तो त्याच्या इच्छा तृप्त करणारा दिसतो, आणि तो जीव आपल्या इच्छाजालांतच गुरफुट्टून राहतो. त्याच्याच कृपेनं धना्थीला धन मिळतें, आणि ज्ञानार्थीला ज्ञानहि पण प्राप्त होतें. त्यांना धनाचा आणि ज्ञानाचा भार्गहि दाखविणारा तोच आहे. कांक्षन्तः कमणां सिझ्दि यजन्त इह देवता: । क्षिप्र हि मानुषे लोके सिध्दिभेवाते कमंजा 1१२ या संसारांत कर्माच्या फलसिद्धीच्या आकांक्षेनें मानव देवतांची आरा- घना करतात, कारण मनुष्यलोकांत कमाची सिद्धि त्वरित होते ( अशीच त्यांची श्रद्धा असते), १२ जसा भाव तसा देव. वित्तार्थी वित्त देणाऱ्या देवतेचाच भक्त असतो, बलार्थी बलभीमाचीच उपासना करतो. किंबहुना, प्रत्येक जण आपल्या कासनेप्रमाणे आपला देव उभा करतो. खरा देव त्याच्या हृदयांतच असतो. मनापासून अत्यंत उत्कटतेने, आणि सरवोत्मभावानें केलळेळी कामना, तदनुरूप प्रयत्न करावयासहि प्रेरित करते. आणि जशी भावनेची उत्कटता तसाच प्रयत्नहि केला जाऊन, इच्छित फलहि बहुधा प्राप्त होतें. कचित्‌, पूर्णपणें फळसिद्वे कत्यांच्याच आधीन नसल्यामुळें त्यांत विघ्चेंहि येतात, पण सवेसाधारणपणें प्रयत्नानुरूप फलसिद्धि होते. हृदयांत पूजळेली देवता प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणीं प्रकट होते, आणि बुद्धि, मन, इंद्रियें या सर्वाच्या प्रयत्नाने कार्यसिद्वि होते. एका जिवाची कार्ये- सिद्धि जर दुसऱ्या जीवाच्या कार्यसिद्धीच्या आड येत असेळ, तर त्यांपैकी प्रबळ असेल तिचा विजय होतो. तर्सेच संसारांत अनेक्र जीवांशीं, अनेक जड अजड भावांशीं, संबंध येतो, त्यांचादि परिणाम कार्यसिद्धीवर झाल्याशिवाय राहत नाहीं पण मनुष्य कार्यसिद्धीचा विचार करतांना एवढी मोठी दृष्टि ठेरवांत नाही, आणि क्वचित्‌ इच्छित कार्येसिद्धि होत नाही तेव्हां निराश होऊन बसतो. पण तो जो प्रयत्न करतो, तो आपल्या कामनेप्रमाणें, हृदयांत पूजळेल्या देवतेनें दाखविलेल्या मार्गानेच कर्रीत असतो. “ सुखस्य दुःखस्य न कोडपि दाता परो ददातीति कुवुद्धिरेषा,” ज्याला त्याला आपल्या भावनेच्या उत्कटते- भध्याय चौथा ५३ प्रमाणें वहुधा फळ मिळतें. सऱ्वावना ठेऊन, परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेऊन, “ समः सर्वेपु भूतेपु ” अशा परमात्म्यास शरण जाणा- राला चित्तास शांति आणि अंतीं सद्वाति प्राप्त होते. आपल्या हृदयांतील देवता, म्हणजे ज्यांत आपलें जीवितसाफल्य आहे असे आपण मानतो तें परमसाध्य ध्येय. तदनुरूप कमे घडल्यावर, प्रयत्नाप्रमाणें इष्टसिद्धीहि होते. चातुवेण्ये मया सप्टे गुणकमेविभागदाः । तस्य कतारमांपे मां विध्दयकतोरमव्ययम्‌ ॥१३॥ गुण आणि कम यांच्या वांटणीवर आधारलेली चतुवणव्यवस्था मीच उत्पन्न केली आहे, पण मी जरी या वर्णव्यवस्थेचा कर्ता असलो तरी, मी अकता आणि शाश्वत स्वरूपच आहे, हें नीट समजून घे. १३ ईश्वराचे शाश्वत स्वरूप अकती असेंच आहे. जरी त्यानें हें सवे केलें आहे, तरी त्याने, शाश्वत परमात्म्याने, कांहीच केलेळें नाही. प्रत्येक जीवास आपा- पल्या वासनेप्रमाणें, स्वभावजञगुणाप्रमाणे आणि तदनुरूप कमांप्रमा्णेच फलप्राति होते. इंथ्रर अकती आहे. चातुरवण्ये गुणकर्मविभागशः झालें आहे. समाजाच्या आवश्यकतेप्रमाणे, पूर्वीच्या समाजशासकांनी ते॑ केले, पण त्यासंबंधी प्रेरणा मानवांच्या ( समालांतीळ घटकांच्या ) गुणकर्मानेंच मिळाली, असें हे इंध्वर- निर्मितच आहे. ज्याजमाणें वेद हे इंथवराचे निश्वसन, त्याचप्रमाणे वणे व्यवस्थे- सारख्या समाजस्त्रास्थ्यास अवशय अशा व्यवस्थाहि ईइंध्वरनिर्मितच आहेत. मानवांच्या स्वभावगुणानुकूलच या व्यवस्था आहेत. यांनीं समाजाचें सातत्य आणि स्वास्थ्य साधावे हाच हेतु आहे. न मां कमाणि लिम्पन्ति न मे कमफले स्पृहा । इति मां यो5भिजानाति कमभिने स बव्यते ।॥॥१४॥ मला ( सबीतर्यामी सवेसाक्षीला ) कर्मांचे बंधनद्दि नादी, आणि कर्मे- फलाची आकांक्षाहि नाही; असे माझे ( अंतरात्म्याचें ) खरें स्वरूप ज्यानं जाणले, त्याला कमेबंध होत नाहीं, १४ वर्णव्यवस्थप्रमाणें वर्णधम पाळावयास पाहिजेत, आणि हे समाजधारणेस भावऱ्यक आहेत हे खरें, पण हें बंधन अंतरात्म्यास नाहीं. तो खुद्ध निसुक्तच ७9४ तत्त्वार्थदीपिका आहे. कर्मे शरीरास आवश्‍यक आहित. खऱ्या निमुक्तास बाह्य कर्मे केलीं तरी, आणि न केलीं तरी सारखेंच. त्याला कर्मफलाची आकांक्षा नाहा, म्हणून कर्माचे बंधनहि नाहीं. एव ज्ञात्वा कृतं कमे पूर्वरापे मुसुक्षभिः । कुरु कर्मे व तस्मात्त्व पूर्वे: पूवेतरं छृतम्‌ ।॥१५॥। अस पूणपणे समजूनच पूक्‍वकालच्या मुमुक्षूनीं ( मदर्थ ) कर्मे केली, त्यांनीं आपलीं प्राप्तकर्मे केलीं, तुला प्राप्त झालेळे कम तू कर. १५ कमे फलासंबं्धी लालसा नसेल तर कमे वैधनकारक होत नाही. असे जाणूनच मुमुक्षूंनीं प्राप्त कर्मे आचरलीं. कम करूनहि ते मुक्त झाले. कमेसंन्या- साची आवश्‍यकता आहेच असें नाहीं. निरपेक्ष वुद्धीने कोणतेंहि कम केल्यास त्यापासून होणारें पुण्यपाप आपणांस नाहीं. आर्त मनुष्य समोर आला, आणि आपण त्याची आर्ति पाहून त्यास शक्‍य़ तें साहाय्य केलें, तेथें आपलें कतेव्य संपले. आपल्या पुढें जे कतव्य आलें, तें अंतःकरणास समाधान व्हावें या भावनेनें केलें, तर ।चेत्तास शांति मिळेळ, “ यद्यत्क्म करोमे तत्तदखिलं शंभो तवाराधनम्‌ ” अजा बुद्धीने कमे केल्यास, आणि कतेत्वाचा अभिनित्रेश चित्तांत नसल्यास, त्या कर्माचे फल कांशीॉहि झाळें, तरी त्यापासून हषे क्रिंवा विषाद वाटणार नाहीं, म्हणजेच त्य़ा कमाचें बंघन होणार नाही. इंश्वरावताराचें दिव्य तत्त्व, त्यासंबंधी ज्ञानी पुरुषाचे कतेव्य, सामान्य जीवाचे कतेव्य, चातुवण्ये, कर्माकडे पाहण्याची योग्य दृष्टि, यांसंबंधी विचार करून आतां कमे, अकम विकमे काय तें सांगतात. कि कमे किमकर्मते कवयो5प्यत्र मोहिताः । तत्ते कमे प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्षसे5दयुभात्‌ ॥१६॥ कमणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकमंण: । अकमेणश्व बोध्दव्य गहना कमेणा गति: ॥१७]॥ कर्मण्यकमे यः पत्येदकमोणे च कर्म यः । स बुध्दिमान्मनुष्येषु स युकतः कृत्स्नकमेळत्‌ ।॥१८॥ अध्याय चौथा "प्र कर्म काय, अकरम कोणते यांचा निर्णय महाज्ञान्यांसहे नीट होत नाह|. तुला मी आतां ते कर्मे सांगतों, जे नीट समजल्यास तुला अकल्याणकर कमे टाळतां येईल, १६ कर्म, अकरम, विकर्म तीनहि नीट समजून व्यावीं; कमांचे तत्त्व यथार्थतेनें जाणणे फार कठीण आहे. १७ जो पुरुष स्वकर्माचरणांतचच नेष्कम्ये असूं शकतें हे जाणतो, आणि जो केवळ शारीरकर्मपरित्यागानेंच कमेत्याग होत नाहीं असे समजतो, तोच सर्व कर्मे करूनहि, मानवांत खरा जाणता, आणि योगी आहे. १८ कमे म्हणजे यथायोग्य कमोचरण, कमाभाव म्हणजे अकरम, आणि विकमे म्हणजे निषिद्ध कमे. “ कमेण्यकर्म ” म्हणजे स्वकर्माच्या यथायोग्य समाचर- णांतच “ नेष्कम्यसिद्धि » हेंच येथें प्रतिपादिले आहे. कर्माचरणांत बुद्धि- योगाचें महत्त्व, वेदविहित यज्ञकर्माचे महत्त्, आणि यज्ञाचे अनेक प्रक्रार सांगून, “ अध्यात्मयज्ञ ” सवोत भ्रष्ठ असें सांगितलें आहे. “ अकमोणे च कर्मे ” याचा अध्याय ३ “लो. ७ मध्ये उद्ठेख आहे. नितांत कमीभाव शक्‍यच नाही, इंद्रियकर्मे थांबविली तरी मनाची कर्भे थांबत नाहींत. बाह्य कर्मे थांअविल्यास मनाचे व्यापार अधिकच होऊं लागतात, म्हणून खरें “ नेष्कम्ये ” कर्स अस्ते, हें समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. यस्य सर्व समारम्भाः कामसंकल्पर्वार्जताः । ज्ञानाजिदग्धकमोणं तमाहुः पण्डितं बुधा: ॥१९॥ त्यक्‍्त्वा कमेफलासक्धठः नित्यतत्तो निराश्रयः । कमेण्याभेप्रवृत्तो$पि नेव किंचित्‌ करोते सः ॥२०॥ ज्याच्या कमप्रेरणा कामनाविरहित आणि विशिष्ट हेतुवर्जित असतात, त्याला ब्रह्मवेत्ते, जानरूपी अय्नीने ज्याची आुभाशुभलक्षण कर्मे दग्ध झालीं आहेत असा, ज्ञानवान्‌ मानतात. १९ सर्वे कमफलाविषयीं आसाक्ते सोडून, सर्वदा संतोषवृत्तींत असणारा, आणि कोणत्याहि आश्रयस्थानावर अवलंबून नसणारा ज्ञानी, कर्म करीत असला तरी, तो ( परमार्थत: ) स्वतः कांहींच करीत नसतो. २० हीच “ नेष्कम्ये ” वृत्ति, आणि हेच “ कमाणि अकमे ”, ५६ तत्त्वार्थरीपिका निराशीयंतचित्तात्मा त्यक्‍तसवपारेग्रह शारीरं केवलं कमे कुवन्नाभ्ताते किल्बिषम ॥२१॥ यडच्च्छालाभसंतुष्टो द्व्वातीतो विमत्सर: समः सिध्दावसि*्दो च छत्वापि न निबध्यते ॥२२॥ सव इच्छा ज्याच्या नाहींशा झाल्या आहेत, ज्यानें अंतःकरणाचें आणि बाह्यमेंद्रियांचें संयमन केळं आहे, आणि सर्व संसाराचा व्याप ज्याने सोडून दिला आहे, त्यानें शरीर धारणाला आवश्‍यक असे निरभिमानवृत्तीर्न कर्म केळे, तर त्याला कोणताहि दोष लागत नाही. २१ जे कांहीं सहज, अनायासे, प्राप्त होईल त्यावर संतुष्ट राहणारा, कामक्रोध, रागद्वेष, सुख- दुःखादि दृंद्वापळीकडे ज्याची वृत्ती गेढी आहे असा, ज्याला दुसऱ्याचा हेवा नाहीं, ज्याला ह्यानि लाभ दोन्ही सारखेंच, त्यानें कोणतीहि कर्म केलीं तरी ती त्याला बंधनकारक होत नाहीत. २२ ही वर्णिलेली वृत्ति कमंप्रवृ्तीची नसून कमेसंन्यासाची आहे. सद्ठ ही चित्ताची वत्ती आहे, केवळ बाह्य कमोचरणानें सद्द घडत नाहीं. केवळ शारीर- कमे, त्यांत आसज्ठ नसेल तर, तें अकमंच. त्याचा घित्तावर कांदींच परिणाम होणार नाहीं. बीज भाजल्यावर जसें रुजत नाही, तसें ज्ञान[भिदग्व कमे शुभा- शुभफलदायी होत नाही. गतसदड्ठुस्य मुक्‍तस्य ज्ञानावस्थितचेतसः । यज्ञायाचरतः कमे समय्र प्राविळीयते ॥२९॥ ब्रह्मापणं त्रह्महवित्रेह्माग्नो त्रह्मणा हुतम्‌ । ब्रह्मेव तेन गन्तव्ये ञरह्मकपेसमाधिना ॥२४॥ ज्याची कमेफलासंबंधीं आसाक्ते नाही, जो कमबंधापासून मुक्त आहे, ज्याचे चित्त ज्ञानानंदांत मम आहे, त्याचें यज्ञाथे केळेळें कम सर्वच विलय पावते. २३ त्याची आहुती देण्याची उपकरणे आणि आहुतीहि जह्म, त्याचें हवनहि त्रह्माश्ींत त्रह्मानेंच केलेलें, असा तो त्रह्मकमांत चित्तेकाग्ऱ्य झालेला ( योगी ) ब्नह्मस्वरूपींच विळीन होणार, २४ अध्याय चोथा "२७ देवमेवापरे यज्ञ योगिनः पर्यृपासते । त्रह्माझावपरे यज्ञ यज्ञनेवबोपजुव्हति ॥२५॥ श्रोत्रादीनान्द्रियाण्यन्ये संयमाशिपु जुव्हति ।॥ शब्दादीन्विषयानन्ये इन्द्रियास्रिपु जुःहाते ॥२६॥ सर्वाोणीन्द्रियकमाोणि प्राणकमाणि चापरे । आत्मसंयमयोगाऱो जुव्हति ज्ञानदीपिते ।२७॥ कांहीं योगी देवांना उद्देशून यज्ञ करतात, तर दुसरे कांहीं ब्रह्मरूपी अमीत, यज्ञाने यज्ञारचेंच हवन करतात (सोपाधिक आत्म्याला निरुपाधिक परत्रह्मस्वरूपार्ने पाहतात). २५ कांहीं श्रोत्रादि इंद्रियांना संयमाग्नींत हवन करतात, तर दुसरे शब्दादि विषयांना इंद्रियाग्मींत हवन करतात. २६ सर्वेच इंद्रियकमे आणणि प्राणकर्मे कांहों योगी ज्ञानाने प्रदीप्त केलेल्या आत्मसंयमरूपी अग्नींत हवन करतात. २७ इंद्र वरुणादि देवतांना उद्देशून केलेला तो देऊर यज्ञ, आणि “ यक्ञेन यज्ञ ”, “< ब्रह्मयज्ञ ”, यमनियम।दि यज्ञ, तसेच ध्यान धारणादि यज्ञ, असें येथे अनेक यज्ञ सांगितलें आहेत. हे सवेच अथोत्‌ निष्काम यज्ञ आहेत. द्वव्ययक्षास्तपोयक्ञा योगयज्ञास्तथापरे । स्वाध्यायज्ञानयज्ञात्च यतयः संशिततताः ॥२८॥ कांहीं हविद्रेब्याने यज्ञ करणारे, कांहीं तपश्चर्येने, आणि कांहीं योग- साधनाने यज्ञ करणारे आहेत; आणि दुसरे कांहीं खडतर न्रताचरणाने वेदाध्ययन करून आणि शास्त्रार्थ पॉरेज्ञानाने यज्ञ करणारे योगी आहेत. २८ अपाने जुव्हाति प्राण प्राणडपानं तथा5परे । प्राणापानगती रुध्वा प्राणायामपरायणा: ॥२९॥। अ:रे नियताहाराः प्राणान्प्राणेपु जुव्हति । सर्वे$प्येते यक्षविदो यक्ञक्षपितकल्मषबाः ।॥।३०॥ यक्षशिष्टामृतभुजो यान्ति त्रह्म सनातनम्‌ । नायं लोको5स्त्ययक्षस्य कुतो5न्यः कुरूसत्तम ॥२३१॥ ष्ट तत्त्वार्थदीपिका अपानांत प्राणाची, आणि प्राणांत अपानाची आहुती देऊन प्राणा- पानांच्या गतीचा निरोध करून प्राणायामतत्मरहि दुसरे योगी आहित. २९ कांहीं आहारांचें नियमन करून प्राणांतच प्राणांची आहुती देतात. हे सर्वच यज्ञाचें तत्त्व जाणणारे, यज्ञकमाने पुनीत होऊन, ३० यज्ञावारोष्ट जे अमृत ते प्रात करून घेऊन, शाश्वत ब्रह्मस्वरूपांत विलीन होतात. (परतु) जो यज्ञ करीत नाहीं त्याचें इहलोकीं कल्याण नाहीं, त्याला, हे असुना ! परलोकप्राप्ति कोठून होणार £? ३१ एव बहुविधा यज्ञा वितता त्रह्मणो मुखे । कमेजान्विद्धि तास्सवोनेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥२३२॥ असे हे अनेकविध यज्ञ वेदांच्या द्वारे पसरलेळे आहेत. हे सर्व यज्ञ कर्मांचरणानंच सिद्ध होतात, हें समजलें म्हणजे तूं कमबंधापासून मुक्त होशील. २२ यज्ञ हें कर्मविधान आहे, करमेसंन्यास नव्हे, तेव्हां कर्माशिवाय यज्ञ होणार नाहीं. वर सांगितलेले सवे यज्ञ आत्मशुद्धीसाठीं करावयाचे आहेत, ते काम्य यज्ञ नाहींत. श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्त्ञानयत्नः परंतप । सवे कमाखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥२३५ तद्वाद्धि प्रणिपातेन पारिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति त ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदारानः ॥३४॥ यत्‌ ज्ञात्वा न पुनर्माहमेव॑ यास्यासे पांडव । | येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथयो मयि ॥३५॥ हविद्रेव्याने करावयाच्या यज्ञांपेक्षां जानयज्ञ श्रेष्ठ आहे. कारण, हे वीरा ! सर्वे कमोचे अंतिम साध्य ज्ञान आहे. ३२३ तें ज्ञान तत्त्वर्शी शञानी पुरुष, तूं, त्यांना शिष्यत्वानें शरण गेल्यास, त्यांना त्यासंबंधी प्रश्न केल्यास, आणि शिष्यत्ब पत्करून त्यांची सेवा केल्यास, तुला सांगतील, हे अध्याय चोथा प्र पक्के समज. ३४ हे ज्ञान प्राप्त झाल्यावर, तुझ्या मनांत असा गोंधळ पुनः होणार नाहीं, आणि त्या ज्ञानाने अखिल भूतजात आत्मस्वरूपांत, आणि तसेंच ते माझ्यांत ( इश्वरांतहि ) तुला दिसू लागेल, ३५ निश्रेयसप्राप्तीचा मार्गे ज्ञानच आहे, कम हे ज्ञानाचे साधन आहे, “ ज्ञानदेव तु केवल्यं, ” ते ज्ञान गुरुपासून मिळाळें पाहिजे, आणि त्याची परिसमाप्ति म्हणजे सवोत्मभाव, समता, सर्वेभूताहितत्व आणि ब्रह्मसायुज्य. अपि चेद्सि पापेभ्यः सर्वभ्यः पापछत्तमः । सवे ज्ञानप्रुवेनेव वृजिनं संतरिष्यासि ॥३६॥ तुं पाप्यांपेक्षांहि पापी असलास तरी, या शाननौकेने या पापांच्या सागराला तरून जाशील, ३६ यथेधांसि समिद्धो5झिभेस्मसात्कुरुते5जुंन । ज्ञानाशरिः सरवेकमाणे भस्मसात कुरुते तथा ॥ ३७॥ ज्याप्रमाणें घगधगलेला अभि काष्टांना जाळून भस्म करतो, त्याप्रमाणे ज्ञानाभमि, हे असुना ! सर्व कमोचा समूळ नाश करून टाकतो. ३७ न हि ज्ञानेन सडदो पवित्रमिह विद्यते । तत्स्वय योगसंसिद्धः कालेनात्माने विन्दाते ॥३८॥ श्रद्धाबांठभते ज्ञानं तत्पर: सयतेद्रियः । ज्ञाने लब्ध्वा परां शांतिमचिरेणाधिगच्छाते ॥३९॥ ब्रह्मज्ञानासारखें पवित्र जगांत दुसरें काहींहि नाहीं. तं तुला योगाची पू्णसिाद्वे झाल्यावर क्रमाक्रमाने, स्वतःच्याच प्रेरणेने, आपल्याच अंत- रंगांत प्राप्त होईल. ३८ शुद्ध श्रद्धेने, तत्परतेने, इंद्रियनिग्रनहानंच ज्ञान प्राप्त होते, आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तल्काळच शाश्वत शांति प्राप्त होते. ३९ श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. तें तकेकुतकांनें प्राप्त होत नाही. आपणास ज्ञान देणारा निश्चितपणे ज्ञान देऊं शकेल, अशी श्रद्धा असल्याशिवाय ज्ञानाप- ६० तत्वार्थदीपिका लब्धीच होणार नाही. ज्ञान मिळविण्यासाठी तन्मय झालें पाहिज, आणि इतर बाह्य वस्तूंनी मन व्यप्न होऊन उपयोगी नाही. ज्ञानाजेनांत जितकी तछीनता होईल, बाह्य जगाची जागीव जितकी नाहॉंशी होईल, आणि आत्मा- रामांत जितकें मन मम्न होईल, तितका शांतिसुखाचा अनुभव प्राप्त होऊं लागेल, सवे विश्वाशी समता चित्तांत प्रतीत होऊं लागेल, आणि ब्रह्मात्मभावाचा साक्षात्कार होऊं लागेल. हे ब्रह्मज्ञान ' खयं ” “ योग संसिद्ध ” “'कालेन” आणि “ आत्मनि विन्दति,” ह्या चारहि पदांचा आशय अत्यंत महत्त्वाचा आहे. जो ह्या ज्ञानार्सबंधी तन्मय आणि तत्पर होऊन ल्याच्याशीं एकरूप होईल, त्यालाच हें अभ्यासाने, आपल्याच प्रयत्नाने, आपल्याच ठिकाणीं प्राप्त होईल. सर्वच ज्ञान अश्याच तत्त्वावर प्राप्त होतें. ते अंतरंगांतून उद्‌भूत होतें, ते सुप्त असले जाग्रत होतें. “' नायमात्मा प्रवचनेन लभ्ग्रो न मेघय़ा न बहुना श्रुतेन | यमेवेष वृणुते तेन लभ्यः तस्येष आत्मा वित्रणुते तनु स्वाम. ” अज्ञश्वाश्रद घानश्व संशयात्मा विनद्याते । नार्य लोको5स्ति न परो न सुखं संदायात्मन: ॥४०॥ ज्याला सम्यक्‌ ज्ञान प्राप्त झालेलें नाहीं, श्रद्धाहि नाही, आणि ज्याच्या चित्तांत नेहमीं संशय असतो, त्याचा नाश ठरलेलाच; अश्या पुरुषाला ऐहिक अभ्युदय नाहीं, परलोकीं सद्वति नाही, आणि त्याला सुख कधींच लाभणार नाहीं, ४० वर ज्ञानाजनास श्रद्धेची आवश्‍यकता सांगितली, तीच येथे अधिक स्पष्ट करून सांगितली आहे. सैशया मनुष्य तकेट काढीत बसतो, म्हणून त्याला चित्ताला शांति देणारे ज्ञान कधींच होऊं शकत नाही. योगसन्यस्तकमोणं ज्ञानसाळिन्नसरयम्‌ । आत्मवन्त न कमोणि निब*्नतन्ति धनंजय ॥४१॥ तस्मादज्ञानसंभूतं हत्स्थं ज्ञानासिना55त्मनः । छित्वेनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥४२॥ अध्याय चोथा ६१ इति श्रीमद्धगवर्द्वीतासूपानिषत्सु त्रह्मविद्यायां योगशास्त्र ज्ञानकमेसंन्यासयोगो नाम चतुर्था5व्यायः ज्यानें इंब्वरपरायणतेनें सर्व कमोचा संन्यास केला आहे, सम्यक्‌ ज्ञानाने ज्याचें चित्तांतील संशय नाहींसे झाळे आहेत, अश्या आत्मज्ञानी पुरुषाला कमाचं बंधन होऊंच रकत नाहीं. ४१ म्हणून अज्ञानाने ( अविवेकानें ). उद्‌भूत झाढेला हा आपल्या चित्तांतील संशय सम्यक्ज्ञानाच्या खड्गानें नष्ट करून टाकून, बुद्धियोगाचा आश्रय करून, उठून उभा रहा. ४२ “ चतसा सवे कमाणि मयि संन्यस्य मत्परः । बुद्धि योगमुश्रित्य मश्चित सततं भव ” असें शेवटीं अ. १८ त सांगितलें आहे, तेंच येथे प्रतिपादित केलें आहे. श्रद्धा ज्ञानावर आधारलेली असावयास पाहिजे. ज्ञानपूवेक विवेकाने बुद्धीचा निश्चय झाल्यावरच, ज्ञानाच्या क्षेत्रांत प्रगती होऊं शकते. सम्यकज्ञान जसजसे प्रतीत होत जाते, तसतसे अधिकाधिक ज्ञान चित्तांत प्रस्फुट होते, आणि अंतरंगांत प्रका होत जातो. संशयी वृत्ति ज्ञानाचा निरोध करते. ज्ञान बाहेरून थेते असें नाही, तें अंतःकरणांत प्रकाशू लागतें. दुराग्रह आणि कुप्रह त्याला आड येतात, त्यांना बाजूस सारून अंतःकरणारचें कपाट उघर्डे केल्यास सवं दारेषु देहे$स्मिन्‌ प्रकाश उपजायतें, ” अशी स्थिति प्राप्त होते तिसऱ्या अध्यायांत कमार्चे अपरिहायेत्व आणि कर्मसंन्यासाचें खरें स्वरूप सांगितलें, आणि चोथ्यांत कमोला ज्ञानाची जोड देणें आवश्यक आहे, असें प्रातिपादिळें आहे. यज्ञाथे कमे करावें, तो यज्ञ म्हणजे काय हे तिसऱर्‍यांत सांगून, ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ यज्ञ म्हणून चोथ्यांत सांगितलें आहे. “ यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषे: ” “ यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति बह्म सनातनम्‌, ” “ यज्ञायाचरतः कमे समग्र प्रविलीयते ” असें यज्ञाथे कम प्रतिपादिले आहे. कर्म आणि ज्ञान यांची याप्रमाणें सांगड घातली आहे. ज्ञाननिष्ठ कमोरचे विशे- षत्वें समथन केळे आहे. कमीचा केवळ शरीरानें परित्याग, म्हणजे त्याग किंवा संन्यास नव्हे. महत्त्व अतःकरणाच्या वृत्तीचे आहे, ळळळकल्माळ्याटळळ अध्याय पांचवा कर्मसंन्यास योग .अर्युन उवाच--- संन्यास कमणां कृष्ण पुनर्यागं च शेसासि । यच्छेय एतयोरेक तन्मे बरूहि सुनिश्चितम्‌ ॥१॥ असुन म्ह०--हे श्रीकृष्णा ! तूं कर्मांचा संन्यास करावयास सांगतोस, आणि ( त्याबरोबरच ) कर्मयोगहि आचरावयास सांगतोस, तर आतां या श्र दोहोंपैकी कोणती एक निष्ठा मोक्षदायक आहे, त॑ मला निश्चित सांग, १ ७ 4 अ. ४ मध्यें “ योगसंन्यस्तकमाणं ज्ञानसंछिन्नसंशयम्‌ । आत्मवंत॑ न कमोणि निबध्नन्ति धनंजय ” असें म्हटलें आहे, म्हणजे ज्ञाननिष्ठा आणि कमेनिष्ठा दोनीहि आव्यक अशा सांगितल्या. “ ज्ञानयोंगन सांख्यानां कमयोगेन योगिनाम ” अशा या दोन निष्टा तिसर्‍या अध्यायांतहि सांगितल्या होत्या. श्रीभगवानुवा-च-- संन्यास: कमेयोगश्य निःश्रेयसकरावुभो । तयोस्तु कमसन्यासात्‌ कमेयोगो विशिष्यते ।॥२॥ ज्ञेय: स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति । निद्देद्दो हि महाबाहो सुखं बंधात्परमुच्यते ॥३॥ श्रीभगवान्‌ म्ह ०---कमैसंन्यास आणि कर्मयोग दोन्ही मार्ग निःश्रेयस ( मोक्ष ) देणारे आहेत, त्या दोहोपेकीं कमसंन्यासापेक्षां कर्मयोगाचे विशेष महत्व आहे. २ कारण, हे महाबाहो ! ज्याळा ( कशाविषर्यी किंवा कोणाविषर्यीहि ) द्वेष नाही, ज्याला कसठीाहि आकांक्षा नाही, आणि जो अध्याय पांचवा ६२३ ९ राग-द्वेष, सुख-दुःख इत्यादि ) दृंद्राच्या पळीकडे आहे, कमनधापासून तो अनायासंच मुक्त होतो; तो नेष्ठिक संन्यासी जाणावा. ३ कमयोग आणि कमसंन्यास हे दोन्ही मोक्षप्राप्तीसाठी आवश्‍यक आहेत. कमेयागाच्या सम्यगाचरणानेंच ज्ञानयोग, आणि संन्यासयोग सिद्ध होतो. कर्मयोग आचरणास सुलभ आहे. “ कमेजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्‍त्वा मनी- षिणः । जन्मबंध विनिमुक्ताः पर्द॑ गच्छन्त्यनामयम्‌ ॥ ” रागद्वेषादि दंडे सोडून कमेयोगी नित्यसन्यासी होतो, आणि त्याला अंतीं कैवल्य प्राप्ति होते. सांख्ययोगो पृथक्‌ बाला: प्रवदन्ति न पण्डिताः । एकमप्यास्थितः सम्यगू्‌ उभयोर्विन्देते फलम्‌ ॥४॥ यत्सांख्येः प्राप्यते स्थानं तद्योगेरपि गम्यते । एके सांख्यं च योग च यः पद््याते स पदर्‍याते ॥५॥ सांख्य ( ज्ञानमार्ग, संन्यास ) आणि योग ( कर्मयोग ) हे मिन आहेत, असा अज्ञजनांचा प्रवाद आहे, ज्ञानी असं म्हणत नाहींत. ४ एकाच उत्तम प्रकारे आचरण करणारास दोहॉांचेहि फळ मिळते. ४ सांख्य ( ज्ञानयोगी, संन्यासी ) ज्या पदाला पोहचतात, त्याच पदाला योगीहि ( कर्मयोगीहि ) पोहोचतात. सांख्य आणि योग दोन्ही एकच असे ज्याला समजलें, त्यालाच खरं तत्त्व समजलें. ५ सांख्ययोगी केवळ ज्ञानानेंच केवल्य मिळवितात, आणि कमेयोगी बुद्धियुक्त कमे करून ज्ञानी होतो, आणि नंतर त्याला केवल्य प्राप्त होतें. “ न हि ज्ञानेन सद पवित्रमिह विद्यते । तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्माने विन्दति ” “ सर्वे 0 ७ के कमाखिलं पाथे ज्ञाने परिसमाप्यतें ”, दोघेहि ज्ञानानेंच परमपदाला जातात. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः । योगयुक्तो मुनित्नह्म न चिरेणाधिगच्छाते 1।६॥ हे महाज्राही ! योगाशिवाय ( क्मयोगाशिवाय ) संन्यास ( ज्ञानयोग ) प्राप्त होणे अत्यत कठीण आहे, आणि कमेयोगी तपरूयाला नह्मपदाची प्राप्ति होण्यास फार काळ लागत नाहीं. ६ ६४ तत्त्वार्थदीपिका आत्मशुद्धीसाठीं विहितकर्मे बुद्धियुक्त अंतःकरणार्ने करूनच, ज्ञान प्राप्तीला साधक योग्य होतो. अशा पूवेतयारीशिवाय ज्ञानप्राप्ती होणें कठीण आहे. या- प्रमाणें कर्मयोगी परमपदप्राप्तीला योग्य होतो, हेंच कमेयोगाचें वैशिष्टय आहे. करमयोगानेंच कमेसंन्यास सिद्ध होऊं शकतो. योगयुक्तो विद्युद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय: । सवेभूतात्मभूतात्मा कुवेन्नपि न लिप्यते ॥७॥ नेव किञ्रित करोमीते युक्तो मन्येत तत्त्ववित्‌ । पदयन श्रण्वन स्पृशन जिघ्रन अश्भन गच्छन स्वपन श्वसन ॥८॥ प्रलपन विखजन ग्रृण्हन उन्मिषन निमिषक्षपि । इंद्रेयाणींद्रियार्थेषु वतेन्त इति धारयन ॥ ९॥ विशद्धांतःकरण, आत्मसंयमी, जितेद्रिय, भूतमात्राला आत्मवत्‌ पाह- णारा कमयोगी कर्मे करूनहि कर्माने बद्ध होत नाहीं. ७ तत्त्ववेत्ता (ज्ञानी) कर्मयोगी इंद्रेयांच्याद्वारे पाहून, ऐकून, स्पर्श करून, वास घेऊन, खाऊन, चाळून, निजून, स्वासोन्छ्वास करून, ८ बोठून, देऊन, घेऊन, डोळे उघडून, डोळे मिट्टून ( या सर्वे क्रिया होत असतांहि ) इंद्रिये इंद्रिया्थाशीं संबोधित होत आहेत, मी कांहींच करीत नाहीं असें मानतो. ९ करमांत आसक्ति नसेल, आणि चित्त जर महत्तत्वराभानेविष्ट असेल, तर कमे केल्याचें तर नाहींच, पण कमे घडल्याचेंहि भान राहणार नाहीं. ब्रह्मण्याचाय कमाणे सधु त्यक्‍त्वा करोते यः । लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा ॥१०॥ का्येन मनसा बुद्धया कवलोरोंद्रेयेरपि । योगिनः कमे कुवेन्ति स्ठ॑ त्यक्‍त्वा55त्मश्युध्द्ये ॥११॥ अनासत्तबुद्धीने, सवकर्म ब्रह्मापंण करून जो वागतो, त्याला, कमल- दलाला जसे पाणी चिकटत नाहीं तसे, पाप चिकटत नाहीं १० शरीराने, अध्याय पांचवा ६१९ मनाने, बुद्धीने, आणि आलिप्त अशा इंद्रियांनींहि, अनासक्तीनँ, आत्म- शुद्धीसाठी कर्मयोगी कमोचरण करतात. ” फलाकांक्षेनं नव्हे, तर आत्मशुद्धीकरितां योगी विहित कर्मे करतात. युक्तः कमफलं त्यक्‍त्वा शांतिमाभोति नोष्ठिकोम । अयुक्त: कामकारेण फळे सक्‍तो निबध्यते ॥१२॥ फलाकांक्षा सोडल्याने कमेयोग्याला ( कमांचरणाने ) शाश्वतद्यांति मिळते, पण फलाकांक्षेने फलाविषर्यी आसक्त पुरुष, योगयुक्त नसेल तर, कर्माने बद्ध होतो. १२ सवेकमोणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी । नवद्वारे पुरे देही नेव कुवन्न कारयन्‌ ॥१३॥ चित्ताने ( विवेकबुद्धीनं ) सर्व कमोचा संन्यास करून जितेंद्रिय देही या नवद्वार पुरांत ( देहांत ) कांहींहि न करतां, ।किंवा कांहींहि न करवितां, प्रसनचित्त ( आत्मानंदीं मम़ ) राहतो. १३ न कठेत्वं न कर्माणि लोकस्य खजति प्रभुः । न कमेफलसंयोगं स्वभावस्तु प्रवतेते ॥१४॥ नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकते विभुः । अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यति जन्तवः ॥ १५॥ हा प्रभु ( देही, आत्मा ) या संसारांत कर्तृत्वबुद्धीहि उत्पन करीत नाहीं, किंबा कांहीं क्रियाहि करीत नाहीं, किंबा कर्माचे फलहि देत नाहीं, केवळ प्रकृतिधर्मानेंच सर्व कांही घडत असते. १४ तो सवेव्यापी (सवात्मा) कोणाचे पाप घेत नाहीं, किंवा पुण्यहि पण घेत नाहीं; श्ञानावर अज्ञानाचे पटल असल्यामुळें जीवांना ( पाप पुण्याविषयींचा ) मतिभ्रम होतो. १५ हा प्रत्येकाच्या हृदयांत वास करणारा अंतरात्मा ( परमात्म्याचा अश ) देहाचा स्वामी ( प्रभु ) आहे, परंतु देहाचें कतेत्व आणि भोक्तृत्व त्याचें नाहीं, तें उपहित जीवाचे आहे. जीवाची प्रकृति कमे करते, आणि त्याचें फलहि त, ५ ६६ तत्त्वार्थदीपिका भोगणारा जीवच आहे. तर्सेच हा सरवेसाक्षी, सर्वात्मा, विभु सर्वातयीमी आहे, तरी जीवाच्या पापपुण्यापासून तो अलिप्त आहे, कारण तो कर्ता नाहीं म्हणून भोक्ताहि नाही. जीवाच्या अज्ञानाने पापपुण्य घडते, त्यांचा आधेकारी जीवच. क्ञानेन तु तदज्ञान येषां नाशितमात्मनः । तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकारहयति तत्परम्‌ ॥ १६॥ तद्बुध्दयस्तदात्मानस्तज्िष्ठास्तत्परायणा: । गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्घूतकल्मषाः 1१७ परंतु ते अज्ञानाचे पटल ज्यांचे आत्मज्ञानाने नाहींसे झाळें आहे, त्यांचें ते ज्ञान सूर्याप्रमाणे ( अंधकार नाहींसा करून ) त्यांना त्या परम- पदार्चे ( परब्रह्माचे) दर्शन घडवून देते. १६ त्या सम्यकज्ञानाने पूतपाप झालेल्या, परमपदाशीं बुद्धीने, अतःकरणाने, आणि निष्ठेनं एकरूप झालेल्या पुण्यात्म्यांना जन्ममरणार्‍चा फेरा नाहीं. १७ पुण्यपापासंबंधीं अज्ञान आत्मज्ञानानेंच ( सम्यक्‌ ज्ञानानेंच ) नष्ट होईल, आणि अपरोक्ष ज्ञान झाल्यावर जन्ममरणाच्या फेऱ्यांतून मुक्तता होईल, विद्याविनयसंपक्चे त्राह्मणे गवि हस्तानि । शुनि चेव *्बपाके च पण्डिताः समद्शिनः ॥१८॥ इहेव तेर्जितः सर्गा येषां साम्ये स्थित मनः । >) > €*> निर्दाषं हि समं त्रह्म तस्मादत्रह्माणे ते स्थता; ॥१९॥ या आत्मज्ञानी पण्डितांना विद्याविनयादि गुणांनी युक्त ब्राह्मण काय, एक ( मूख अडमुठा ) बैळ काय, एक हत्ती ( महापशू ) काय, एक कुत्रा ( कुत्सित प्राणी ) काय, किंबा कुत्र्याचे मांस खाणारा ( अमंगल हीनजाती ) काय, सर्व सारखेच. १८ अशी ज्यांची बुद्धि समत्वपूर्ण झाली त्यांनीं येथेच ( याच देहीं ) जन्ममरण जिंकले, कारण परत्रह्म सर्वदोषातीत आणि सवोशीं सम आहे, म्हणून ते ( पृर्णप्रज्ञ ) त्रह्मांतच ९ ब्रह्मस्वरूपच ) आहेत. १९ क्क ५. क 04. हँ येथें जीवन्मुक्ताचें वणेन आहे. ते देहांत असले तरी मुक्तच आहेत. अध्याय पांचवा ६७ न प्रहुप्येत्‌ प्रिय प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियम । स्थिरबाभ्दरसंमूढो त्रह्मविद ब्रह्माणे स्थित; ॥२०॥ बाह्यस्पर्ष्वसक्तात्मा विन्दत्यात्माने यत्सुखम । स ब्रह्मयोगयुक्तात्मा खुखमक्षय्यमश्चते ॥२१॥ असा तो ब्रह्मस्वरूप झालेला स्थितप्रज्ञ ( स्थिरबाद्धे ) सिद्ध (असंमूढ) ब्रह्मज्ञानी सुखानं हर्षित होत नाहीं, किंवा अनिष्ट पारास्थितींत उद्दिग्रहि होत नाहीं. २० बाह्मेंद्रिय विषयांत त्याचें अंतःकरण आसक्त नसल्यानें आत्मानंदाचें जै सुख ते त्यास प्राप्त होते, आणि तो योगानें ब्रह्माशी तादात्म्य पावलेला योगी शाश्वत सुखाचा अनुभव घेतो. २१ आत्मानंदांत ज सुख आहे, तें अनुभवल्यावांचून कळत नाही, ते त्या योग्यास प्राप्त होते, आणि त्याला ऐहिक सुखाची गोडी राहत नाहीं. ये हि संस्पशेजा भोगा दुःखयोनय एव ते । आद्येतवंतः कोतेय न तेपु रमते बुघः ॥२२॥ बाह्मंद्रियविषयांपासून मिळणारे भोग अंतीं केवळ दुःख देणारेच अस- तात. हे कोतेया ! ते भोग प्रात होणारे आणि नष्ट होणारे असल्यामुळे, ज्ञानी पुरुष त्यांत गुंतून सुख मानीत नाही. २२ दाक्कोतीहेव य: सोडदुं प्राक्‌॒ दरीरविमोक्षणात्‌ । कामक्रोधोद्धव वेग स युक्तः स सुखी नर; ॥२३॥ काम आणि क्रोधापासून उत्पन होणारे आवेग दहावसानापूर्वी येथेंच (या देहींच ) जो सहन करू शकतो (ज्याचे चित्त या विकारांनीं क्षोभ पावत नाहीं ) तोच (खरा ) योगी, आणि तोच (खरा ) सुखी पुरुष म्हणावयाचा. २३ हें जीवन्मुक्ताचे वणन आहे. मरणानंतर मोक्षापेक्षां, हाच मोक्ष भ्रष्ठ आहे. यो5न्त:खुखा5तरारामस्तथान्तज्यांतिरेव य: । ' स योगी ब्रह्मनिवोणं त्रह्ममूतोःविगच्छाति 1 २७॥ ६८ तत्त्वार्थदीपिका लभन्ते त्रह्मनिवांणं क्षय: क्षीणकल्मषा:ः । छिन्नद्वेंधा यतात्मानः सवेभूतहिते रता: ॥२५॥ ज्याचे सुख स्वांत:करणांतच आहे, जो सदा आत्मानंदांतच मग्न असतो, ज्याने स्वात्मप्रकाश अनुभविलळा आहे, असा तो ब्रह्मस्वरूप झालेला आत्मज्ञानी परत्रह्मांत्च विलीन होतो. २४ छठिनसंदशय, स्वाधीनान्तःकरण, भूतमात्राच्या हितांत आत्मसुख मानणारे निर्दोष कषी परत्रह्मांत विलीन होतात. २५ ब्रह्मनिवाण, म्हणजे सायुज्यमुक्ति, आत्मानंदांत सदा मम्नत राहणाऱ्या ज्ञानयोग्यांना सहजच आहे. ते देहांत असूनहि परब्रह्मांतच आहेत. कामक्रोधवियुक्‍तानां यतीनां यतचेतसाम्‌ । अभिता बत्रह्मानेवाणं वर्तते विदितात्मनाम्‌ ॥२६॥ कामक्रोध ज्यांना कधींहि स्पर्श करूं दाकत नाहींत, अश्या कृतात्म्या आत्मज्ञानी यतींना ( ्जावन्मुक्तांना ) त्रह्मसायुज्य तर सदा सनिधच आहे. २६ असे योगी मुक्तच आहेत. जाॉवन्मुक्तांना मुक्तीसाठी कोठें जावयाचं नसतें. स्पर्शांन कृत्वा बहिबोह्यान चक्षश्वेवांतरे *रुवोः । प्राणापानो समो छत्वा नासाभ्यंतरचारिणो ॥२७॥ यतोद्रेयमनोबाध्देमुनिमाक्षपरायण: । विगतेच्छामयक्रोधो य: सदा मुक्‍त एव सः ॥२८॥ बाह्मेंद्रियविषयांना बाहेर घालवून, दृष्टि भ्रमध्यांत स्थिर करून, नासिकेत प्राण आणि अपान सम करून, २८ इंद्रिये, मन आणि बुद्धि यांचें नियमन करून असणारा, इच्छा, भय, क्रोध ज्याचे लय पावले. आहेत असा, केवळ मोक्षच परमगति मानणारा मुनि (संन्यासी ) सर्वदा मुक्तच आहे, ( त्याला मोक्ष म्हणजे कांहीं मिळवावयाचें असें नाहीं), २९. अध्याय पांचवा ६९ कमेयोग इंध्ररापिंतसवभावाने आचरून, सत्त्वशुद्धि, ज्ञानप्राप्ति आणि नंतर सवेकमेसन्यास या क्रमानें योगी ब्रह्मनिवांण पदाळा पोहचतो. यासाठी आवशयक असलेला ध्यानयोग पुढील अध्य़ाय़ांत सांगावयाचा आहे, त्याचें येथ दिद्वशेन केळे आहे. ध्यानयोग काय हें येथ थोडक्यांत सूत्ररूपाने सांगितळें आहे. भोक्तारं यज्ञतपसां सवेलोकमहेश्वरम्‌ । खुहृद्‌ं सवेभतानां ज्ञात्वा मां श्ांतिमृच्छाते ॥२९॥ इति श्रीमद्धगवद्रीतासूपनिषत्खु ब्रह्मविद्यायां योगशास्त्र सेस्यासयोगो नाम पत्रचवमोञ्ध्याय: सब यज्ञ, सर्ब तपे ज्याला जाऊन पोहचतात, जो आखल जगाचा अधिपति ( सवेश्वर, सवात्मा ), आणि जो सवं भूतमात्रांचा ( निरपेक्षतेने कल्याण करणारा ) जिवलग मित्र आहे, अश्या ( सवाच्या ह्ृदयांत वास करणाऱ्या, सर्वकमफलाध्यक्षालळा, सर्वसाक्षी परमेश्वराला) मला यथार्थतया जाणून, तो योगी परमशांति (परम समाधान ) पदाला पोहचतो. २९ सवे यज्ञांचा आणि तपांचा भोक्ता असा तो अधियज्ञ परमेश्वर आहे. सुद्दद म्हणजे ममताळू, प्रेमाने इंप्सित देणारा. जशी श्रद्धा, जशी भक्ति, जसा भाव तसेंच कमाचें फल मिळतें. हा फलदाता सर्वातयांमी परमात्माच आहे. जसें मागावें तसेंच मिळतें, हा निरपवाद नियम आहे. कमाला ज्ञानाची जाड देऊन, समत्वबुद्धे, अनासक्ति, इंद्रियनिप्रह, आणि परमात्म्याच्या ठिकाण अनन्यभाव, या सवानी युक्त असा कमेयागी ध्यानयोगाच्या अभ्यासाने नित्य- सेैन्यासी होतो, आणि ब्रह्मनिवीणपदाला जाण्यास योग्य होतो. अध्याय सहावा ध्यानयोग श्रीभगवानुवाच-- अनाश्रितः कमेफलं कार्य कमे करोति यः । स सन्यासी च योगी च न निरभ्रिने चाक्रियः ॥१॥ यं संन्यासामोाते प्राहुयोंगं तं विध्दि पांडव । न ह्यसंन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन ॥२॥ श्रीभगवान्‌ म्ह॒७--कमाच्या फलावरच केवळदृष्टी न ठेवितां जो आपलें क्तव्यकमे करीत राहतो, तो संन्यासीहि आहे आणि योगीहि आहे; केवळ अभिकाय सोडून, किंवा निष्किय होऊनच कोणी संन्यासी किंवा योगी होत नाहीं, १ ज्याला संन्यास अर्स म्हणतात तोच योग होय असे समज, कारण संकल्पाचा संन्यास केल्याशिवाय कोणासहि योगी होता येत नाहीं. २ कर्मफलाचा आश्रय म्हणजे कर्मफलाभिलाषा, कोणत्याहि कमप्रवृर््ताला विशिष्ट उद्देश असतोच. उद्दिष्टाशिवाय कमप्रव्रात्ते शक्‍य़ नाहीं, परंतु फळलालसा नसेल तर कमंबंध होणार नाहीं. कतेव्यकमांचरणाची आवश्यकता, आणि महती याठिकाणी पुनः निक्षून सांगितली आहे. कततेव्यबुद्धीने, फल- लालसा सोडून, स्वक्माचरण करणारा पुरुष, संन्याश्यापेक्षां किंवा योग्यापेक्ष » कमी प्रतीचा नाही, तर्सेच संन्यास आणि योग यांत मूलतः तात्विक भेद नाहीं हें येथ स्पष्ट केलें आहे. आरुरुक्षोसुनेयोगं कमे कारणसुच्यते । योगारूढस्य तस्येव शमः कारणमुच्यते ॥३॥ अध्याय सहावा ७१ यदा हि नोदट्रियार्थेपु न कमस्वनुषज्ञते । सवेसंकल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥४॥ योगाभ्यासास उद्युक्त होणाऱ्या तरती साधकाला कर्मानेंच उपक्रम सांगितला आहे, आणि त्यालाच योगसिाद्वे झाल्यावर शांति ( निर्वि- कारता ) हेंच साधन सांगितठें आहे. ३ विषयांविषयीं आगि कर्माविषर्यी अनासक्त झाल्यावर, त्या सवे काम्यकमाचा अत्यंत परित्याग करणाऱ्या योगयुक्ताला योगारूढ ( योगसंसिड्वे प्राप्त झाठेला ) म्हणतात. ४ योगसिद्धीसाठी प्रथम यम, नियम, आसन, प्राणायाम हीं कर्मेच करणे आवरयक असतें. हॉच साधनें योगसिद्धीला कारण होतात. या साधनांशिवाय साधक प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधि या चतुष्टयाचा अधिकारी होत नाही. अशा प्रकारे योगसाधनेस कममाचें महत्त्व सांगितलें आहे. कर्माचा परित्याग केल्यास योगहि साध्य होऊं शकत नाहीं. कमे करून देहशुद्धि आणि चित्तशुद्धि झाल्यानंतरच योगमार्गात पदापण करतां येइल. योगसिद्दीला शम आवश्यक आहे, पण पूर्वाभ्यरासाला कमेच आवश्यक आहे. सैकल्पविकल्पात्मक मनाचा निरोध, आणि विषयासंबंधी आणि कमेफठासंबंधीं अनासाक्ते साध्य झाल्या- वरच योग सिद्ध झाला, असें म्हणतां येईल. उध्द्रेदात्मना55त्माने नात्मानमवसाद्येत । आत्मेव ह्यात्मनो बंचुरात्मेव रिपुरात्मनः |॥५॥ बंधुरात्मा55त्मनस्तस्य येनात्मेवात्मना जितः । अनात्मनस्तु शत्रुत्वे व्ततात्मेव दात्रुवत्‌ ॥६॥ आपली उनति आपण स्वतःच करून घ्यावयास पाहिजे, आपण आपला अधःपात होऊं देऊं नये; कारण, आपल्या उद्धाराला सहायक आपणच, आगि अवनतीला कारण, आपले शत्रूहि, आपणच होतो. ५ ज्याने आत्मसंयमनानें आपणा स्वतःला जिंकले, तोच आपल्या स्वतःचा ( उद्धार करणारा ) मित्र होतो, (उलट), ज्यानें आत्मसंयमन केळे ७२ तत्त्वार्थरीपिका नाहीं, तो स्वतःच ( आपलें अकल्याण करून घेणारा ) आपण आपलाच शत्रु बनतो. ६ अध्यात्माच्या क्षेत्रांत मनुष्य आपणच आपला मित्र, किंत्रा शत्रु होत असतो. आपलीं इंद्रिये, मन, बुद्धे, अहंत्व हीं सर्वे मिळूनच “ मो ” ( अहं) होतो. इंद्रियांचे आणि चित्ताचें संयमन, माझं माच केळं पाहिजे. मी बरें वाईट होणे, सवेस्वी माझ्याच स्त्राधीन आहे. जितात्मन: प्रशांतस्य परमात्मा समादित: । शीतोष्णसुखडदुःखेपु तथा मानापमानयोः ॥७॥ ज्ञानविज्ञानतृत्तात्मा कूटस्थो विजितंद्रियः । युक्‍त इत्युच्यते योगी समलोष्टाष्मकांचन: ॥८।॥ संयमी आणि शांतचित्त पुरुषाचा श्रेष्ठ शुद्ध अंतरात्मा शीतोष्ण, सुख- दुःख, मानापमान ( इत्यादि दृंद्वभावित परिस्थितींतहि ) शांत स्थिर राहतो ( चिक्तेकाग्ऱ्यापासून ढळत नाहीं ). ७ सम्यक ज्ञान आणि आत्मानुभूति यांनीं संतुष्टचचित्त झालेला, अकंपनीय ( अढळ ) संयमी, ज्याला मातीचे ढेंकूळ, दगड, सुवण सर्वेच सारखीं, अद्याच योग्याला समाहितचित्त सिद्ध म्हणतात. ८ हंद्रातीत योग्याला द्ंद्याचा अनुभव येत नाही असें नाही, पण त्याचे समा- थान कोणत्याहि परिस्थितींत ढळत नाही. सुहृन्मित्रायुदासीनमध्यस्थद्वेष्यबंघुषु । साधुष्वपि च पापेषु समबुध्दावोशष्यते ॥९॥ दयाद्रे अंतःकरणाचा, स्नेही, विरोधी, पक्षातीत, तडजोड करणारा, गहोवृत्तीचा, किंवा जवळचा संबंधीं, त्याचप्रमाणे सदाचरणी किंवा दुरा- चचरणी, हे सर्वेच ज्याला सारखे तोच सवश्रष्ठ ( योगी ) आहे, ९ योगी युकत्रीत सततं आत्मानं रहसि स्थितः । एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥१०॥ अध्याय सहावा ७३ शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः । नात्युच्छितं नातिनीचं चेलाजिनकुशोत्तरम्‌ ॥११॥ तत्रेकाग्र मनः कृत्वा यतचित्तद्रियक्रिय: । उपाविद्यासने युञ्ज्याद्योगमात्मविज्युध्द्ये ॥१२॥ समं कार्यशिरोग्रीवे धारयन्नचलं स्थिरः । संप्रेक्ष्य नासिकास्रं स्व॑ दिशस्वानवलोकयन ।१३॥ प्रशांतात्मा विगतभोत्रेझ्मचारित्रते स्थित: । मनः: संयस्य मचित्तो युक्त आसीत मत्परः ॥१४॥ ध्याययोगाची साधना करणारानं नेहमी एकांत ठिकाणीं, एकट्याने बसून, अंतःकरणाचा आणि इंद्रियांचा संयम करून, सव आश्शाआकांक्षांचा त्याग करून, ममत्व सोडून, आपल्या चित्तवृत्तींचा निरोध करावा, १० पवित्र स्थळी, न डळमळणारे, फार उंच नाही, फार खालींहि नाही असे, तळांत कुशासन, त्यावर मृगाजिन, त्यावर धूतवस्त्राची घडी असें आपलें आसन सिद्ध करून, ११ त्या ठिकाणीं मन एकाग्र करून, चित्ताचे आणि इंद्रियांच्या क्रियांचे नियमन करून, आसनावर स्थिर होऊन, चित्त- शुद्धीसाठी योगसाधना कराबी. १२ आपले शरीर, मस्तक, आणि मान एका रेषेंत निश्लळ ठेऊन, आपल्या नासाग्रीं दृष्टि लावून, कोणत्याहि दिशेस न पाहतां, नितांत अचल राहावे. १३ चित्त शांत ठेवून, भय सोडून देऊन, ब्रह्मचारित्रताने राहून, मनाचे निरोधन करून, अंतः- करणांत परमेश्वराचे ध्यान करून, इंश्ररच आपलें सर्वे कांहीं आहे अश्या बुद्धीनें योगमम़ होऊन बसावे. १४ ध्यान योगाच्या अभ्यासाला शांत एकांत स्थान पाहिज. येथे अभ्यासाची प्रक्रिया सांगितली आहे. बाहिरचे वातावरण कसे असावे, आणि अंतःकरण- वृत्ति कशी ठेवली पाहिजे हँंहि सांगितलें आहे. हें “ योगम्‌ आरुरुक्षोः ” कमे सांगितलें आहे. यागारूढ झाल्यावर त्याला परम शांति प्राप्त होते. “ योगा- रूढस्य शमः कारणमू ” हें पुढील शहोकांत सांगितलं आहे. ७9 तत्त्वार्दीपिका युअन्नेवं सदा55त्मानं योगी नियतमानसः । शान्ति निवोणपरमां मत्संस्थामधिगच्छाते ॥ १५॥| याप्रमाणे चित्तवृत्तीचा निरोध करून सतत योगाभ्यास करणारास मांझ्या स्वरूपी ( ईश्वरस्वरूपीं ) प्रात होणारी, आणि दोबटीं मोक्षाप्रत नेणारी, शांति निळते. १५ नात्यश्षतस्तु योगो5स्ति नचेकांतमनश्नतः । न चातिस्वभशीलस्य जाग्रतो नेव चाजुन ॥१६॥ युक्तहारविहारस्य युक्तचेष्टस्य कमसु । युक्तस्वभावबोधस्य योगो भवाते दुःखहा ।१७॥ अधिक खाणाराला, किंवा मुळींच न खाणाराठा, अधिक झोप- णाराळा, किंवा मुळींच न झोंपणाराला, हा ध्यानयोग साध्य होणार नाहीं. १६ नियमित आहार, नियमित हिंडणें फिरणें, व्यवहारांत- हि नियमितचच वागणें, निद्रा आणि जागरणहि नियमितच ठेवणें, अशा नियमितपणानें वागणारालाच हा सव दुःखापासून मुक्त करणारा ध्यानयोग साध्य होऊं शकतो. १७ या योगाच्या साधनेत प्रथमच यम, नियम, आसन, प्राणायाम येतात. पण शरीरास उगाच पौड! द्यावयाची नाहीं, “ क्षेयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चेवातःशरीरस्थं तान्‌ विद्धयासुरनिश्वयान्‌ ” अशा आसुरी तप करणारास योग साध्य होणार नाही, इंद्रियांचे लळे पुरविणारासादे तो साध्य होणार नाहीं. वैराग्यपुनीत बुद्धीने, घेयानें, निश्चयाने, आपल्या बलास झेपेल अशी साधना केल्यास, ती उपकारक्र आणि फलदायी होऊं शकत. यदा विनियतं चित्ते आत्मन्येवावतिष्ठते । निःस्पृहः सवेकामे भ्या युक्‍त इत्युच्यते तदा ॥१८॥ यथा दीपो निवातस्था नेड्‌्गते सोपमा स्मृता । योगिनो यताचेत्तस्य युंजतो योगमात्मनः | १९॥ अध्याय सहावा ७" ज्यावेळीं ( अशा निर्दिष्ट साधनेने ) निग्रहीत चित्त केवळ अंतरा- त्म्यांतच नितांत स्थिर होऊन राहील, आणि साधक सर्वकामनिर्मुक्त ( निरभिलाषर ) होईल, त्यावेळीच तो योगयुक्त झाला असें म्हणावयाचें. १८ निग्हीतांतःकरण आणि आसत्मस्वरूपनिष्ठ योग्याला, नितात वात- वर्जित स्थानीं असलेल्या, किंचित्हि चलित न होणाऱ्या दीपज्योतीची उपमा दिली आहे. १९ यत्रोपरमते चित निरुद्धं योगसेवया । यत्र चेवात्मना55त्मानं पड्यन्नात्माने तुष्यति ॥२०॥ ' खुखमात्यातक यत्तद्बुद्धिय्राह्ममतीद्रियम । वेत्ति यत्र न चेवायं स्थितश्चलाति तत्त्वतः ॥२१॥ यं लब्ध्वा चापरं लाभं मत्यते नाविक तत: । यास्मन स्थितो न दुःखेन गुरुणा5पि विचाल्यते ॥२२॥ तं बद्यात्‌ दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्‌ । स निश्चयेन योक्तन्या योगो5निर्विण्णचेतसा ॥२३॥ ज्या योगस्थितींत योगानुष्टानानें विषयापासून निवृत्त झालेल्या चित्ताला उपरति ( विराक्ते ) प्राप्त होते, ज्या स्थितींत स्वात्मदर्शन झाल्यानें आत्मानंदाचा अनुभव लाभतो ( पूर्ण आत्मसंतोष प्राप्त होतो), २० ज्या स्थितीत इंद्रेयातीत, पण केवळ बुद्धीलाच प्रतीत होणारें असें, जे शाश्वत ( ज्याचा कधींहि नाश नाही असें ) सुख त्याची जाणीव होते, आणि ज्या ध्यानयोगात स्थिर झालेला योगी तत्त्वापासून कर्धीहि ढळत नाहीं, २१ जी स्थिति प्राप्त झाल्यावर त्यापेक्षां कशालाहि योगी अधिक श्रेयस्कर मानीत नाहीं, आणि ज्या स्थितीपासून योग्याला अत्यंत मोठें दुःखहि विचालित करूं शकत नाहीं, २२ तीच सवे दुःखसंबंघापासून सोडविणारी, जिला योग असें म्हणतात, ती निष्ठा आहे, हें नीट समजावे, आणि या योगाऱचा ( ध्यानयोगाचा ) किंचित्‌हि न कंटाळता निश्चयाने अभ्यास करावा, २३ ७६ तत्त्वाथदीपिका श्लोक १८, १९ आणि २० ते २९श्यांत ध्यानयोग्याची आणे ध्यानयोगाचीं लक्षणें सांगितली आहेत. ध्यानयोगांत अव्यक्तापासना, नर्विकट्प समाधि, आणि आत्मना आत्मदशेन सांगितले आहे. यांत ईश्वराचे ध्यान असावयासच पाहिज असं नाहीं, विकल्पाने तेहि सांगितळे आहे. ध्यानयोागांतहि सांख्या- प्रमाणेंच सेश्वर आणि निरीश्वर असे दोन प्रकार आहेत. इंश्ररप्रणिधान विकल्पाने आहे. त्रिपािलयांत केवल अद्वैत दशेन आहे. कमे आणि भक्ति दोन्ही मार्गीत इंध्रराशीं योग ( तत्परायणता ) आहे. या दोहोंतहि द्वैत आहे, केवळ अंद्वेत नाहीं. वस्तुतः द्वेताशिवाय भक्ति नाही, आण कमीनुष्टानहि नाहीं. संकलटपप्रभवान कामांस्त्यकक्‍्त्वा सर्वोनदोषत: । मनसेवेद्रियत्रामम्‌ विनियम्य समतत: ॥२४॥ ब्र ५ शाने: शनेपरुपरमेद्बुद्धथा 'धातिग्रहीतया । आत्मसंस्थं मन: कृत्वा न किचिदापे चिन्तयेत ॥२५॥ यतो यतो निश्चवराते मनश्चवत्वळमास्थिरम । ततस्ततो नियम्येतदात्मन्यब वद नयेत ॥२६॥ मनःप्रवृत्तीने ( मनाच्या आशाआकांक्षापासून ) उद्‌भूत होणाऱ्या कामनांचा मूलतः त्याग करून, मनानेच सव इंद्रियांना विषयांपासून पूर्णतया परावृत्त करून, २४ धेर्ययुक्तुद्धांनं हळूं हळूं विषयांपासून रक्त होऊन, चित्त आत्मनिष्ठ करून, कसलेहि संकल्पविकल्प मनांत उठू देऊं नयेत. २५ जिकडे कोठें हे स्वाभाविकपणे चंचळ आणि घधावरें मन भटकेल, तिकडून त्याला ओढून आणून आत्मस्वरूपांतच बांधून घाला- बयास पाहिजे, २६ ध्यानयोगाची पूवे तयारी झाल्यावर प्रत्याहार, ध्यान, धारणा साध्य करण्याचा प्रयत्न करावयाचा. याला दीघे आणि निश्वम्नाचा असा अभ्यास “पाहिजे. याचे शब्दांनी कितीहि वणेन केळें तरी, ध्यानयोगाची खरो कल्पना अनुभवाशिवाय होणें शक्‍यच नाहीं, आणि हा अनुभवहि शब्दांनी सांगतां येणार नाहीं. अध्याय सहावा ९9७. प्रशांतमनसं ह्येनं योगिन सुखमुक्तमम्‌ । उपेति श्ांतरजसं त्रह्मभूतमकल्मषम्‌ ॥२७॥ ( अशा प्रकारें ध्यानयोगाने ) अत्यंत शांतचित्त झालेल्या, सवे मनो- विकार प्रलीन झालेल्या, आणि केवल ब्रह्मरूप अश्या सर्वेदोषानेर्मुक्त योग्याला सवेश्रेष्ठ सुख प्राप्त होते. २७ “ शांति निवांणपरमां मत्सस्था अधिगच्छति ” ते परमशांतांचिं अतींद्रिय सुख योग्याला समाधीत प्राप्त होते, मनाचे व्यापार नाहींसे झाल्यावर चित्ताला निमेलता येऊन, योगी ब्रह्मस्वर्पच होतो, “ निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात्‌ ब्रह्मणि ते स्थिताः ” युअन्नेवं सदा55त्मान योगी विगतकल्मष: । सुखेन त्रह्मसंस्पशै अत्यंत॑ सुखमश्चते ॥२८॥ ह्याप्रमाणें सतत ध्यानयोगाभ्यासानें सरवदोषनिर्मुक्त झालेला योगी परत्रझप्राप्तीचं निरतिशय सुख अनायासाने अनुभवतो. २८ अशा प्रकार ध्यानयोग सिद्ध झाल्यावर योगी ब्रह्मस्वरूप होतो. तो केवळ आनंदरूपच होतो. छिन्नसंशय, प्रशांतात्मा, द्वंद्रातीत, वीतराग, समवुद्धि योगी ब्रह्मस्वरूपच होतो. सर्वभूतस्थमात्मानं सवभूतानि चात्मनि । इक्षते योगयुक्तात्मा सवेच्र समद्शनः ॥२९॥ यो मां परर्यति सवेत्र सवे च मयि पड्याते | तस्याहे न प्रणहयांमे स च मे न प्रणदयाति ।॥३०॥! सव भूतांना समत्वानें पाहणारा, तों ध्यानयोगानें निग््हदीतचित्त योगी, सव भूतमात्रांत आपल्या स्वतःला, आणि आपणा स्वतःतच सव भूतमात्र पाहतो. २९ जो मला (ईश्वराला) सवोभूतीं पाहतो, आणि सव भूतमात्र माझ्यांतच ( ईश्वरांतच ) आहे असे मानतो, त्याला मी कधींहि अंतर देणार नाहीं ( तो माझा प्रिय आहे ), आणि तो माझाच आहे, (म्हणून) त्याचा कधींहि नाश होणार नाहीं. ३० ९9८ तत्त्वाथदीपिका आपल्या हृदयांत जो इंश्रर आहे, तोच भूतमात्रांत आहे अशी बुद्धि दढ झाल्यास, भेदभावाला जागाच उरत नाहीं, सवेभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थतः । सवेथा वर्तेमानो5पि स योगी माये वतेते ॥२३१॥ खो क (. आत्मोपम्येन सवेत स्म पद्याति योज्जुन । खुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥३२॥ समबुद्धि झालेला जो योगी भूतमात्राचे ठिकाणीं ( समत्वाने) मी "( इश्वर ) प्रतीत आहे असे अनुभबतो, तो कोणल्याहि स्थितींत असला तरी वस्तुतः माझ्यांतच ( ईश्वरस्वरूपच ) आहे. ३१ जो समत्वबुड्धीन सव प्राणिमात्राचें सुखदुःख आपल्याच सुखदुःखाप्रमाणें अनुभवतो, हे असुना ! तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे, असे मानतात. ३२ अजुन उवाच -- यो5यं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन । एत्तस्याहं न पत्र्यामि चव्वलत्वात्‌ स्थिति स्थिराम्‌ ॥३१॥ चड्वलं हि मनः कृष्ण प्रमाथे बलवद दढम | तस्याहं निग्रह मन्ये वायोरिव सुदुष्करम्‌ ॥३०॥ असुन म्ह०---देवा मधुसूदना ! हा जो साम्यबुद्धियोग तू मला सांगितलास, तो मनाच्या चांचल्यामुळें चित्तांत स्थिर टिकेल असं मला वाटत नाहीं. ३३ हे श्रीकृष्णा ! मन हें अत्यंत आस्थिर, क्षोभशीळ आणि दांडगे आहे. त्याचे निरोधन म्हणजे केवळ वाऱ्याची मोट बांधण्या- सारखेच अशक्य आहे, असे मला वाटते. ३४ धघ्यानयोगाच्या अभ्यासाने चित्तास स्येये आणि शांति मिळते, आणि योगी परमगतीचा ( ब्रह्मनिवाणाचा ) अधिकारी होतो, असे लडोक १५ मध्ये सांगून त्यानंतर अशा योग्याचीं लक्षणे, त्याने पाळावयाची पथ्ये इत्यादि सांगून, हो. २९ ते ३२ मध्ये योग्याने सवेत्र समदशेन असावें, आणि भूतमात्राचें अध्याय सहावा ७९ सुखदुःख आपले सुखदुःख करावें असें सांगितलें. ध्यानयोगाच्या अम्यासा- नंतर साम्यवुद्धीची आवश्‍यकता सांगितली. अशी समत्वबुद्धि स्थिर राहणें मनाच्या. चंचल स्वभावामुळे कठीण आहे, असें अजुनाचें म्हणणे. हँ म्हणणे श्री भगवान्‌ मान्य करतात. परंतु समत्वबुद्धि आवश्‍यक आहे, हेंही तितकच खरें. समत्वबुद्धींशिवाय योग पूण होतच नाहीं. श्री भगवानुवा-च--- असंदायं महाबाहो मनो दुर्नित्रहे चलळम्‌ । अभ्यासेन तु कोंतेय वेराग्येण च ग़रह्यते ।३५॥ असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः । वद्यात्मना तु यतता इक्‍यो्वाधभुमुपायतः ॥३६॥| श्रीभगवान्‌ म्ह०--हे वीरा अलुना ! मन हें आवरून धरण्यास कठीण आणि अत्यंत चंचल आहे यांत संशय नाहीं, परंतु, हे कोतेया ! पुनः पुनः प्रयत्न करण्याने, आणि ( दृष्टादृष्ट भोगाविषयीं ) अनासक्तीनें तै ताब्यांत ठेवणे शक्‍य होईल. ३५ मला मान्य आहे कीं, ज्याला आत्म- संयमन करितां येत नाहीं, त्याला योगसिद्धि प्राप्त होणें शक्‍य नाहीं, परंतु सतत प्रयत्न करणाऱ्या संयमी साधकाला ( वर सांगितलेल्या अभ्यास आणि वैराग्य या ) उपायांनी सिद्धि प्रात होणे शक्‍य आहे. ३६ यमनियमादिकांनीं मन आणि इंद्रियांचे दमन करून ध्यानयोगाची तयारी करणें शक्‍य होईल. परंतु संसारांत अनेक प्रकारच्या लोकांशीं वागण्याचा प्रसंग आल्यावर समत्वबुद्धि ठेवणें सापे नाहीं. अशी बुद्धि स्थिर राहण्यास विवेक, वेराग्य, आणि सतत अभ्यास पाहिजे, काम, क्रोथ, लोभाबरोबरच अददता- ममताही गळून जावयास पाहिजे, तरच साम्यबुद्धि टिकून राहाल, असुन उवाच-- अयतिः श्रद्धयोपेतो योगाचाालटितमानसः । अप्राप्य योगसंसिद्धे कां गाते कृष्ण गच्छाति ॥३७॥ ८० तत्त्वार्थदीपिका करचि न्नोभयविभ्रष्टारिछन्नाभ्रामिव नइयाते । | अप्रातेष्ठी महाबाही विमूढो त्रह्मणः पाथे ॥३८॥ एतन्मे संदायं कृष्ण छेत्तुमर्हस्यहोषत: । त्वदन्य: सदायस्यास्य छेत्ता न हघुपपद्यते ॥३९॥ श्रद्धा पूणे असूनहि, योगसिड्रे प्राप्त होण्यास, ज्याचे प्रयत्न पर्याप्त झालेले नाहींत, किंवा ( मनाच्या चंचलतेमुळें ) ज्याचे चित्त योगापासून चलित झालें आहे, अशा साधकास योगसिद्वे जर झाली नाहीं, तर त्याला पुढे कोणती गति प्राप्त होते? ३७ हे महाबाहो ! तो दोन्ही निष्ठांना मुकून, निराधार आणि त्रह्मप्रातिमागांत भग्नाश असा, एखाद्या ढगाच्या तुकड्याप्रमाणे, मधल्यामध्येंच नष्ट होऊन जातो कीं काय? ३८ हे श्री- कृष्णा ! हा माझ्या मनांत उद्धवलेळा संशय दूर कर; तुझ्याशिवाय हा संशय दूर करणारा मला अन्य दिसत नाहीं. २९ वर, मन चंचल आहे म्हणून सांगितले. चित्त स्थिर ठेवून योगाचा अभ्यास पार पाडावयास पाहिजे, त्यासाठीं यत्नहि पुरेसा झाला पाहिजे. आणि योग- सिद्धि प्राप्त होईतो निरामय आयुष्यहि लाभळें पाहिजे. सिद्धि मिळण्यापूर्वीच मरण आलें तर योगसिद्धि प्राप्त करून घेण्याइतके प्रयत्नहि पार पडूं शकले नाहींत तर १ अश्या शका साहजिकच उद्भवणार. कमोनिष्ठेने करावयाची कर्मे सोडून दिल्यास स्वगंप्राप्तीपासून वंचित व्हावयाचे, आणि योगमागांच्या काठिण्यामुळें योगसिद्धीहि प्राप्त व्हावयाची नाहीं, अशा प्रकारें दोन्ही हातची जाऊन, केवळ दुगेतीच प्राप्त व्हावयाची अशी भीति वाटते, म्हणून अजुनाचा प्रश्न आहे. ठिन्नाभ्न ( लहान ढग ) मोठ्या ढगाच्या आश्रयाने त्यांतच मिळून जाऊन वर्षेल, पण तोंच एकटा एकाकी पडल्यास अंतराळांतच विरून जाणार, तशी स्वर्गहे नाहीं आणि मुक्तीहि नाहीं अशी कदाचित्‌ साधकाची गति होणार. श्रीकृष्णांनी मनाची चंचलता मान्य केली, आणि अभ्यास आणि वेराग्यानें सिद्धि प्राप्त होणे शक्‍य आहे म्हणून सांगितलें; परंतु सिद्धि प्राप्त होण्यापूर्वीच मरण आळे, किंवा त्यासाठीं करावयाचे प्रयत्न पुरतेपणी पार पडले: नाहींत तर मग काय ६ अध्याय सहावा ८१ श्रीभगवानुवाचच-- पार्थ नेवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते । न हि कल्याणकृत्कश्चिदू दुगाते तात गच्छति ॥४०॥ हे पार्था ! ( अशा योगसाधनेकरितां प्रयत्न करणाऱ्या ) साधकाला इहलोकी [किंवा परलोकींहि हानि कधींच होणार नाही. अरे बाबा ! सत्कम करणाराला वाईट गति कर्धांच प्राप्त होणार नाहीं. ४० प्राप्य पुण्यकळतां लोकानुषित्वा शाश्वती: समा: | शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रषो5मिजायते || ४१॥ योगभ्रष्ट ( “' योगातू चाठित मानसः ” असा साधक ) पुण्यकर्म करणारे ज्या लोकांस जातात त्याच लोकांना मरणानंतर जाऊन, तेथें सुच्िरे बास करून, पुनः ( मानवलोकांत ) शुद्ध, शीलवान, आणि संपत्न कुलांत जन्माला येतो. ४१ “ योगभ्रष्ट ” दोन प्रकारचे सांगितले आहेत, एक, थोडाच अभ्प्रास झाल्यावर पयोप्त प्रयत्न होण्यापूर्वीच देह सोडून जाणारा,आणि दुसरा, अभ्यास चांगला होऊनहि सिद्धि प्राप्त होण्यापूवींच देह सोडून जाणारा. दोघेहि श्रद्धावान्‌. या ठिकाणीं पहिल्या प्रकारच्या साधकाची गति सांगितली आहे. त्याचा अभ्यास थोडा असला तरी, केळे तेवढें सत्कारणी लागून, तो पुण्य. लोकालाच (स्वर्गालाच) जाणार. पण ती गति नित्य नाहीं. तो पुनः मनुष्य- लोकांत जन्म घेणारच. पूर्वेपुण्याईनें तो सत्शील आणि सुसंपन्न आईबापांच्या पोटीं जन्म घेतो, आणि पुनः पुण्यमार्गीलाच लागतो. एकदा शाल शुद्ध झाल्यावर मनुष्य सन्मागोपासून ढळत नाहीं. अथवा योगिनामेव कुले भवति धोमताम्‌ । एताद्वि दुलेभतरं लोके जन्म यदीररम ।४२॥ तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पोवैदेदिकम्‌ । यतते च ततो भूयः संसिद्धो कुरुनंदन ॥४३॥ त. ६ ८२ तत्त्वार्थदीपिका किंवा, ( पर्याप्त प्रयत्न झाळेळा ) आत्मज्ञानी योग्याच्याच कुलांत जन्मास थेतो. असा जन्म प्रातत होणें ( वर वर्णिलेल्या गतीपेक्षा 3 आधेक दुळम आहे. ४२ या जन्मांत त्याला पूर्वजन्मीच्या संस्काराच्या योगाने तीच योगबुद्धि प्राप्त होते, आणि तो पुनः पूर्णेसाद्वे मिळविण्याचा प्रयत्न करू लागतो. ४२ पूवोभ्यासन तेनेव हियते ह्यवशो5पि सः । जिज्ञासुरापे योगस्य शाब्द्जह्मातिवतेते ॥४४॥ ध्रयात्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिष: । अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गातम्‌ ॥४५॥ त्याच पूर्वेजन्मीच्या योगाभ्यासानें, त्याची इच्छा नसतांहि जणूं काय; तो योगसिद्धींच्या मार्गाकडे आकृष्ट होतो, आणि थोगाभ्यासाच्या ज्ञानाचीच उत्कट इच्छा ठेऊन, वेदविहित कमेमार्गाच्या पलीकडे जातो. ४४ योगी प्रयत्नाने योगसाधना करून, सर्व हीनवासनापासून मुक्त होऊन, अनेक जन्मांत योगसिठद्वे झाल्यावरच, नंतर परम पदाला जातो. ४५ ज्याची योगसाधना अपुरी झाली आहे, त्याला पुण्यकुलांत जन्म येतो पण तो पुनः निक्षून योर्गासिद्धीच्या मागोला लागतोच असें नाही. शील- वंताच्या कुलांत जन्म भिळाल्यार्ने त्याला पुनः सन्मार्गाला लागण्याची परिस्थिति प्राप्त होते, एवढें खरं. परंतु, ज्याचा योगाचा अभ्यास चांगला झाला आहे, ती मात्र त्यामागीतच सतत प्रयत्न करीत राहून, अनेक जन्मांच्या साधनेने परमात्म्याशी ऐक्य पावतो. तपस्विभ्यो5थिको योगी ज्ञानेभ्योःपि मतो5धिकः । कर्मिभ्यश्वाधिको योगी तस्माद्यागी भवारजुन ॥ ४६॥ (ध्यानयोगाभ्यासाने, वैराग्यानें आणि समत्वबुद्धीने त्रह्मस्वरूप झालेला) योगी, खडतर तपश्चया करणारापेक्षां, ज्ञान्यापेक्षां देखील, अथवा केवळ कर्माचरण करणारापेक्षांहि भ्रेष्ठ मानला आहे म्हणून, अजुना ! तूं योगी हो. ४६ अध्याय सहावा ८३ समत्वबुद्धीने सवेभूतमात्राकडे पाहणारा, ईश्वरपरायण झालेला योगी सवेश्रेष्ठ होय. तप, ज्ञान, किंवा विहित कमानुष्ठान, या सवीपेक्षां योगबुद्धि भ्र आहे. तपाने केवळ आत्मशुद्धि होते, पण बुद्धि व्यापक होत नाही. तसच केवळ सिद्धांतांच्या उहापोहांत गुंतलेल्या ज्ञान्यास आत्मानुभवाशिवाय सिद्धि प्राप्त होत नाहीं. समवुद्धित्वाशिवाय आणि इंखरपरायणतेशिवाय केवळ कमानुष्ठान तर बंधकारकच होते. “ आत्मापम्येन सवेत्र समं ” पाहणारा, ईेश्वरपरायण योगीच सर्वात श्रष्ट होय यांत शेका नाहीं. योगिनामापे सवषां मद्वतेनांतरात्मना । श्रद्धावान भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥।४७॥ इति श्रीमद्धगवद्वीतास्‌पनिषत्सु त्रह्मविद्यायां योगह्ास्त्रे व्यानयोंगो नाम षष्ठतमो5भ्यायः या सर्व योग्यांमध्ये जो पूणश्रद्धेने मळा ( इंश्रराला ) अंतःकरणांत ठेवून, अनन्यभक्तीने माझा होतो, त्यालाच मी श्रेष्ठ योगी मानतो. ४७ ध्यानयोग, ज्ञानयोग, कमेयोग हे परमात्म्याशी एकरूपता मिळीविण्याच मागे आहेत. भक्तियोगानें परमेश्‍वराशी ( परमात्म्याशी ) एकरूपता, तन्मयता, तादात्म्य प्राप्त होते. हाच भक्तियोग सवे योगांत श्र योग आहे. “संयोगो योग इत्युक्तो जीवात्मपरमात्मनाः ” कमे, ज्ञान, ध्यान, सर्वात्मबुद्धि, आणि सवेभूत- हितत्वबुद्धि प्राप्त झाल्याशिवाय परमेश्वराशी तादात्म द्वोणार नाही. विश्व हेंच पवेधेश्वराचें व्यक्तरू्प, आणि कूटस्थ, अव्यक्त, अक्षर विश्वेधर तोच पुरुषोत्तम, परमेश्वर, परमात्मा. त्याच्याशीं तन्मयता, तादात्म्य आणे तद्रूपत झाल्या- वरच परमशांति,आणि परमगति प्राप्त होते. अध्याय सातवा ज्ञान-विज्ञान याग श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनाः पा्थे योग युञन मदाश्रयः । असंदायं समद्रे मां यथा ज्ञास्यासे तच्छूणु ।॥। १॥। श्रीमगवान्‌ म्ह०---हे पार्था ! आपलें चित्त सर्वस्वी मला (ईश्वराला) अर्पण करून, मलाच केवळ अनन्यभावानें शरण येऊनं ध्यानयोगाची साघना करतांना, माझें ( ईश्वराचे ) स्वरूप निश्चितपणे आणि संपूर्णतया कर्से जाणावेंस, त॑ सांगतो ऐक. १ ज्ञानं ते5५हं सविज्ञानं इदं वक्षाम्यशोषत: । यञआत्वा नेह भूयोन्यज्ज्ञातव्यमवाशेष्यते ।। २॥। तुला विज्ञानासह ( स्वानुभवयुक्त ज्ञानासह ) हे संपूर्ण शास्त्रीयज्ञान सांगतो. हें तुला नीट समजलें म्हणजे पुनः दुसरे जाणण्याजोगें असें कांहींहि उरणार नाहीं. २ हें केवळ टर्य बाह्य वस्तूंबेच ज्ञान नाहीं. इंद्रियांना अगोचर, मनाला क्रिंवा बुद्धीलाहि ज्यांचे आकलन अशक्य, अशा तत्त्वाचे हें सविज्ञान ज्ञान आहे. बुद्धीने आणि तकांने जाणावय्राचें ते जाणल्यावर आत्मविंतनाने प्रतीत होणांराह अध्यात्मज्ञान येर्थे सांगितलें आहे. मनुष्याणां सहसत्रेपु कश्चिद्धतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वोत्ते तत्त्वतः ।।३॥। सहस्ावधि मनुष्यांत योगसिद्धीचा प्रय्न करणारा एकादा विरळाच असतो, आणि अशा प्रयत्न करणाऱ्या मुमुक्षमध्ये कवित्‌च एकाद्याला माझें ( इंब्रराचें ) स्वरूप यथार्थतया कळतें. ३ अध्याय सातवा ८५ भूमिरापो5नलो वायुः खं मनो बदििरिव च । अहंकार इतीयं मे भिक्षा प्रकतिरष्टःचा 11४॥ परथिवी, आप, तेज, वायु, आकाश ( हीं पञ्च तन्मार्त्र )1 , आणि मन, खुद्धि, अहंकार (कारणरूप ) अशी ही माझी (ईश्वराची ) अष्टधा (आठ रूपाने दिसणारी ) प्रकृति (ऐश्वरी मायाशार्फी ) आहे. ४ येथ हीं आठ तत्त्वे अव्यक्त बीजरूप घ्यावयाची, पहिलीं चार स्थूलरूपाने भ्रतीत होतात, पांचवे आकाश सूक्ष्मरूप आहे. आकाश म्हृणजे अअरफाश, वस्तु- जाताला आधारभूत तत्त्व. कांहीं तत्तज्ञानांत चारव तरे मानळा आहेत. परंतु आकाश अस्तिरूपानें, आणि सर्वाधार अतें आहेच. मूळ अःग्रक्तापासून अविद्यासंयुक्त अहंकार, त्यापासून बुद्धि ( महत्तत्त ), आणि मन, अशी ही तीन मूलतच्वे ज्ञानाला आधारभूत आहेत. पांच आधिभौतिक, आणि तीन आध्या- मिक अशीं हीं आठ तच्वे आहेत. सांख्य तत्तवज्ञानाप्रमाणे चोवीस तरे आहेत. पश्चमहाभूते, पश्चज्ञानेद्रिये, प्चकमीद्रेये, पत्वतमान्त्रा, मन, बुद्धि, अहंकार, आणि अव्यक्त, अशीं ही चोवीस. अपरेयामितस्त्वन्याम्‌ प्रकात विद्धि मे पराम्‌ । जीवभूतां महाबाहो ययेदं घायेते जगत्‌ ।॥५॥ हे महाबाहो ! ही ( अष्टधा प्रकृति ) निकृष्टरू्प (अपरा ) आहे. हिच्यापेक्षां वेगळी, जीवरूपानं प्रतीत होणारी, माझी श्रेष्ठ ( परा ) प्रकृति आहे, हीच सध जगताला आधारभूत आहे, हें नीट समज. ५ पुढे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षर आणि अक्षर पुरुष, असें भद सागितले आहेत, तीच ही ईश्वराची अपरा आणि परा प्रकृति प्राण घारणास निमित्त होणारी ही जीवरूप परा प्रकृति अपरा प्रक्रतींत प्रविष्ठ होऊन तिला जगतूरूप करते. जीव चिद्रूप आहे. त्याच्या योगच हे सवे जगत्‌ चालतें. जीव कमीअधिक प्रमा- णांत भूतसृष्टींत प्रतीत होतो. तो जडसृष्टींतहि अव्यक्तह्पाने अततोच, तो कोठें नाही अस नाही. हीच इंध्ररी माया, ईश्वरी शक्ति, योगमाया, जगदाधार आणि जगत्कारण आहे. अपरा आणि परा या दोन प्रकृती वेगळ्य़ा नाहीत, प्रकृति एकच. केवळ तत्त्व समजावून सांगण्यासाठी वेगळ्या मानल्या आहेत, वेगळ्या मानल्या, ८६ तत्त्वार्थदीपिका पण एकीशिवाय दुसरीचें अस्तित्व मात्र नाहीं. दष्टिभेदानें हा वस्तुभेद दाखविला आहे. क्षर-अक्षर पुरुष, आणि क्षेत्र-क्षत्रज्ञ हे येथें प्रकृतिरूपाने दर्शविले आहेत. एतद्योनीनि भूतानि सवोणीत्युपधारय । अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ।।६॥ मतः परतर नान्यत्किचिदास्ति धनंजय । मर्यि सवेमिद्‌ प्रोते सूत्रे माणिगणा इव ।1७॥ ह्या अपरा आणि पराप्रकतिपासूनच सर्वे भरूतमात्राची उत्पत्ति आहे, हें जाण. मीच ( इश्वर ) सर्व जगताच्या उत्पत्तिचे आणि विल्याचें कारण आहे. ६ माझ्या व्यातिरिक्त, हे धनंजया ! कांहीहि नाहीं. हें सर्व जगत्‌ , सूत्रांत मण्याप्रमार्ण, माझ्यांतच ओवलेळले आहे. ७ रसो5हमप्लु कोतेय प्रभा5स्मि हागिसुयेयो: । प्रणव: सवेवेदेपु शब्दः खं पोरुषं नूपु ॥८।। पुण्यो गंघः पृथिव्यां च तेजश्वास्मि विभावसो । जीवनं सवेभूतपु तपश्चास्मि तपस्विषु ॥९॥ जलामध्ये रस मी आहे. चंद्रसूयोंत प्रकाह मी आहे. सर्व वेदांत अकार मी आहे, मी आकाद्यांत शब्द आहे, पुरुषांत पोर्ष मीच आहे. ८ प्रथिबींत स्वाभाविक गंध मी आहे, मीच अभ्नींत तेज आहे, अूतमात्रांत जीवनतत्त्व, आणि तपस्बीजनांत तपश्चर्या मीच आहे. ९ बीजं मां सवेभूतानां विद्धि पार्थ सनातनम्‌ । बुद्धिबुद्धिमतामस्मि तेजस्तेजास्विनामहम्‌ ॥१०॥ बलं बलवतां चाह कामरागविव्जितम । घर्माविरुद्धो भूतेषु कामो5स्मि भरतर्षम ॥ ११॥ हे पार्था ! सर्व सृष्टपदार्थाचे शाश्वत कारण मीच आहे, असें समज. बुद्धिमतांची बुद्धि, आणि तेजस्विनाचे तेज मीच आहे. १० बलवानांचें, कामना आणि आसक्ति रहित जे बल, तै मीच आहे. धर्माला ( नीति आणि न्यायाला ) अविरोधी जीवांच्या कामनाहि मीच (ईश्वर) आहे. १ १ अध्याय सातवा ८७ भूतमात्रें ईश्वरांतच उद्भवतात, आणि ईश्वरांतच लय पावतात. तीं ईश्वरांतच आहित. कोठून येत नाहींत, कोठें जात नाहीत. उत्पत्ति लय अविश्रांत चालू आहेत. ईश्वर भूतांचे बीज, ईश्वर आगि भूतें वेगळी नाहींत. भूतें केवळ व्यक्तरूप आहेत, पण अव्यक्ताहून वेगळी नाहींत. तीं अव्यक्तांतत आहेत, पाहणाराचे बुद्धीला ती व्यक्त होतात एवढेंच, तीं भ्रमाने आहेत असें भासतात, असें नाहीं, “ती आहेत,” त्यांचे रूप मात्र अनित्य आहे. बीजांतच पदार्थांचें अव्यक्त अस्तित्व असतें. व्यक्त अस्तित्व ऐश्वरी योगमार्येत आहे. बुद्धि, तेज, बल हीं सव ऐश्वरी शक्तीची रूपें आहेत. बलाविषयीं विशेष असें सांगितलें आहे कॉ, शुद्धरूप बल तें ईश्वरी बल, इतर बल तें जीवांचे विकूत बल (उच्छुंखळपणा ). भोगलालसेपासून, काम, क्रोध, लोभ, आणि मोहापासून उद्‌भूत होणारा तो आविश ( दांडगेपणा ), तें शुद्ध बल नाहीं, तें सत्वोद्भूत बल नाहो. काम हा स्वाभाविक ( धर्म्ये ), किंवा वैकारिक ( अधम्ये ) असा असतो. शुद्ध, सात्विक अनाक्रमक (अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादियासून प्रशरत्त होणारा) काम, इंबरी प्रेरणाच आहे, त्यांत वावगे कांहीं नाहीं. तो प्राण्यांचा स्वमावधमे आहे. पर- स्वापहरण, परपीडा, हिंसा इत्यादिकांनीं कलंकित काम ईश्वरी प्रेरणा नाही, ती जीवांची विकृत भावना आहे. ये चेव सात्विका भावा राजसास्तामसाश्व ये । मत्त एवाते तान विद्धि नत्बहं तेषु ते माये ॥१२॥ हे जे सात्विक, तसेच राजस आणि तामस सृष्ट पदार्थ ( जड, अजड ) आहेत, ते माझ्यापासूनच झाळे आहेत, हें समज. मी त्यांत नाहीं, ते आझ्यांत आहेत. “ मत्स्थाने सर्वे भूतानि न चाहे तेष्ववस्थितः ”, प्रकृति इंध्ररी शक्तींचा आविष्कार आहे, म्हणून या त्रिगुणापासून उत्पन्न होणारे भाव इंध्ररांतच आहेत. परंतु त्या भावांत शुद्ध ईध्वरस्वरूप द्विसगार नाहीं. ते विकारसंभव आहेत. ईश्वरस्वरूप निर्विकार शद्ध असें आहे. ती ऐश्वरी योगमायाच सात्विकादि भावांना आधारभत आहे, पण त्या भावांत खरें शेव्वरस्वरूप दिसत नाहीं. ८८ तत्त्वार्थदीपिका त्रिभिर्गुणमर्येभोवेरोभेः सवामिदं जगत्‌ । मोहित नाभिजानाति मामेश्य: परमव्ययम्‌ ॥१३॥ या तीन गुणविकारांनीं ( रागंदेषमोहादि भावांनीं ), भ्रांत झालेळे जगत्‌ या भावांच्या पटीकडील,(त्यांत व्यक्त न होणाऱ्या) बिकारातीताला, भला (इेश्वराला) यथाथतेने जाणीत नाहीं. १३ €*२ “« विकारांश्व गुणांश्वेव विद्वि प्रकृतिसंभवान्‌.” सृष्टीतील विविधता आणि विकृतता त्रिगुणांपासून झालेली आहे तर्सेच राग, द्वेष, मोहादि विकारहि त्रियुणीळूवच आहेत. या विकारांनी ज्ञानाला झांकून टाकलें आहे, म्हणून त्यांत अव्यक्त रूपानें असणारा ईंथ्रर जीवाला दिसत नाहीं. देवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥१४॥ कारण माझी ही त्रिगुणात्मक ऐश्वरी अनि्वचनीय माया ( शक्ति ) सर्वेस्वी अनुलेघनीय आहे. मला शरण येतील तेच हिला तरून जातील. १४ हा विश्वाचा विस्तार जिच्यायोगे झाला आढे ती ही इंधरी माया. जीवाची उत्पत्तीहि याच मायेने झाली आहे. हिला अघटितघटनापटीयसी म्हणतात. सवे सृष्टि हिच्याच प्रभावाने होऊन, हिच्यांतच असल्यामुळे, हिच्या पलीकडे कोणत्याहि जीवास जाणें शक्‍य नाहीं. इं्रराला अनन्यसावाने शरण गत्यास हिच्यापासून सुटका होईल, न मां दुष्कतिनो मूढा: प्रपद्यत्ते नराधमाः । माययापहतक्षञाना आसुरं भावमाश्रिताः 1 १५॥ ( परंतु ) पापी, मूख, हीनद्ृत्तीचे लोक, ज्यांची विवेकबुद्धे या मायेन ( तिच्यांत गुरफटून गेल्याने ) विकृत झाली आहे, असे आसुरी स्वभावाचे पुरुष मला शरण येत नाहींत. १५ चतुर्वेघा भजस्ते मां जना: सुरुतिनो5जुन । आरतो जिज्ञासुरथार्थी ज्ञानी च भरतषेभ ॥१६॥ अध्याय सातवा ८९ हे भरत श्रेष्ठा ! अजुंना ! माझा आश्रय घेणारे चार प्रकारचे पुण्यवान्‌ पुरुष आहेत. एक पीडित, दुसरा ज्ञानार्थी, तिसरा इष्टकामेच्छु, आणि ऱ्चौथा ज्ञानवान्‌ . १६ मूखे किंवा उन्मत्त जन परमेश्वराला विसरतात. परंतु शारीर कत्रा मानसिक व्यथेनें पीडित मनुष्याला ईथ्रराची आठवण होते. त्याचप्रमाणे ईश्वराविषयॉ ज्ञानाची लालस| ज्याचें मनांत उत्पन्न झाली आहे, त्याचे मन ईश्वरसेवेकडे वळते. एकादी विशिष्ट कामना मनांत धरून, ती सहजसाध्य उपायांनी साध्य होणारी नसल्यास मनुष्य ईश्वरालाच शरण जातो, तसेंच ईश्वराविषयीं ज्याला यथाथ ज्ञान झाले आहे, असा भक्त तर इंश्रराचाच आश्रय घेतो. तेषां ज्ञानी नित्ययुक्तो एकभक्ताविरोष्यते । प्रियो हि ज्ञानिनो5त्यथेमहं सच मम प्रिय: ॥ १७॥ या चौघांपेकी, सर्वदा मत्पर असणारा अनन्यभक्त ज्ञानी सवोत श्रेष्ठ आहे. ज्ञानवंताला मी अत्यंत प्रिय आहे, आणि मलाहि तो ज्ञानी अत्यंत प्रिय आहे. १७ उदाराः सवे एवेते ज्ञानी त्वामेव मे मतम्‌ । आस्थितः स हि युक्तात्मा मामेवाचुत्तमां गतिम्‌ ॥ १८॥ हे सवच भक्त श्रेष्ठ पुरुष आहेत, पण त्यांतच ज्ञानी भक्त माझा जीब की प्राण आहे, असें मी मानतो. कारण अनन्यभावानं मत्पर होऊन तो अत्युत्तम अशा माझ्या परम पदाला मिळण्यास निघालेला असतो. १८ सर्वच भक्त सत्पतृत्त, पण ज्याचें सवेस्व ईश्वर भक्ति, ज्याला त्याशिवाय दुसरें कांहींहि प्रिय नाही, तो इंथवराला साहजिकच अत्यंत प्रिय आहे. बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान्‌ मां प्रपद्यते । बासुदेव: सवोमाते स महात्मा सुदुलभः ॥१९॥ ज्ञानी पुरुष अनेक जन्मांच्या साधनेनंतरच, आपलें सर्वेस्व केवळ एक वासुदेव, अशा भावनेने ( अनन्य भावान ), मला ( इंश्रराठा ) येऊन पोहचतो, असा महापुरुष सहज ( सर्वत्र ) मिळत नाहीं. १९ 2० तत्त्वाथदीपिका या अध्यायांत “लो. ३ मध्यें, आणि अध्याय ६ ल्हो. ४५ मध्यें, ईश्वरप्राप्ति अनेक जन्मांच्या' साधनेनंतरच होते असें सांगितलें आहे. येथें सगुणभाक्ते ( वासुदेवभाक्ते ) सांगितली आहे. अध्याय ६ मध्ये योगाभ्यासाने सिड सांगितली आहे. दोन्ही एकच. अध्याय १२ मध्यें सगुण निर्गुण दोन्ही भक्ती एकाच पदाला नेतात म्हटलें आहे. अनन्य भाक्ते, अनासक्तत्रत्ति समत्वबुद्धे हींच परमगतीला ( मुक्तीला ) नणारीं आहेत. कामेस्तेस्तेहेतज्ञानाः प्रपद्यन्तेड्यदेवता: । ते ते नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया ॥ २०॥ अनेक कामनांनीं विमूढचित्त झालेले, त्या त्या ( विशिष्ट ) उपासना मागीचा अवलंब करून, आपापल्या स्वभावगुणांनीं बद्ध झालले मूढजन, दुसऱ्या ( गोण ) देवतांना हरण जातात. २० धन, मान, संसारसुख, किंबहुना दुसऱ्या हीन वासनांनींहि प्रेरित होऊन आते, अर्था्थी, असे लोक त्या त्या कामना तृप्त करणाऱ्या देवतांची उपासना करतात, आणि त्य़ाला अनुरूपच त्यांच्या उपासनेचे विधीदि असतात. यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयाचितुमिच्छति । तस्य तस्याचलां श्रद्धा तामेव विद्धाम्यहम्‌ ॥२१॥ स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते । लभते च ततः कामान्‌ मयेब विहितान हि तान ॥२२॥ अन्तवत्तु फलं तेषां तद्धवत्यल्पमघसाम्‌ । देवान देवयजो यान्ति मद्धक्ता यान्ति मामपे ॥२३॥ जो भक्त ज्या देवतेची श्रद्धेने उपासना करण्याची इच्छा करतो, त्याची ती अढळ श्रद्धा मी तशीच त्या देवतेच्या ठिकाणीं स्थिर करतो. २१ भक्त, त्याच श्रद्धेनं युक्त होऊन, त्या देवतेला प्रसन करून घेण्यास झटतो, आणि त्याच्या कामना त्या देवतेच्या प्रसादाने तृप्तहि होतात, कारण मीच त्या पूर्ण करतो. २२ परंतु अश्या मदबुद्धिजनांच्या तशा उपासनेचे फळ अनित्य अस्ते. देवतांचे उपासक त्या देवतांनाच पोहचतात, माझे (परमेश्वराचे) उपासक माझ्या परमपदाला पोहचतात. २२३ अध्याय सातवा ९ १” प्रत्येक मनुष्याची उपास्य देवता त्याच्या स्वभावप्रमाणें असते. गंघ- पुष्पादिकांनीं देवतांचे पूजन हि वस्तुतः अंतःकरणाने आपल्या हृदयांतील देवतेचेंच पूजन हात असतें. जसा भाव तसा देव. आपणच आपल्या इच्छा- आकांक्षाप्रमाणे आपला देव उभा करतो. आपण आपल्याच भावनांची उपासना करीत असतो, आणि श्रद्धेप्रमाणे फळहि आपणास मिळतें. त्या. अंतःकरणांतील देवतेपासूनच प्रेरणा मिळते, आणि त्याप्रमाणें हातून कमे घडून, भावनेच्या उत्कटतेप्रमाणें फळाहि मिळते. जशी भावना संकुचित, किंवा मोठी त्याप्रमाणे देवहि लहान किंवा मोठा. सवीतयामीं तो परमेश्वर सर्वाच्या. हृदयांत सारखाच आहे. पण मूखे माणसाला हें कळत नाही, आणि त्याच अंतरात्म्याला हीनत्वानें कल्पून, तो हीन फळाची कामना मनांत ठेवितो, आणि तदनुरूपच वागतो. मग फळ मिळतें, तेंहि अर्थात हौनच. फलदाता मात्र एकच, सर्वातयामी सवेसाक्षी परमात्मा. जसें मागावे, तसें तो देतो. अव्यक्त व्याक्तिमापत्नं मन्यन्ते मामबुद्धयः । परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम ॥ २४॥ नाहं प्रकादाः सवेस्य योगमायासमावृतः । मूढोड्ये नाभिजानाति लोको मामजमव्ययम्‌ ॥२५॥ माझें शाश्वत सर्वांत्तम परमात्मस्वरूप ज्यांना कळत नाहीं ते अज्ञ जन, इंद्रियांना अगोचर (अव्यक्त ) अशा मला इंद्रियगोचर ( व्यक्त )' झालेला मानतात. २४ माझ्या योगमायेने झांकलेळं माझें स्वरूप सर्वांना सहजगम्य नाहीं. माझ्या मायेने मोहित झालेले अज्ञ जन मी अजन्मा ( अनादि ) आणि शाश्वत आहे, हे ओळखोत नाहीत. २५ अज्ञ जन या शरीरालाच आत्मा मानतात. खरा अंतरात्मा ( अंतयामी ) गरीराहून अगदीं वेगळा आहे. हें त्यांना कळत नाही. सर्वातयोमी परमात्म! अव्यक्त ( इंद्रिये, मन, बुद्धि यांना अगोचर ) आहे. हें त्यांना कळत नसल्या-- मुळें, परमेश्वर स्वरूपाचे खरे ज्ञान त्यांना होत नाहीं. वेदाहें समतीतानि वरतमानानि चाजुन । भविष्याणि च भूतानि मां तु वेदन कश्च न ॥२६॥ २९२ तत्त्वार्थदीपिका मला ( सवोतर्यामीला ) होऊन गेलेली, सध्यां असलेली, आणि पुढे होणारीहि सव भूतसृष्टि ज्ञात आहे; पण अर्झेना! मी मात्र कोणालाहि ज्ञात नाही. २६ तो “ भूतादि ” आहे, “ अहमादिर्टि देवानां महर्षींणां च सवेशः ” असा तो परमात्मा अनादि (ज्याच्यापूर्वी कोणीहि आणि कांहींहि नव्हतें अस) आहे. तो अनंतहि आहे. म्हणून भूत, वतमान, भविष्य सवेच त्याला ज्ञात आहे. सवांच्या हृदयांत वास करणारा, अंतरात्माहि त्याचाच अंश असल्यानें '( त्याच्याहून वेगळा नसल्यानें ), त्यालाहि सवे काहि ज्ञात आहे. इच्छाद्वेषससमुत्थेन दवेद्वमोहेन भारत । सवेभताने संमोहं सर्ग यान्ति परंतप ॥२७॥ इच्छा आणि द्वेष ( ह हवे, तें नको ) यापासून उद्भवणाऱ्या दृंद्वांच्या भ्रमाने, हे भारता ! प्राणिमात्र उत्पत्तिकाळींच, हे शत्रुनाराना ! अज्ञानादृत होतात. २७. मातेच्या उदरांतून बाहेर पडल्यापासूनच प्राण्याला, हें हवें-हे नको, सुख- दुःख इत्यादि दंद्राची जाणीव होऊं लागते. मातेच्या उदरांत तो एकाकी असतो. ज्ञान-अज्ञान द्वैताशिवाय नाही. ती द्वेताची जाणीत्र जन्मतःच सुरू होते. “ मी ” हो भावना झाल्यावरच, “ माझे -माझ नाही ” हें हळू हळू कळूं लागतें. हाच संमोह, हाच सम्यक्‌ ज्ञानाच्या आड येता, येषां त्वेतगतं पापं जनानां पुण्यकमणाम । ते दंदमोहानेमुक्ता भजन्ते मां डढवता:; ॥२८॥ परंतु, ज्या पुण्याचारनिरत पुरुषांच्या अज्ञानाचा ( पापाचा ) क्षय झाला आहे, ते या दंद्वोत्पन ( इच्छाद्वेषादि) अज्ञानापासून विमुक्त होऊन, अढळनिष्ठेने ( मत्पर होऊन ) मदुभक्त होतात. २८ येथ भदबुद्धि आणि दृंदभाव हे पाप, आणि समत्वबुद्धि हॅच पुण्यकमे म्हटलें - आहे. समत्वबुद्धीनंच बुद्धि स्थिर होऊन, ईश्वरस्वरूपाचा खरा साक्षात्कार होऊं शकतो. अध्याय सातवा ९३. जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतास्ति ये । ते ब्रह्म तद्विदुः छृत्ल्नं अध्यात्मं कमे चाखिलम्‌ ॥२९॥ साधिभूताधेदेवं मां साधियज्ञं च ये विदुः । प्रयाणकाळे5पि च ते मां विदुर्युक्तचेतसः ।॥३०॥ इति श्रीमद्भगवद्रीतासूपानेषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमो5ध्यायः जे ( मद्भक्त ) मत्पर होऊन, जरा आणि मरणापासून मुक्त होण्यासाठीं योगसाधना करतात, त्यांनाच त्या परब्रह्माचे, पूर्ण अध्यात्माचे, आणि सवे कमविधानांचे ज्ञान होते. २९ जे ( मद्धक्त ) मला आधिभूतासह, अधिदेवासह, आणि अधियज्ञासह जाणतात, त्या युक्तचित्त आत्मज्ञान्यानां देहावसानकालीहि माझे सम्यकजझञान ( यथार्थ दर्रांन ) होते. ३० मागच्या अध्यायांत ध्यानयोग सांगितला. या अध्यायांत विज्ञानासह ज्ञान सांगण्यास प्रारंभ केला. या अध्यायांत अपरा आणि परा प्रकृती, इंबवराचें सूत्रात्मत्व, सृष्टीचा बॉजिभाव, त्रेगुण्य, भक्तांचे चार प्रकार, ज्ञानाचे श्रष्टत्व, ऐश्वरी योगमाया, इंश्रराचें अनाद्यनंतत्त्व, आणि ज्ञानाचा हृंद्रातीतता, इतके विषय आले. आतां पुढील अध्यायांत परब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदेव, अधियज्ञ, आणि योग्याची अंतकाली गति या सप्तप्रश्नांचे विवेचन केलें आहे. अध्याय आठवा अक्षरज्ह्म याग अर्जुन उवाच-- किं तदत्रझ्म किमध्यात्मं कि कमे पुरुषोत्तम । अधिभूत च किं प्रोक्त अधिंदेवं किमुच्यते ॥ १॥ अधियज्ञः कथं को5त्र देहेडस्मिन मधुसूदन । प्रयाणकाळे च कथं ज्ञेयोञजसे नियतात्मभिः ॥२॥ हे पुरुषोत्तमा ! ते त्रह्म म्हणजे काय ? अध्यात्म काय ! कमे म्हणजे -काय ? अधिभूत कशाला म्हणतात £ अधिदैव म्हणजे काय ? हे मधुसूदना! या मानव देहांत अधियज्ञ कोण, आणि कसा आहे? आत्मसंयमी योग्यांनीं अंतकाळीं तुझे कर्स ध्यान करावे ( तुला कोणत्यां स्वरूपांत जाणावें ) १ श्रीभगवानुवाचच--- अक्षरं त्रह्म परम स्वभावो5व्यात्ममुच्यते । भुतभावोद्धवकरो विसर्गः कर्मसंत्ञितः ॥३॥ अधिभूतं क्षरो भावः पुरुषथ्चाथिदेवतम्‌ । अधियक्ञो5हमेवात्र देहे देहेश्ताम्‌ वर ।।४॥ अंतकाले च मामेव स्मरन्‌ मुक्‍्त्वा कलेवरम्‌ । यः प्रयाति स मत्मावं याते नास्त्यत्र संदायः ॥।५॥ परम अक्षर ( परमात्मा ) म्हणजें ते ब्रह्म, परमात्म्याचा ( वेगळाल्या देहांत पृथक्‍्त्वाने ) आत्मभाव म्हणजे स्वभाव, त्यालाच अध्यात्म म्हणतात, आणि भूतमात्राच्या उत्पत्तिस्थितीला कारण जो विसर्ग अध्याय आठवा ९ ( यज ) त्यालाच कमे म्हणतात. ३ अनित्य ( क्षर ) सृष्टपदा्थ म्हणजे अधिभूत, ( प्राणिमात्राच्या इंद्रियादिकांना चालना देणारा ) पुरुष म्हणजे अधिदेवत, हे नरस्रेष्ठा ! या प्राणिमात्राच्या देहांत ( धारण- थोषणचालनादि कमोचा ) अघिष्ठाता मीच ( माझा अंशच ) तो अधियज्ञ, ४ अंतकाळींहि अनन्य भावाने केवळ मार्झच ध्यान करून ( केवळ माझंच स्मरण राहून ) जो पुरुष देह सोडून जातो तो मत्स्वरूपच होतो, यांत संशय नाहीं, ५ “ अक्षरं ब्रह्म ” याचा अर्थ अकार असा करतात तो बरोबर नाही. येथे “ तं ब्रम्ह ” म्हणजे काय £ तर “ परं अक्षरं ” अर्से सांगितलें आहे. पर- ञ्रम्हाचा आविष्कार ( स्वो भावः ) स्वभाव, ते अध्यात्म ( ब्रम्हाचा प्रत्येक 'देहांत प्रत्यगात्मभाव ). विसर्ग म्हणजे सृष्टिव्यापार, हा यज्ञ आणि कमाने कसा सिद्ध होतो, हे. अ. ३ हो. १४ मध्ये दाखविले आहे. कमे म्हणजे विसर्ग ( सृष्टीची उत्पत्ति आणि स्थिति ). क्षर ( अनित्य ) भाव ( अपरा प्रकृति ) सवे भूतमात्रांत अधिष्ठित ( अधिभूत ) आहे. पुरुष ( अधिदैवत ) सवे इंद्रियादिकांच्या शक्तींत अधिष्ठित आहे, आगि परमात्मा ( अधियज्ञ ) सवे कायिक, वाचिक, मानसिक व्यापारांचा अधिष्ठाता आहे. ब्रह्म (परमे अक्षरं )- --अधियज्ञ ( इंद्र )-अध्यात्म ( प्रत्यगात्मभाव )-अधिदैव ( इंद्रियांची आणि मनाची व्यापारशाक्ते )-अधिभूत ( क्षरसृष्टि) असा हा क्रम आहि. अध्यात्मांत ( प्रत्यगात्मभावांतच ) कर्माची उत्पत्ति आह.' याप्रमाणें परत्रह्मा- पासून भूतसृष्टिपावेतो सर्वांचा विचार आहे. परमात्मा विश्वांत कता ओतप्रोत आहे, हें स्पष्टपणें दाखविलें आहे. हें नीट समजून, जो ईं्वरापण बुद्धीने कमो- ऱचरण करील, त्याला अंतीं त्याच्या श्रद्धेप्रमाणे, आणि भक्तीप्रमाणें सद्वति मिळेल हें उघड आहे. ये यं वा5पि स्मरन्‌ भावम्‌ त्यजत्यन्ते कलेवरम । तं तमेवाति कोंतेय सदा तद्भावभावितः ॥६॥ अंतकाळीं जो आशय ( किंवा अभिप्राय ) मनांत धारण करून पुरुष देहत्याग करतो, हें कोंतेया ! तो त्याच मनोरत्तीला सतत वश झालेला असल्यामुळें, तदनुरूपच त्याला गति प्राप्त होते. ६ ९६ तत्त्वार्थदीपिका मनुष्य आयुष्यभर आपल्या स्वभावास अनुसरून, आणि परिस्थित्यनुरूप, सारखा बदलत असतो. तो स्वतःला उप्चश्रेणीला किंवा खालच्याहि श्रेणीला नेऊं हकतो. सखभावाप्रमाणें आणि परिस्थितर्निहि त्याची श्रद्धाहि बदलत राहते. “ उद्धरेदात्मनात्मानं,” जीव स्वतंत्र आहे, अज्ञानाने तो आपणास बद्ध मानतो. “ अन्ते मतिः सा गतिः, ” हो मति केवळ अंतःकाळच्या क्षणाचा नव्हे. त्यावेळीं क्केश होतील, इंश्वराचें विस्मरणहि कदाचित होईल, पण त्यावेळीं जसा “' स्वभाव ” बनलेला असेल, जशी श्रद्धा असेल, भाक्ते असेल, तशीच गति मिळेल. मनुष्याला मरणापूर्वी शारीर केश झाले तरी, जीवाचे उत्क्ांतीपूर्वीच हे सव संपतात. देह सोडण्यापूर्वी जीव देहासंबंधीं उदासीन होतो, आणि तेव्हां तो केवळ “स्वभाव” रूपच असतो. त्यावेळीं तो आपली गति निश्चित कंरतो. या आयुष्यांतील सर्वे संस्कार, त्याचें सवे कमे, त्यावेळीं त्याचेपुढे उभें राहतें, आणि हें कमे त्याला पुढील मार्गावर घेऊन जातें. तस्मात्‌ सर्वेघु काळेपु मामनुस्मर युध्य च । मय्यपिंतमनोबुद्धिमामिवेष्यस्यस॑शय: ॥ ७॥ म्हणून कोणत्याहि परिस्थितींत मला विसंबू नकोस, आणि मग युद्धहि कर; मन आणि बुद्धि पूर्णत्वाने मला अर्पण केल्यावर सवसंशयातीत होऊन तूं मत्स्वरूपच होशील. ७ मला सवेस्व अपेण करून, क्षणभरहि माझें अधिष्ठान मनांतून हळ न देतां वागत राहिलास, आणि मग युद्ध केलेंस तरी प्रत्यवाय नाहीं. “ संशयात्मा विनइयति,?” मनातून सवे संशय काहून टाक, हें अध्याय ४ लहोक ४०-४२ मध्ये सांगितलें आहे. सवे कर्मात श्रीभगवंताचें अधिष्टान पाहिजे, म्हणजेच अती सद्रवति मिळेल यांत संशय नाहीं. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना । परमं पुरुषं दिव्य याति पाथोबाचितयन ॥८॥ कावे पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरद्यः । सवेस्य धातारमाचिन्त्यरूपमारदत्यवर्ण तमसः परस्तात्‌ ।।९॥ अघ्याय आठवा ९७ प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चेव । भुबोमेध्ये प्राणमावेश्‍्य सम्यक्‌ स तं परं पुरुषमुपाति दिव्यम्‌ ॥१०॥ सतत परमात्मस्वरूपाचे ठिकार्णी अनन्य भावाने केंद्रित केलेल्या, यत्किंचितहि त्या स्वरूपापासून विचलित न होणाऱ्या अशा अंतःकरणाने, हे पार्था ! केवळ त्याचेंच चिन्तन करीत राहिल्याने, भक्त त्या दैदीप्यमान पुरुषोत्तमाच्या पदाला पोहचतो. ८ त्या ज्ञानघन, शाश्वत, अगदीं सूक्ष्माहूनहि सूक्ष्म सत्वबांत वास करणाऱ्या, सर्व सृष्टमात्रांचें पालन करणाऱ्या, ज्याचं स्वरूप चिन्तनास अत्यंत कठिण अज्या, आदित्याप्रमार्णे दैदीप्यमान, सर्व मोहांधकाराच्या पलीकडे अद्या परमेश्वराचे सतत ध्यान, ९ जो अंतकाळीं स्थिर अंतःकरणाने, भक्तियुक्त होऊन, अनन्यभावाने विधियुक्त प्रकारें भ्रमध्यांत प्राण एकवट्टन करील, तो त्या दैदीप्यमान रुषोत्तमाच्या स्वरूपांतच विलीन होईल. १० “ प्रयाणकालेच कथ ज्ञयोडसि नियतात्मभिः ” या प्रश्नाचे येथ उत्तर आहे. “ तत्सवितुवेरेण्यं भर्गा देवस्य धीमहि घियो यो नः प्रचोदयात्‌ ” या गायत्री मंत्रांत सांगितलेल्या “ आदित्यवणे तमसः परस्तात्‌ ” आदित्य- मंडलांतील परम पुरुषाचे हॅ ध्यान आहे. ध्यानयोगाच्या विधीर्न हँ ध्यान करावयाचें. विश्वरूप विश्वेध्र विश्वाला व्यापून “ अत्यतिष्टत्‌ दश्ांगुलमू ? ? असा आहे. त्याचप्रमाणें, कल्पनेने ज॑ अत्यंत सूक्ष्मांत सूक्ष्म कल्पितां येईल, त्यांतहि तो वास करीत आहे. तो परमात्मा केवल शुद्ध भगे (परम तेज) आहे तेथें तमाची कल्पनाहि करतां येणार नाही. शभ्रॅमध्यांत प्राण एकवटून ध्यानाची प्रक्रिया, राजयोगाची सांगितली आहे. ही सतत दीघ अभ्यासानें, यम- नियमादिकांनीं, शुद्ध आणि युक्त अशा योग्यालाच प्रयाणकालीं साधणे दक्‍य आहि. यदक्षर॑ वेदाविदो वदस्ति विशात्ति यद्यतयो बीतरागाः । यदिच्छन्तो त्रह्मवर्ये चरन्ति तत्ते पद संग्रहेण प्रवक्ष्ये ॥११ त. ७ <ट तत्त्वा दीपिका ज्या पदाला वेदवेदांततत्त्वशञ ( परम ) अक्षर असे म्हणतात, विवेक« वैराग्यसंपन योगी ज्या पदाश्ीं एकरूप होऊन जातात, आणि जें प्रात करून घेण्यासाठीं त्रह्मचर्याची साधना करतात, ते (परम ) पद तुला आतां थोडक्यांत सांगतो. १२१ वर “ अक्षरं ब्रह्म परमं ” सांगितलें आहे, त्याच पदाचे “ अक्षरात्परतः परः ” असेंहि वणेन आहे. केवळ शब्दांनी त्याचे वणेन होऊं शकत नाहीं. तें योग्यांनाच ध्यानगम्य आहे. आतां परत्रह्माच्या प्रतीक रूप प्रणवाच्या म्हणजे उ>काराच्या उपासनेचे विधान सांगतात. सवंद्वाराणि संयम्य मना हदि निरुध्य च । मृध्त्यांघायात्मनः प्राणं आस्थितो योगधारणाम्‌ ॥१२॥ ओमित्येकाक्षर॑ त्रह्म न्याहरन्मामनुस्मरन । य: प्रयाति त्यजन देहं स याति परमां गातिम्‌ ॥१३॥। नवद्वारांचें निरोधन करून, मन हृदयाकाशांत स्थिर करून, आपले प्राण त्रह्मरंभ्रांत एकवटून, योगसमाधींत स्थिर झालेला (योगी ), १२ 3 ह्या एकाक्षर ब्रह्माचा उः्चार करून, जो माझें स्मरण करून देहत्याग करतो, त्याला परमगति प्राप्त होते. १३ प्रणवोपासना करणारा योगी अंतकाळी परमात्म्याचे स्मरण करून, उऊकाराचा उच्चार करून देहत्याग करून गेला म्हणजे त्याला परम गति (ब्रह्मलोक ) प्राप्त होते. या उपासनामागोपेक्षां ज्ञानमार्ग वेगळा आहे. उपासना- मागाने ( प्रणवोपासनेनें ) ब्रह्मल्येक प्राप्ति होते, परंतु केवळ ज्ञानानेंच मोक्षप्राप्ति होते. “ज्ञानादेव तु केवल्यम्‌.” उपासनेनें मरणोत्तर सद्रति (ब्रह्मलोक) मिळते, ज्ञानाने याच देहीं मुक्ति मिळते. ज्ञानी जीवन्मुक्त होतो. अनन्यचेताः सततं यो मां स्मराते नित्यशः । तस्याहं सुलभः पाथ नित्ययुक्तस्य योगिनः ॥१४॥ मासमुपेत्य पुनजेन्म दुःखालयमद्याश्वतम्‌ । नाभुवन्ति महात्मानः संसिद्धि परमां गताः ॥१५॥ अध्याय आठवा ९९ जो अनन्यभावाने, अविरतपर्णे, आणि सदासर्वकाळ मारझेंच स्मरण करतो, त्या सदासमाहितचित्त योग्याला, हे पार्था ! मी अनायासानेंच प्रात आहे. १४ माझ्या पदाला एकदां आल्यावर हा अनित्य दुःखपूर्ण जन्म त्या 'परमसिद्वि ( मोक्ष) प्राप्त झालेल्या यतींना पुनः घ्यावा लागत नाहीं. १५. शुद्ध बुद्ध परमात्मा जो स्वांतयोमी, सवेसाक्षी, सर्वात्मा असा आहे, त्याचें स्मरण सवोवस्थांत अनन्यभावाने करणाऱ्या योगी भक्तास तो सदा सन्निधच आहे. तादात्म्य आणि तन्मयता होच उपासना, हेंच कैवल्य. अक्ल 'परमात्म्याशीं एकात्मता झाल्यावर हा दुःखमय संसार आपोआपच गळून 'पंडेल, परमात्म्याशी तादात्म्य पावलेल्या महात्म्यांची तीच परमसिषद्विे, आणि 'तीच परमोच्च गति. आत्रह्ममुवनालोकाः पुनरावर्तिनो5जुन । मामुपेत्य तु कोंतेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६] ब्रह्मलोकासह यावत्‌ सर्व लोकांपासून, हे कोतेया ! पुनरागमन आहे. माझें पद प्राप्त झाल्यावर मात्र पुनजन्म ( पुनराद्रात्ते ) नाहीं. १६ यज्ञादि कमीचें फल स्वर्ग म्हणून सांगितलें आहे. परंतु तेथून पुनरावतन- हि स्पष्ट सांगितलें आहे. विहितकमे ज्ञानपूवक्र केल्यास, आणि प्रणवो- पासनेनेंहि, ब्रह्मळोक प्राप्रि होरेळ, पण तेथूनहदि पुनरावतेन आहेच, परंतु वर सांगितल्याप्रमाणें परमात्मसरूपाशी एकरूप झालेल्या ज्ञानी भक्तास पुनरावतन नाहीं. कारण त्याला या देहींच मोक्ष मिळाळेला असतो, असा ज्ञानी भक्त जीवन्मुक्तच असल्यानें पुनरावतेनाचें त्याला भप्रच नाही, सहस्त्रयुगपर्यंत अहयदूत्रह्मणो विदुः । रात्र युगसहस्थांतां ते5होरात्रविदो जना: ॥ १७॥ अव्यक्ताव्द्यकतयः सर्वोः प्रभवन्त्यहरागमे । रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रेवाव्यक्तसात्िके ।।१८॥ भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते । रात्र्यागमेञवशाः पा्थे प्रभवत्यहरागमे ॥ १९) १०० तत्वार्थदीपिका.. अहोरात्रविदू, म्हणजे सृष्टीची कालगणना जाणणारे विद्वान्‌, जो ब्रह्मदेवाचा सहखयुगांचा दिवस आणि जी सहस्युगांची रात्र आहे असें जाणतात, १७ त्या ( ब्रह्मदेवाच्या ) दिवसाच्या आरंभास अव्यक्तांतून' व्यक्तजात ( सवेसृष्टि ) बाहेर पडते, आणि रात्र होतांच ज्यास अव्यक्त म्हणतात त्यामध्येंच हृ ( सव सृष्टजात ) लय पावते. १८ (याप्रमाणें ) तोच तो भूतविस्तार पुनः पुनः आविर्भूत होऊंन रात्रीं लय पावतो, आणि पुनः विवश असा ( अनिवार्य नियतीने ) दिवसा पुनः प्रादुभूत होतो. १९ जर प्रत्येक सष्टपदा्थे अव्यक्त व्रह्मांतूनच व्यक्त होतो, तर मग ही भिन्नता कोठून उत्पन्न झाळी १ उच्चनीच भाव, बरे-वाईट, सुखदुःख, हीं कशीं होतात £ या प्रश्नास उत्तर म्हणून ही कल्पना आहे कीं, पूर्वीप्रमाणेच पुन: सर्वे कांही आविभूत होते. “' घाता यथापूवेमकल्पयत्‌ ? याचा असा अर्थ केला जातो. पण हें सवे कांहीं असेंच अनादि आणि अनंत आहे असें मानूनहि या प्रश्नाचें उत्तर देतां येईल हा केवळ श्रद्धेचा विषय आहे. परस्तस्मात्त भावो5न्योः्यक्‍तो5व्यक्तात्सनातनः । यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनऱ्याते ।।२०॥ या ( वर सांगितलेल्या ) अव्यक्त भावापलळीकडे असा ( एकमेव )' शाश्वत अव्यक्त भाव आहे कीं, जो हें सवे भूतजात नष्ट झालें तरी, स्वतः नष्ट होत नाहीं. २० परब्रह्म, पुरुषोत्तम, परमात्मा, शुद्ध, शुन्य, शांत, अनंत, स्थिर, शाश्वत, अव्यक्त, अंव्यय, “' स्वतंत्रः सवे महिम्रि तिष्टति ” असा आहे. हिरण्यगभेहि अव्यक्त आहे, परंतु त्यापासून भूतांची अभिव्यक्ति होते. सत्तत्व एकच एक आहे, तें जाणून घेणार्‍याच्या बुद्धीला वेगळेपणाने भासते. “ पुरुष एवेदं सर्व यदूभूतं यः्च भव्य,” *“' स भूर्मे विश्वतो वृत्त्वा अत्यतिष्ठत. दशांगुलम्‌ ” अशीं त्याच एका परमतत्त्वाचीं दोन खूप सांगितलीं आहेत. अव्यक्‍तो5क्षर इत्युकक्‍तस्तमाहुः परमां गतिम्‌ । यं प्राप्य न निवतेन्ते तद्धाम परमं मम ॥२१॥ अध्याय भाठवा १०१ ह्याच ( परम ) अव्यक्ताला अक्षर ( अक्षरं ब्रह्म परमं ) असे म्हणतात. ह्यालाच ती परम (अनुत्तम) गति ( पद ) म्हणतात, कीं जेर्थे पोहचल्यावर पुनरावात्ति नाही; तंच माझे ( परमात्म्याचे ) परम पद. २१ “ प्रो, १३ मध्ये सांगितलेले परमपद, आणि “लो, १८ मधील अव्यक्त, या दोहोच्याहि पलीकडे “ परम्‌ अव्यक्त ” “' अक्षरं ब्रह्म परम ” ते परमात्म्याचे 'परम धाम आहे. अवर अव्यक्त, हिरण्यगभ, ब्रह्मलाोक; तेथे पोहचलेल्यांना ब्रह्मदेवाच्या दिवसाबरोबर पुनराव्रत्ते आहे. परंतु जे या पदाच्यांहे पलीकडे शेले, म्हणजे जे जीवन्मुक्त झाले, त्यांना पुनरावृत्ति साहजिकच नाहीं. पुरुषः स परः पाथे भक्त्या लभ्यस्त्वनन्यया । यस्यांतस्थाने भूतानि येन सरवेमिदे ततम्‌ ॥२२॥ हे पार्था ! ज्या परमात्म्याच्या अंतर्गत स्व भूतजात आहे, आणि ज्याच्या ऐश्वर्याने हे॑ अखिल विश्व व्याप आहे, तो परम पुरुष रपुरुषोत्तम) केवळ एका अनन्य भक्तीनेंच मिळणे शक्य आहे. २२ त्या अव्यक्त, अक्षर, परमपुरुष, पुरुषोत्तम परमात्म्याच परमधाम प्राप्त करून घेण्याचा एकच उपाय आहे, आणि तो अनन्य भाक्ति. “ नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रतेन । यमेवेष वृणुते तेन लभ्यस्तस्येष आत्मा विव्रणुंते तनु स्वामू ” ( मुडकोपनिषत्‌ ३-३ ). तो परमात्मा केवळ एकच एक आहें. हे सर्वे जें कांहीं व्यक्ताव्यक्त आहे त॑ त्याहून वेगळें नाहीं, सत्रे कांहीं “तोच तो आहे, त्याच्याशिवाय दुसरं कांहीहि नाहीं. यत्र काले त्वनावृत्ति आवृात्ते चेव योगिनः । प्रयाता यान्ति ते काले वक्ष्यामि भरतषेभ ॥२३॥ अभिरज्यांतिरहः शुछः षण्मासा उत्तरायणम्‌ । तत्र प्रयाता गच्छत्ति त्रह्म त्रह्मवविदो जनाः ॥२४॥ धुमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्‌ । तत्र चांद्रमसं ज्योतियोगी प्राप्य निवतेते ॥२५| शुकुरुष्णे गती हेते जगतः शाश्वते मते । "एकया यात्यनावृात्त अन्यया55वतेते पुनः !1२६॥। १०२ तत्त्वाथेदीपिका ( आतां ) ज्या कालीं देह सोडून जाणारे योगी अपुनजन्मगतीस (बह्म- लोकास ) किंवा पुनजन्मगतीस ( स्वर्गलोकास किंवा पितृलोकास )' जातात तो काल, हे भारता ! मी तुला सांगतों. २३ आगि, ज्योति, दिवस, झुळुपक्ष, उत्तरायणाचे सहामास ह्या कालीं देह सोडून जाणारे ब्रह्मवित्‌ ( ज्ञानयोगी ) ब्रह्मलोकालाच जातात. २४ धूम, रात्र, कृष्णपक्ष, दक्षिणायनाचे सहामास या कालांत देह सोडून जाणारे योगी (कमेमार्गी ) चांद्रमस ज्योतीला ( पितृयाणानें स्वगीळा, किंवा पितृलळोकाला ) पोहचून ( पुण्यक्षय झाल्यावर ) मृत्युलोकाला परत येतात. २५ अशा या शुळु आणि कृष्ण दोन गती जगतांत (ज्ञानयोग्यांना आणि कमेमार्गी योग्यांना) अटळच आहेत. एकीनें अपुनजन्मगति आणि दुसरीने पुनर्जन्मगति प्रात होते. २६ बृहदारण्यकोपनिषदांत ह्या दोन गती सांगितल्या आहेत. एकास अभिरमार्ग, ज्ञानमार्ग, देवयान म्हणतात. त्या मार्गानें ब्रह्मापासक ब्रह्मलोकास जातो, आणि तेथे तो ब्रह्मदेव आहे ता पावेतो ब्रह्ममूत होऊन असतो दुसऱ्यास धूममार्गे, कममार्ग, पितृयाण म्हणतात, त्या मार्गानें कर्मी स्वर्ग- लोकास किंवा पितृलोकांस जातो, आणि पुण्यक्षय झाला म्हणजे परत मृत्यु- लोकांत जन्मास थेतो. नेते सती पार्थ जानन योगी मुह्याते कश्चन । तस्मात्सर्वेषु कालेपु योगयुक्‍तो भवाजुन ।॥२७॥ हे ( दोन ) मार्ग ( प्रथग्‌ ) आहेत, असे समजल्यावर (अनन्यभाक्ते- युक्त ) योग्यास मातिभ्रम होण्या*चें कांहींच कारण नाहीं, म्हणून हे अर्जुना ! तूं सतत योगयुक्त ( अनन्यभक्तियुक्त ) ऐस. २७ कममागीत तर वासनांचा क्षय झालेलाच नसतो. कमेमार्गा “ कामात्मानः स्वर्गपराः ” असे असल्यानें त्यांना पुनरावृत्ति चुकतच नाही. प्रणवाची उपासना करणारा ज्ञानी उपासनेसाठी परत्रह्मापासून विलग असतो. ज्ञानाने ब्रह्मात्मेक्य प्राप्त झालें नाहीं तर ब्रह्मापासक देहत्यागानंतर त्रह्ममय (ब्रह्मभूत ) होईल, ब्रह्मांत विलीन होणार नाहीं. पण भक्त आपलें व्यक्तित्व पूर्णपणें विसरून जाऊन देहत्यागापूर्वीच परमात्मस्वरूप ( मुक्त ) झालेला असतो, अध्याय आठवा १०३ वेदेषु यज्ञेपु तपःसु चेव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्‌ । अत्योते तत्सवोमेदं विदित्वा योगी परं स्थानमु पाते चाद्यम्‌ ।॥॥२८॥। हाते श्रीमद्धगवद्र्गीतासूपनिषत्खु त्रह्माविद्यायां योगशास्त्रे अक्षरज्रह्मयोगो नाम अष्टमो5ध्यायः सम्यगू वेदाध्ययनाच्या, विधिवत्‌ यज्ञकर्माच्या, यमानियमपूर्वक तप- श्वर्यच्या, आणि सत्पात्री दानाच्या पुण्यांचीं जीं जीं फले शास्त्रांत सांगितलीं आहेत, त्यांपैकी कशाचेंहि महत्त्व ज्ञानी अनन्यभक्त योग्यास, हं ज्ञान झाल्यावर वाटत नाहीं, आगि त्याला आद्य (सर्वकारण) परमगति प्रात होते. २८ बाह्य साधनांपेक्षां अंतःकरण शुद्धीचंच अत्यंत महत्त्व आहे. हेंच पुढे अ. ११ मध्ये “नाहं वेदैने तपसा न दानेन न चेज्यया । शक्‍य एवेविधो दरष्टुम्‌ दृष्टवानांसे मां यथा ॥ भक्त्या त्वनन्यया शक्‍यः अह्मेवंविधोष्जुन ज्ञातु द्रष्टु च तत्वेन प्रवेष्टु च परंतप” असें सागितेळें आहे. “ आद्य परं स्थानं” म्हणजे “सवे- कारण ईश्वरः,” जें सर्वांचे कारण अनादि आणि अनुत्तम परमात्मतत्त्व परब्रह्म, तेंच परमपद. अनन्यभक्त ज्ञानी योग्यासच तें प्राप्त होतं. अध्याय नववा राजविद्या राजगुद्य योग श्रीभगवानुवाच--- इदं तु ते गुह्यतमं प्रवक्षास्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसाहैतं यज्ज्ञात्वा मोक्षसे5्श्युभात्‌ ॥१॥ राजविद्या राजयुह्य पवित्रमिदमुत्तमम्‌ । भ्रत्यक्षावगमं धर्म्ये ससखं कतुमव्ययम्‌ ॥२॥। अश्रद्द्धानाः पुरुषा धमेस्यास्य परंतप । अप्राप्य मां निवतेन्ते मृत्यसंसारवत्माने ॥३॥ श्रीमगवान्‌ म्ह ०---( अलुंना ! ) तूं नसेल तेथे उगाच दोष काढणारा नाहींस, ( म्हणून ) तुला हे अत्यंत गूढ असें विज्ञानासह ज्ञान ( आतां ) सांगता. ह॑जाणल्यावर तुझ्या चित्तांतील भ्रम आणि मोह नाहींसे होतील. १ ही श्रेष्ठ विद्या, हे श्रेष्ठ गुह्य तत्त्वज्ञान, अत्यंत उदात्त, पवित्र, स्वानुभवार्न प्रतीत होणारें, सद्धर्मास प्रद्रत्त करणारं, आचरणांत आणण्यास सुखार्चे, आणि ( निरपवाद ) शाश्वत असें आहे. २ येथे सांगितलेल्या या धर्मावर ज्यांची श्रद्धा नाहीं असे पुरुष, हे वीरा ! माझ्या ( परमा- त्म्याच्या ) पदास न येतां, मृत्यु आणि संसाराच्या फेऱ्यांतच फिरत राहतात. ३ ७ व्या अध्यायांत “ सविज्ञानं ज्ञानं ” सांगितले, आणि येथे“ विज्ञान- सहितं ज्ञानं, ” आणि गुह्य तत्त्व सांगितलें आहे. शुद्ध तकाघिष्ठित ज्ञानाला अति्द्रिंय प्रतीतीची जाड देऊन, येथें परमात्म स्वरूपाचे विवरण केलें आहे विज्ञानग्रहणास साधक शुश्रषु, अनुसूय, आणि श्रद्धायुक्त असावा लागतो असूया म्हणजे “ दोषारोपो गुणेष्वपि. ? उगाच कुतके कार्ढात बसल्यास ज्ञान अध्याय नववा १०५८ धारणा होणार नाहीं. तकोच्याहि पलीकडे आत्मप्रतीतीनें होणारें असेंच ते सानुभव ज्ञान आहे, श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे. बुद्धीला ( तकोला ) पट्टून झालेला मनाचा निश्वय तीच श्रद्धा, ती आंधळी कधींच असत नाहीं. राजविद्या म्हणजे अत्यंत श्रष्ठ विद्या, आणि राजगुदह्य म्हणजे परम गूढ असें विज्ञान, हें समजण्यास श्रद्धा आणि अनसूया दोन्ही आवश्‍यक आहित. या तत्त्वविज्ञानांत आत्मीयतेने शिरल्याशिवाय त्याचे आकलनच होऊं शकत नाहीं, असें ते॑खोलळ आणि अंतरगांस भिडणारे आहे, हें विज्ञान केवळ शाब्दिक ज्ञान नाहीं. याच्यायोगे आत्मतत्त्व प्रत्यक्ष होऊन धमोधमांचे काडे उलगडेल, या ज्ञानविज्ञानाच्या मार्गात कांहींहि कष्ट नाहींत, आणि याचें फूलहि इतर कमेफलाप्रमा्णे भोगण्यानें कमी होणारं नाही येथे सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे श्रद्धेने आचरण केल्यास परमगति प्राप्त होईल, नाहींतर सवे- सामान्य संसारिकाप्रमा्णें या जन्ममृत्यूच्या फेऱ्यांतच फिरत राहावें लागेल. अथथ सांगितलेले तत्त्व, धम्ये, अत्यंत पावित्र आणि उदात्त, आणि आचरणास सुखाचें आहे, या धर्माचरणानें “ येडपि स्यु: पापयोनयः त्रियो वैऱ्यास्तथा शद्वास्तेडपि यांति परां गतिम्‌ ” असें सांगितलें आहे. हा धमे वणेधमोपेक्षां अधिक उदार, कनवाळू, आणि सवेसंप्राहक आहे. जन्मबंधापासून मुक्त होण्यास हाच सवात भ्रष्ठ आणि सुकर मार्ग आहे, आणि या ज्ञानाने संसारांत विषमतेची बुद्धीहि उरत नाहीं. मया ततमिद्‌ं सवे जगद्व्यक्‍तमूर्तिना । मत्स्थानि सवेभूतानिे न चाहं तेष्ववस्थितः ।।४॥ मी ( परमात्मा ) अव्यक्तरूपाने हे सवे जगत्‌ व्यापून आहे. ही सर्व सृष्टि माझ्यांतच ( परमात्म्यांतच ) आहे, पण मी ( अव्यक्त परमात्मा ) या भूतसृष्टींत नाहीं. ४ इश्वर सवे सृष्टजात व्यापून आहे. इंध्वराशिवाय सृष्टि अशी वेगळी नाहीं सवे एकच एक तत्त्व आहे. सवं सृष्टपदा्थ इंश्वरांतच आहित, परंतु सृष्टपदाथात म्हणजे त्यांच्या नामरूपांत, भदभावांत मात्र परमात्मा प्रतीत होत नाही, तो भदातीत ( द्रंद्वातीत ) आढे. १०६ तत्त्वार्थदीपिका न च मत्स्थानि भूतानि पड्य मे योगमेश्वरम्‌ । भतभ्‌न्न च भूतस्थो ममात्मा भरूतभावनः ।।५॥ यथा55कादस्थितो नित्यं वायुः सर्वेचगो महान । तथा सवाणि भूतानि मत्स्थानीत्युपघारय ।!६॥ ही भूतसृष्टि देखील माझ्या अंतर्गत नाहीं, तर मी या भूतसृष्टीचा ईश्वर ( ह्यास्ता, वशी ) आहे, हेनीट समजून घे. भूतोत्पत्तीला कारणभूत असे माझे आत्मस्वरूप भूतांना धारण करणारें आहे, ते भूतांच्या अंतर्गत नाहीं. ५ ज्याप्रमाणें सर्वत्र व्यापून असणारें हें महत्‌ वायुतत्त्व आकाश्शांत पूर्णत्वाने सबेदा स्थित आहे, त्याचप्रमाणे ही भूतसृष्टि माझ्यांत स्थित आहे, हें नीट समजून घे. ६ “ मत्स्थाने सव भूतानि ” म्हणून लगेच “ नच मत्स्थानि भूतानि ”” असें म्हटलें, अश्या परस्पर विरुद्ध दिसणाऱ्या वचनांनीं गोंधळून जाण्यार्चे कारण नाहीं, भूतसृष्टि ईश्वराच्या शुद्ध, अव्यक्त, अव्यय, निरामय स्वरूपांत नाहीं, पण ती इंश्वरापासून स्त्तंत्र वेगळी अशी नाहीं. भूतसृष्टि तत्त्वतः अव्यक्तरूप ईश्वरांतच आहे. विश्व आणि विश्वेश्वर वेगळे नाहींत. एक व्यक्त, एक अव्यक्त, हाच ऐश्वर योग नीट समजाऊन घ्यावयास पाहिजे. आकाद- ( अवकाश ) आणि वायुतत्त्व दोन्ही समञ्यापी आहेत. जेथे आकाश तेथें वायू आहेच,- किती का सूक्ष्म प्रमाणांत असेना. त्याचप्रमाणें विश्व आणि विश्वेध्षर एकच, त्यांचा विचार वेगळा करतांच येत नाहीं. “ पूर्णमिदं पूर्ण- मदः पूणात्‌ पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावाशिष्यते.” सवे भूतानि कोतेय प्रकाति यान्ति मामिकाम्‌ । कटपक्षये, पुनस्तानि कल्पादो विस्जाम्यहम्‌ ॥७७ प्रलयकालीं, हें कोतेया ! सव सृष्टजात माझ्या स्वरूपांत लीन होऊन जाते, आणि उत्पप्तिकाली तीच सुर्टि मी पुनः उत्पन करतो. ७ खर तर हे ज॑ कांहीं आहे, ते अनादि आणि अनंतच आहे, कारण हें त्या अव्यक्त तत्वाचे व्यक्तरू्प आहे, आणि नें अव्यक्त तत्त्व अनादि अनंत आहे. अध्याय नववा १०७. पण हें सवे एकच एक आहे, वेगळें नाहीं हेंच पटवावयाचें आहे. पाहणारा आहे तेव्हांच रूप आहे, आणि पाहणारा नाहीं तेव्हां खूप कोठे जाते १ तें आहेच. ज्या कोणास हें व्यक्त व्हावयाचे तो नाहीं, असें आपण “ कल्पिले ” आहे एवढेंच, त्यानें “ अस्ति ”त्वात बाध येत नाहीं. प्रकाते स्वामवष्टभ्य पिसजामिे पुनः पुनः । भूतग्रामामिमं कृत्स्न॑ अवशा प्रकतेवेशात्‌ ॥८॥ हें सर्वे भूतजात मी आपल्या प्रकृतिसामर्थ्यांनेंच ( स्वभावानेंच ) पुनः पुनः ( योगमायेने ) उत्पन्न करतों. हें ( भूतजात ) प्रकृतीने ( स्वभावाने, नियतीनं ) बद्ध असल्याने स्वतंत्र नाहीं. ८ त प्रक्षति पुरुषापासून वेगळी नाहीं. ती पुरुषाचीच प्रकृति, ईश्वराचीच माया. जसा पुरुष आपल्या मनःसंकल्पानें कल्पनाजात उत्पन्न करतो, तो संकल्पहि त्याचाच, आणि कल्पनाहि त्याचीच, तशी ऐश्वरी मायेपासून होणारी सृष्टि इश्वरांतच आहे. ती कल्पना अस्वतंत्र, पुरुष तर स्वतंत्रच आहे. न च मां तानि कमाणि निबध्नन्ति धनंजय । उदासीनवदासीनमसक्त तेषु कमसु ॥९॥ ह्या सृष्टीच्या ( उत्पात्ति लयाच्या ) कर्मात मी तटस्थ आणि अनासक्त असल्याने, त्या कमात मी यत्किचितहि बांधलेला नाही. ९ एथपावेतों भूतसृष्टिसंबं्धी ऐश्वरयोग सांगून, येथे ईब्वर कांही सष्टिकर्मांत ४__ > र च्छ क ह ९ चर गुंतळेला नाहीं, हें सांगितलें आहे. “ स्वभावस्तु प्रवतते, ” हँ सवे असें होते, कारण हें स्वाभाविकच आहे. परमेश्वर आणि जीव हें तत्वतः वेगळे नसल्यामुळें उत्पन्न करण्याचा प्रश्नच उडवत नाही. जीव आणि जगत्‌ आहेतच. पूवी नसलेली नव्याने होतात असें नाहीं. मया5ध्यक्षेण प्रकातेः सूयते सचराचरम्‌ । हेतुना5नेन कोंतेय जगक्विपरिवतेते ॥ १०॥ मी केवळ साक्षीरूप राहून प्रकृतीपासून चराचर सृष्टि प्रसववितो, आणि याच कारणानें, हं कोंतेया ! ईं जगः्यक्र फिरत आहे. १० २१०८ तत्त्वार्थदीपिका इश्वर आणि जगत्‌ यांचा संबध कतो आणि कार्ये असा नाही. “स्व ” आणि “ स्वभाव ” असा आहे. विश्व हे त्या विश्वेश्वर विश्वंभराचा प्रभाव आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितम्‌ । पर॑ भावमजानन्तो मम भूतमहश्वरम्‌ ॥११॥ मोघाशा मोघकमाणा मोघज्ञाना विचेतस: । राक्षसी आसुरी चेव प्रकाते मोहिनी भ्रिताः ॥१२॥ स्व भूतमात्राचा मी महेश्वर असें माझे हें श्रेष्ठ स्वरूप न समजणारे मूढजन, मनुष्य देहांत ( अंतर्यामी रूपार्ने) वास करणाराची माझी अवहेलना करतात. ११ ज्यांच्या आशा, कर्मे आणि ज्ञान विफल आहेत, असे हे क्षिप्रचित्त लोक (मनाला आणि बुद्धीला ) मोह पाडणाऱ्या राक्षपी आणि आसुरी वृत्तींचा आश्रय करून असतात ( खऱ्या श्ञाना- ' पासून ते वंचित असतात. ) १२ देहालाच आत्मा मानणे, आगि सवे कांहीं या देहाच्या उपभोगासाठी आहि असें वागणे, यालाच आसुरी किंवा राक्षसी व्रात्त म्हणतात. कधीहि पुर्‍या होऊं न शकणाऱ्या आश्या बाळगणे, ज्या कमोपासून चित्ताला समाधान किंत्रा खरं सात्त्विक सुख मिळूं शकत नाहीं अशीं कर्मे करणें, ज्याच्यापासून शाश्वत सत्तत्व कळणार नाहीं अशा ज्ञानाच्या मार्गे लागणें, यांपासून चित्तत्रमाशिवाय दुसरें कांहीहि मिळणार नाहीं. अशा प्रकारें वागणाऱ्या लोकांना सर्वातयोमी, सवेसाक्षी, सर्वात्मा आपल्याहि हृदयांत आहे हे कसें कळेल १ हे लोक आपल्या शुद्धांतरात्म्यानें दाखविलेल्या मागाची अवहेलना करून, उन्मागीने भोगांचे मार्गे लागतात. महात्मानस्तु मां पार्थ देवी प्रकतिमाश्रिता: । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भुतादिमव्ययम्‌ ।॥ १३॥ सततं कीतेयन्तो मां यतंतत्व डढवता; । नमस्यन्तश्थ मां भक्त्या नित्ययुकता उपासते ॥१४॥ सव सृष्टजाताचें सनातन ( अविनाशी ) आद्यकारण मीच आहे, हे ज्ञाणून दैवीवृत्तीचे माहात्मे मात्र मला अनन्य भावाने भजतात, १३ अध्याय नववा १०९. ते यमनियमादि साधनांनी मनाच्या आणि इंद्रियांच्या नियमनाचा अभ्यास करून, खडतर ताचे पालन करून, माझें ( त्रह्मस्वरूपाचें ) सर्वकाळ संकीतन करतात, आणि मला ( हूदयस्थ अंतयांमी परमात्म्याला ). नमस्कार करून, मत्पर होऊन, भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. १४ येथें पुढें विस्ताराने अ. १६ मध्यें वर्णिलेल्या देवी आणि आसुरी ( किंवा राक्षसी ) संपदांचा जातां जातां उलेख आहे. या संपत ( आत्मभाव ) मुखत्बे जन्मजातच असतात. थोड्याबहुत प्रमाणांत या वृ्तींत बदल होणें शक्‍य आहे, पण त्यालाहि पूवसैस्कार ( या किंवा पूर्वे जन्माचा ) आवश्यक असतो. देहात्मवादी, देहालाच आत्मा मानणारे, आसुरी किंवा राक्षसी वरत्तीचे होत. ते जीवात्मा इंधरांश आहे, हे मानीत नाहींत, म्हणून ते या मनुष्य देहात वास करणाऱ्या इंग्वराची अवहेलना करतात, असें वर सांगितलें आहे. उलट जे दैवी वृत्तीचे आहेत ते खांतरंगांत वास करणाऱ्या ऐश्वरी ज्योतीला ओळखतात, आणि सवे कर्भे त्याच परमेश्वराला समर्पण करून अनन्यभावानें त्याचीच उपासना करतात. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते । एकत्वेन प्रथक्‍्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्‌ ॥१५॥ अन्य कांहीं उपासक ज्ञानयज्ञानेंच मार्झे पूजन करून मला “* एकमेव परं ब्रह्म ” असें समजून, किंबा अनेक देवतारूपार्ने कल्पून, अथवा मला बहुविध सवेतोमुख ( विश्वरूप ) जाणून, माझी ( परमात्म्याची ) उपासना, करतात. १५ उपासना उपासकाच्या मनोवृत्तीप्रमार्णेच होत असते. ज्या प्रकारचें ज्ञान, ज्या प्रकारची साधना, त्याच प्रकारची उपासना. ईश्वर एक आहे, अनेकरूप आहे, आणि अनंतरूपहि आहे. रूपं अनेक असलीं तरी “"एकमेवद्दितीयं ब्रह्म,” “< सत्यं ज्ञानमनंतं ब्रह्म ” हच तें परमात्मस्वरूप आहे. अहं क्रतुरहं यज्ञ: स्वघाहमहमोष'धम्‌ । मत्रो5हमहमेवाज्ये अहमझशिरहं हुत ॥१६॥ ११० तत्त्वार्थदीपिका पिता5हमस्य जगतो माता धाता पितामह: । वेद्य पवित्रमॉकार करक साम यजुरेव च ॥१७॥ गतिर्भतो प्रभुः साक्षी निवासः शरणं सुद्दत । प्रभव: प्रलयः स्थान निघानं बीजमव्ययम्‌ ॥१८॥ तपाम्यहमहं वर्षे निग्रहाम्युत्स॒जामि च । असतं चेव मृत्युश्ध सदसचचाहमजुन ॥१९॥ श्रौतकमीपासना ( सकाम यज्ञकर्म ) मीच, स्मार्त यज्ञकमेहि मीच; स्वघा ” म्हणून पितरांना द्यावयाचें अन मीच, सवे प्राण्यांचे पोषण करणाऱ्या वनस्पति (अन) मीच, पितृदेवतादींना ज्या मंत्रांनी हवन करावयाचे ते मंत्र मीच, हविह्ि मीच, अभ्नि मीच, हवन क्रियाहि मीच. १६ मीच या जगताचा पिता, माता, कर्मफलप्रदाता, आणि पितामह आहे. पवित्र ज्ञानविषय, प्रणव, करक, साम, यजुर्वेदहि मीच. १७ कमेफल मीच, प्राणिमात्राचें पोषण करणारा, स्वामी, सवसाक्षी, प्राण्यांचा आधार, आश्रय, हितकता, उत्पात्ते, विलय, स्थिति, जीविकेचा साठा आणि सवोचे शाश्वत आदिकारण मीच आहे. १८ सूर्य होऊन मी उष्णता देतो, पाऊस मीच, पुनः जलाचे उद्धरण आणि उत्सजन मीच करतो; अमरत्व, मरण, अस्तित्व आणि नास्तित्वहि, हे अर्जुना ! मीच आहे.१९ सवे उपासनाचे विधि, लांची द्रव्यें, त्यांचे मंत्र, सर्व कांही परमेश्वरच आहे. सव उपासना त्यालाच पोहचतात. विश्वांतील समे पदार्थे, सवे व्यापार, सवे घटना, सवे संबंध, सवेगती, सवेरवी इंश्वराधीन आहेत. हा सवे ऐश्वरी मायेचा आविष्कार आहे. यांतच ईश्वराचे दर्शन होते, आणि त्याची उपासनाहि यांनींच करावयाची. एकःव, बहुत्व आणि सवेत्व तीनहि प्रकारांनी ईश्वराचें स्वरूप प्रतीत होत असतें. याच बहुत्वांत आणे सवेत्वांत परमेश्वराचे '( परमात्म्याचें ) एकत्व पहावयाचे आहे. तरेविद्या मां सोमपा: पूतपापा यज्ञोरिष्टा स्वगात प्राथेयन्ते । ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम्‌ अश्भन्ति दिव्यान्‌ दिवि देव भोगान्‌ ॥२०|। त 44 अध्याय नववा १११९ ते त॑ भुक्त्वा स्वगलोकं विशाल क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीघमेमनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥२१॥ वेदविहित यज्ञादि कमोर्चे विधिवत्‌ अनुष्ठान करून, ( वसुइंद्रादि स्वरूपांत ईश्वराचे ) माझे यजन करून, विधियुक्त सोमपानादि कमोनीं पापमुक्त होऊन, कममार्गी वेदवित्‌ स्वर्गप्रात्तीची अथना करतात; त्यांना तो पुण्य इंद्रलोक प्राप्त होऊन स्वगोत देवांना मिळणारे दिव्य भोग मिळतात. २० असे ते वेदवित्‌ त्या महान्‌ स्वर्गलोकाचे भोग भोगून, ५ रोवटीं ) पुण्य संपले म्हणजे या मृत्युलोकास परत येतात. अक्षा प्रकारें हे वेदविह्ित धर्मांना अनुसरणारे (केवळ आपल्या इच्छितार्थाच्याच मागे असल्यामुळें ) त्यांच्या पदरीं केवळ यातायात ( जन्ममरणाचा फेरा) मात्र पडते. २१ वेदविहित सकाम कर्मांची येथें निंदा केली आहे. कमेठांच्या हातीं नित्य, शाश्वत असें कांहींच लागत नाहीं. राक्षसी अथवा आसुरी वृत्तीचे लोक याहून वेगळे. त्यांना तर अधोगतीच प्राप्त होते. पापाचरणानें अधोगति, पुण्या- 'चरणार्ने स्व्रगे, पण तो अनित्य; म्हणून पापपुण्याच्याहि पळीकडे जाऊन अनन्यभावानें इंधराची भक्ति करणारासच खरी सद्वति मिळू शकते, हेंच येथें मुख्यत्वे सांगावयाचे आहे. अनन्याश्रितयन्तो मां ये जना: पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्‌ ॥२२॥ ( परंतु ) जे मद्धक्त अनन्य भावाने मार्झेच चिंतन करून माझीच उपासना करतात, त्या मत्पर भक्तांचा योगक्षेम मी चालवितो. २२ योग म्हणजे इच्छिताची प्राप्ति, आणि क्षेम म्हणजे प्राप्त झाठेल्याची जोपासना. अनन्यभावानें सववस्वी आपणा स्वतःस ईश्वरास वाहून घेणाऱ्या भक्तांची काळजी त्यालाच आहे. त्यांना जें वाञ्छित तें त्यांना त्याच्या कृपेनें मिळते, आणि मिळाल्यावर त्याच्याच कृपेनें ते टिकतेंहि. ११२ तत्त्वार्थदीपिका ये5प्यन्यदेवतामक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: । ते5पि मार्मेच कोतेय यजन्त्यविधिपूवेकम्‌ ॥२३॥ जे कोणी दुसऱ्या गोण देवतांची श्रद्धापूवक उपासना करतात, अर्झना! ते वस्तुतः माझीच उपासना, परंतु ( अजाणपणानें ) सदोष विधीने करतात, २३ खरी श्रद्धापूवेक भक्ति सवसाक्षी अंतर्यामी परमात्म्याचीच भाक्ते असते, आणि जशी श्रद्धा असेल तशोच ती उपासना त्या परमात्म्याला पोहचते. हेंच तत्त्व अ. ४ श्हो. ११-१२ आणि अ. ७ हो. २१-२२ मध्येंहि सांगितलें आहे. “ भाव तसा देव ” आणि “ बुद्धि तशी सिद्धि ” असें हें महत्तत्व आहे. अहं हि सवयज्ञानां भोक्ता च प्रभुरेवब च । न तु मामभिजानन्ति तत्वेनात*च्यवन्ति ते ॥२४॥ यान्ति देववता देवान पि तून्‌ यान्ति पितृवताः । भ्रतानि यान्ति भुतेज्या यान्ति मद्याजिनो5पि माम्‌ ॥२५॥ सव श्रौतस्मा्त यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी मीच आहे, परंतु हे अज्न जन मला ( तत्त्वतः ) यथार्थतेनें जाणत नाहींत, म्हणून ते योग्य कमफलाला मुकतात. २४ देवांची उपासना करणारे देवलोकांस, पितृपूजक पितृळोकांस, भूतपूजक भूतलोकांस जातात, आणि माझे भक्तहि माझ्याच पदास पोहचतात. २५ सर्वांतयांमी परमात्म्यासच सवे उपासना पोहचतात, आणि श्रद्धेप्रमाणें गति. मिळते हेंच स्पष्ट करून सांगितलें आहे. सर्वसाक्षी परमात्मा सर्वांठायी एकच आहे, अनन्य भावाने केलेली उपासना त्यालाच पोहचते, हें महत्तत्व अज्ञ जनांना कळत नाही. सर्वातयोमी, परमात्मा सर्वांच्या हृदयांत एकच आहे, परंतु ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणें आणि भावाप्रमार्ण जो तो त्याला जाणतो, आणि तो अंतरात्माहि भक्ताच्या श्रद्धेप्रमाणें आणि भावाप्रमाणे तसाच होतो, आणि त्याच्या उपासनेचे फळहि त्याला त्याच्या श्रद्धेप्रमाणें आणि भावाप्रमा्णेंच मिळतें. अध्याय नववा ११३ पत्रं पुष्पं फलं तोय यो मे भक्त्या प्रयच्छाते । तदहं भक्त्युपद्दतं अश्नामि प्रयतात्मनः ॥२६॥ पान, फूल, फळ, किंवा पाणीहि जो कोणी भक्तीने मला अर्पण. करतो, त्या शद्धात्म्यानें ते भक्तिपूर्वक अर्पण केलें मी ग्रहण करतों. २६ काय अर्पण केलें याचें महत्त्व नसून, कोणत्या बुद्धीनें अर्पण केळे आहे याचें महत्त्व आहे. “ देव भावाचा भुकेला ” आहे. शुद्ध चित्त आणि अनन्यभाक्ते चि केवळ परमेश्वरास ( परमात्म्यास ) प्रिय आहेत. यत्करोषि यदश्भास यज्जुहोषि ददासे यत्‌ । यत्तपस्यसि कोंतेय तत्कुरुष्व मदपेणम ॥२७॥ ]ुभाशुभफलेरेवं मोक्ष्यसे कमेबंधने: । संन्यासयोगयुकतात्मा विमुकतो मामुपेष्यासे ॥२८॥ जीं जीं कर्मे करशील, जे जे भोग भोगशील, जें यजन, दान, किंवा तप करशील र्ते सर्वे, अर्जुना ! मला समर्पण कर. २७ असें केलेस म्हणजे पापपुण्यरूप शाभाशुभ फल देणाऱ्या कमोच्या बंधापासून मुक्त होशील ८ आणि मग ) कमेसंन्यासाने आणि बुद्धियोगानें युक्त होऊन मुक्त होशील आगि ( देहांतीं 3 माझ्या पदाला येशील. २८ समो5हं सवेभूतेपु न मे दवेष्यो$स्ति न प्रिय: । ये भजन्ति तु मां भक्त्या मार्ये ते तेषु चाप्यहम ॥२९॥ मला ( इंश्वराला ) कोणी अप्रिय नाहीं, किवा प्रिय नाहीं; कारण मी भूतमात्रांत सारखेपणाने आहे. जे भक्तिभावानें माझेच होतात, माझ्यातच आहेत, आणि मीहि पण त्यांच्यांत आहे. २९ आपि चेत्‌ सुद्राचारो भजते मामनन्यभाक । साचुरेव स मन्तव्यः सम्यगुव्यवासेतो हि सः ॥३०॥ क्षिप्र भवाते धघमांत्मा दाश्वच्छांते निगच्छाते । कौंतेय प्रतिजानीहि न मे भकतः प्रणश्‍याति ॥३१॥ बाह्यतः अत्यंत हीनाचार असणाराहि, जर अनन्य भावानें माझी त. ८ ११४ तत्त्वार्थदीपिका भक्ति करील, तर त्याला साधूच मानावा, कारण त्यानें सत्कमाचा उपक्रम केला आहे. ३० असा तों लवकरच पुण्यात्मा होतो, आणि त्याला शाश्वत शांति लाभते, कारण, कोंतेया ! माझ्या भक्तास कधींहि दुर्गत होत नाहीं, हें पक्के समज. ३१ ज्याचा बाह्याचार हीन किंवा अमंगळ, परंतु जो मनानें पवित्र आणि इश्वरपरायण आहे, तो खरा साधूच आहे. मानसिक सदाचरणच महत्त्वाचें आहे. बाहेरच्या व्यवहारांत, जातीच्या किंवा अन्य कारणार्ने, अमंगळता असली तरी, इंश्वराच्या अनन्यभक्तींत त्यानें बाधा पडत नाही. “ क्षिप्रं भवति धमोत्मा, ” अंतःकरण शुद्ध असल्यास तेथें पापाचे नांवहि राहणार नाहीं. शांति मनावर अवलंबून आहे, बाह्याचारावर नाहीं. ई्वरभक्ताला पाप तर स्पर्श करूं शकतच नाहीं, पण तो पापपुण्याच्याहि पलीकडे असतो. मां हि पार्थ व्यपाश्रित्य ये$पि स्युः पापयोनयः । स्त्रियो वैद्यास्तथा शुद्रास्तेडपि यान्ति परां गांतिम्‌ ॥३२॥ कारण, हे पार्था ! सर्वस्वी मत्परायण असे जे कोणी हीन जातीचेहि असतील त्यांना, त्याचप्रमाणे स्त्रिया, वे्य, आणि शूद्र यांनाहि परम सद्रवति लाभेल. ३२ येथ॑ मागील श्लोकांत “ सुदुराचार ” म्हणून निर्दिष्ट केलेल्यासच *“ घापयोनी ” म्हटलें आहे. हीनजाती मानलेल्या अत्यंजाचा हा निदेश आहे, पू्वकमीमुळें हीन जातींत जन्म पावलेले, परंतु संस्काराने अंतःकरणाचे शुद्ध आणि ईंश्वरभक्त असल्यास, त्यांची जात सद्भूक्तीच्या आढ येत नाहीं. श्रिया, वैऱ्य, आणि शुद्द यांचा निर्देश मुद्दाम वेगळा करण्याचें कारण असें की, त्यांना श्रौत कमीचा अधिकार नाहीं असें कमेठ मानतात, आणि त्यांना स्वगंलोक प्राप्ति नाही, असेंहि म्हणतात. नसेल त्यांना स्वर्गेलोकाची किंवा पितृलोकाची प्राप्ती, परंतु त्यांना यापेक्षांहि भ्रष्ट अश्या मोक्षाचा मार्ग मात्र खुला आहे. या मार्गांत, जन्माने आलेला उच्चनीच भाव आड येत नाहीं. कारण या मार्गांत सवच सारखे आहेत. स्रिया अबला आणि पुरुषावलंबी म्हणून, वैद्य धनसंचय शपुरायण म्हणून, आणि श्रद्दांना केवळ परिचर्येचाच आधेकार आहे म्हणून, या अध्याय नववा ११५ ७ 0 ककी क, केद सर्वांना कमी लेखिलें गेळे, पण भक्तिमार्गांत हें कांहींहि आड येत नाही; तेथें केवळ अनन्य भक्तीच पाहिजे, किं पुनत्रांह्मणाः पुण्या मकता राजषैयस्तथा । आनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम्‌ ॥३३॥ ( याप्रमाणें जर हीन जातींनाहि सद्गति मिळते ) तर मग पुण्यशील ब्राह्मणांची, त्याचप्रमाणे अनन्यभक्त राजषांची गोष्टच काय १ (म्हणून ) या अशाश्वत आणि दुःखमय संसारांत पडल्यावर केवळ माझीच भक्ति कर, २२३ येथे केवळ जातीनें किंवा वर्णाने ब्राह्मण असलेल्यांचा निर्देश नाही, तसेच वर वेऱ्य आणि झद्रांचा निर्देश केल्यावर केवळ जातीनें क्षत्रिय असलेल्यांचाहि निर्देश नाही. पुण्यशील ब्राह्मण आणि भक्त राजर्षि ( नुसते वर्णांन॑ किंवा जातानें क्षत्रिय नव्हत ) असें मुद्दाम म्हटलें आहे. गरातेंत जातीला महत्त्व नाहीं. “ समो 5दं सवेभूतेघु न मे देष्योडस्ति न प्रियः”, अनन्य भक्तांत जात- पात कांहाहि नाहीं. मन्मना भव मद्धकतो मद्याजी मां नमस्कुरू । मामेवेष्यासे युक्‍त्वेबमात्मानं मत्परायण: ॥३४॥ इति श्रीमद्धगवद्रीतासूपानेषत्छु बह्मविद्यायां योगशास्त्रे राजविद्याराजगुद्यबोगो नाम नवमो5वध्यायः सतत माझेच चिंतन कर, माझाच भक्त हो, यजनहि माझेच कर, आणि मलाच शरण ये. अशा प्रकारे मलाच सर्व समपैण करून आपलें अंतः- करण माझ्याच ठिकाणीं ठीन केल्यास मलाच अंती येऊन मिळशील, ३४ “ राजविद्या ” सांगून हॅच “ राजगुह्य ” सांगितलं की, अनन्य भक्ताच केवळ मोक्षाचे साधन आहे, येथ उच्चनीच भाव नाही. क्रेवळ भक्तीनेंच अंती सद्राते मिळेल, हेंच महत्तत्त्व प्रतेपादिडे आहे. ईश्वर सर्वसाक्षी, सवे- भूतांतरात्मा आणि “' समःसर्वेधु ” आहे, होच राजविद्या ( परमज्ञान ), सातव्या अध्यार्यांत सांगितलेले सविज्ञान ज्ञान येथें अधिक स्पष्ट केळे आहे. धळळळलकककात अध्याय दहावा विभूति योग श्रीभगवानुवाच--- सूय एव महाबाहो श्रणु मे परमं वच: | यत्तेष्दं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया | १! श्री भगवान म्ह०-हे महाबाहो ! माझें अत्यंत महत्त्वाचे बचन आणखी ऐक. माझें सांगणे ठुला फार आवडते म्हणून तुझें कल्याण व्हार्वे या इच्छेने तुला सांगतो. १ ““न चाशुश्रषवे वाच्यम्‌; ” ऐकण्याची इच्छा असेल, त्याविषयांत ज्याला गोडी असेल, त्यालाच कांद्दींहि हिताचे दोन शब्द सांगावे, नाहींपेक्षां तो कंठशोष आणि वाग्वादच व्हावयाचा. अजुन सच्छिय्राप्रमाणे हें बोधामृत आत्मसात करीत होता, म्हणूनच त्याला ही राजविद्या आणि हें राजगुह्य सांगितलें. न मे विदुः सुरगणा: प्रमवं न मह्षयः । अहमारदिर्ड देवानां महर्षींणां च सवश: ॥२॥ यो मामजमनादि च वेत्ति लोकमहेश्वरम्‌ । असमूढ: स मर्त्येपु सर्वपापेः प्रमुच्यते ।॥३॥ माझा प्रमब ( प्रभाव, माहात्म्य ) देवांना आणि महृर्षीनांदरि कळलेला नाहीं, कारण मी देवांच्या आणि महर्षींच्याहि पूवीचा आहे. २ जो कोणी मला अजन्मा, अनादि, आगि सर्वेलोकांचा परमस्वामी जाणतो, तो मनुष्य अज्ञान भ्रमांतून सुटून सर्वे पापांपासून मुक्त होतो. ३ देबर अनाद्यनंत आहे. “सत्यं ज्ञानमनंतम्‌ ” असें परत्रह्मार्चे स्वरूप आह. परब्रह्म “ अस्तित्वा ” चेच मूलकारण आणि ज्ञानघन आहे. ते “€ सवेकारण ” आहे. प्रभव म्हणजे प्रभाव किंवा ऐश्वर्य, विस्तार असाहि अर्थ येथें करतां येईल. “ मामू ” म्हणजे सर्वांतयामी सर्वसाक्षी हैव्वराला. अध्याय दहावा ११७ बुद्धिज्ञोनमसमोहः क्षमा सत्यं दूमः शम: । खरखं दुःखं भवो$भावो भयं चाभयमेव च ॥४॥ अहिसा समता तुष्टिस्तपो दानं यश्ो5यदा: । भवन्ति भावा भूतानां मत्त एव पूथग्विघा: ॥५॥ अंतःकरणाने पदाथोवबोधनसामर्थ्ये, पदाथीवबोध, शानासंबंधीं जागरू- कता, क्षमा, सल्य, इंद्रियनिग्रह, चित्ताची शांति, सुखदुःख, उत्पात्ति- विनाश, भय-अभय, ४ अहिंसा, समता, संतोष, तप, दान, यश-अयश ह्या सव जीवांच्या अवस्था आणि मनोव्रत्ती मजपासूनच ( ईश्वरनिमीतच ) आहित. ५ या ठिकाणीं काहीं भाव संकलितरूप, कांहीं परस्परोपकारी, कांहीं देद्ररूप, आणि कांही विलग असे सांगितले आहेत. सवे भोतिक आणि अध्यात्मिक भाव ( अवस्था ) त्या अनाद्यनंत सवेकारण परमात्म्यापासूनच उद्‌भूत झाले आहित. शुद्धभाव केवलात्म्याचे, आणि विकृत भाव जीवाचे आहेत. महर्षयः सत्त पूर्व चत्वारो मनवस्तथा । मद्धावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजा: 1॥६॥ सप्त महर्षी, आद्य चार (ब्रह्मदेवाचे मानस पुत्र), मनु ( चौदा ), हे सवे मजपासून, माझ्याच मूलकारण इच्छेने उत्पन झालेले आहेत, आणि यांच्याचपासून या मनुष्य लोकांत ही स्थावर जंगम सृष्टि उत्पन्न झाली आहे. ६ “: स ऐच्छत बहु स्याम्‌ प्रजायेय इति ” अशी ही सप्रि त्याच्याच इच्छनं झाली आहे. एतां विभूते योगं च मम यो वेत्ति तत्वतः । सो5विकम्पेन योगेन युज्यत नात्र संशय: ॥७॥ हा असा मजपासून सृष्टीचा विस्तार, आणि माझें हे योगेश्वर्यसा मर्थ्य ज्याला परमार्थत: कळेल, त्यालाच माझ्याशी स्थिर स्वरूपार्चे तादात्म लाभेल यात संदाय नाहीं. ७ ११८ तत्त्वार्यीपिका सवे कांही इंश्ररापासून आणि इंश्वररूपव आहे हँ. ज्याला पटले, त्यालाच परमात्मतत्त्व तत्त्वतः कळेल, आणि त्यालाच त्या महत्तत्त्वार्शी ऐक्य लाभेल. अहं सवस्य प्रभवो मत्त: सवे प्रव्तेते । हते मत्वा भजन्ते मां बुधा भावसमर्विताः ॥८॥ मश्चित्ता मद्वतप्राणा बोधयन्तः परस्परम्‌ । कथयंतश्र मां नित्ये तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९॥ तेषां सततयुक्‍तानां भजतां प्रीतिपूर्वकम्‌ । ददामि बुद्धियोगे त येन मासमुपयान्ति ते ॥१०॥ तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः । नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥११॥। मीच सवांचे उत्पत्तिकारण, आणि सवे प्रद्वात्षि माझ्याचपासून आहे, अस जाणून भक्तिभावयुक्त ज्ञानी मत्पर होतात. ८ आपलं चित्त आणि प्राण मलाच अर्पण करून, एकमेकांत ज्ञानाची चचा करून, माझ्याच ऐश्वयारचें यश गाऊन ( योगी ) संतोष पावतात, आणि आनंदांत मम्न असतात. ९ त्या अत्यंत प्रेमाने मत्पर होणाऱ्या अनन्य भक्तांना भी बुद्धियोग ( सम्यकानयुक्त मत्परायणता ) देतों, त्यानेच ते मत्स्वरूप होतात. १० त्यांच्यावर कृपाकरण्यासाठींच त्यांच्या अंतःकरणांत वास करून प्रकाशमान ज्ञानदीपाने, ( सम्यक्‌ ज्ञानाच्या आड येणारे ) अशान- तिमिर मीच नाहीसे करतो. ११ भाव म्हणजे भाक्ति (निष्ठा), आणि सम्यकूज्ञान यांच्याच प्रकाशाने परमात्म- तत्त्व कळते, आणि त्याच्याशीं एकरूप होणें शक्‍य़ होतें. हाच बुद्धियोग इश्वर- कुपेनें भक्तांना मिळतो. ध्यान, ज्ञान, कमे, आणि भक्तिया चारहि मार्गांचे अंतिम साध्य हा बुद्धियोगच आहे. हे चार मागे वेगळाले दिसतात, परंतु अंती या बुद्धियोगांतच हे एकवटतात. “' अस्मिता ” नाहोंशी झाली, आणि परमात्म्यांत विलीन होऊन वेगळेपणाची जाणीव गेली, म्हणजेच ज्ञानी मुक्त होतो. अध्याय दहावा ११९ असुन उवाच-- परं त्रह्म परे धाम पवित्र परमं भवान । पुरुष शाश्वत दिव्ये आदिदेवमजं विभुम्‌ ।। १२॥। आहुस्त्वाम्‌ क्षय: सर्वे देवर्षिनारदस्तथा । असितो देवलो व्यासः स्वयं चेव त्रवीषि मे ॥१३॥। अर्जुन म्ह ०-तूं परब्रह्म (परमात्मा), परम तेज, आणि परम पवित्र पद आहेस. सवे त्रश्र्षी, देवर्षे नारद, असित, देवल, व्यास हे सव तुला शाश्वत पुरुष, अजन्मा आणि सर्वव्यापी आदिदेव म्हणतात, आणि तृंहि पण स्वतः मला असेंच सांगत आहेस, १२, १३. अजुन श्रीकृष्णाला तूंच परमात्मा, अनादि, अव्यय, शाश्वत पुरुष आहेस, असें म्हणतो. पुढें भगवान्‌ “' वृष्णीनां वासुदेवो$स्मि ” असें म्हणतात. वासुदेव श्रीकृष्णच ( योगेश्वर श्रीकृष्ण ) आपल्या प्रिय शिष्यास, सख्यास, भक्तास गीतोपदेश करीत आहेत. योगेश्वर परमज्ञानी श्रीकृष्ण ईश्वररूपच आहेत. “ ज्ञानी त्वात्मेव मे मतमू , ” परमज्ञानी ईश्वराहून भिन नाही. असित, देवल, व्यास हे सवे श्रीकृष्णास इंश्ररस्वरू्प मानतात, आणि इंश्वरस्वरूप श्रीकूृष्णहि तसेच बोलत आहित. सरवमेतडतं मन्ये यन्मां वदासि केशव । न हि ते भगवन्‌ व्यर्कित विदुदूबा न दानवाः 1१४ र्ंवयमेवात्मना55त्मानं वेत्य त्व॑ पुरुषात्तम । भूतभावन भृतेश देवदेव जगत्पते ॥ १५ वक्‍तुमहस्यशेषेण दिव्या ह्यात्माविभूतयः । याभि्विभुतिभिर्लाकानिमांस्त्बं व्याप्य तिष्ठासि ।। १६॥ हे केशवा ! तूं जे जे मला सांगत आहेस ते ते सवे मी यथार्थ मानतो. तुझं स्वरूप देवांना आणि दानवांनाहि अगम्य आहे. १४ हे पुरुषोत्तमा, भूतकारणा, भूतेश्वरा, देवाधिदेवा, जगदीश्वरा ! तुझे स्वरूप केवळ १२० तत्त्वार्थदीपिका तूंच जाणतोस, १५ ( तर आतां ) ज्या ऐश्वयोनी तूं हवं सर्व विश्व व्यापून आहेस, त्या सर्वे अलौकिक ऐश्वर्यशक्ती तूं आतां मला साकल्याने सांगव्या. १६ परमेश्वराचे महान ऐश्वये सवे विश्वांत ओतप्रोत आहे, हें पूर्वी अनेकदां सांगितलें आहे. त्याच ऐश्वयोची प्रतीर्के कोठें कोठें कशी आहेत, हॅंच आतां सांगतील. कर्थ विद्यामहं योगेस्त्वां सदा परिचिन्तयन । केषु केपु च भावेषु चिन्त्योडसि भगवन्मया 1।१९७॥ विस्तरेणात्मनो योग विभाते च जनादन । भूयः कथय तृतति्हि श्टण्वतो नास्ति मेञ्मृतम्‌ ॥१८॥। हे योगेश्वरा ! तुझं सतत चितन करीत असतां मी तुला कसें जाणावे, आणि हे भगवबन्ता ! कोणकोणत्या स्वरूपांत तुझे चिंतन करावें? १७ हवे जनार्दना ! तुझे योगेश्रय सामर्थ्य आणि माहात्म्य पुनः एकदां विस्ताराने सांग, तुझें अमृततुल्य वचन ऐकून माझी अजून तृप्ति झाली नाहीं. १८ ईश्वराच्या सगुण भक्तीसाठी, त्याच्या सगुणरूपाचें आपल्या भावनानुरूप चिंतन करावयाचें. “ सत्वानुरूपा सर्वेस्य श्रद्धा भर्वाते, ” आणि भक्ति ही श्रद्धेला अनुरूपच असते. तेव्हां ज्या इश्वरस्वरूपाचे चिंतन करावयाचें ते ज्याच्या त्याच्या स्वभावास अनुरूपच असावयास पाहिजे. कोणाला श्रीरामाचे रूप आवडेल, कोणाला श्रीकृष्णाचे, तर कोणाला श्रीशकराचें आवडेल, कोणाला अक्षर अनिदेश्‍्य अव्यक्तव आवडेल. या अध्यायांत विभूतिरूपाने परमेश्वराचे विश्वरूपच वर्णिले आहे. पुढच्या अध्यायांतील विश्वरूप दशनाची ही प्रस्तावनाच आहे. अनाद्यनंत विश्वच परमात्म्याचे दर्यरूप आहे. या विश्वाच्या विस्तारामागचें गूढतर्वच जाणावयाचें आहे. विश्व हेंच परमेश्वराची अगम्य अनाकलनीय माया आणि महदैश्वय आहे. या विश्वांतच देधराचें ददीन होतें, विश्वापासून ईश्वर वेगळा नाहीं. अध्याय दहावा १२१ श्रीभगवानुवाच -- हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः । प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे ॥१९॥। श्रीभगवान्‌ म्ह०-हे कुरुत्रेष्ठा ! बरें तर, माझ्या ऐश्वर्याला (विस्ताराला) अंत नाहीं, पण तुला माझ्या अलौकिक प्रभावाचे आतां मुख्य मुख्य विस्तार सांगतो. १९ ज्या सत्त्वांत इंथ्वराचा प्रभाव विशेषप्रकारे दिसतो ती विभूति. इं्रर तर सवोठायीं सारखाच आहे, पण पहाणाराला सृष्टींत कोठें कोठें वेशिष्रय दिसतें. अहमात्मा गुडाकेद सवेभताशयस्थितः | अहमादिश्व मध्य च भतानामंत एव च ॥२०॥ हे गुडाकेश्या ! सव भूतमात्राच्या अंतःकरणांत मी प्रत्यगात्मा स्थित आहे. सर्व भूतांचा आदिदहेतु, स्थितिहेतु, अवसानंहेतु मीच आहे. २० परमेश्वराची आद्य विभूति, प्राणिमात्रांत वास करून त्यांना चिच्छाक्त, देणारा, प्रत्यगात्मा. विश्वातील सर्वे व्यवहारास आदिमध्यावसानासहि इंथ्वरच कारण आह. आदित्यानामह विष्णुर्जातिषां रविरंशुमान । मरीचिमेरुतामस्म नक्षत्राणामहं हशी ।२१।। वेदानां सामवेदो5स्मि देवानामस्मि वासवः । इंद्रियाणां मनश्वास्मि भूतानामास्म चेतना 11२२) रूद्राणां होकरेश्वास्मि वित्तेशा यक्षरक्षसाम्‌ । वसूनां पावकश्चास्मि मेर्‌ः शिखरिणामहम्‌ ।।२३॥। पुरोधसां च मुख्यं मां विाद्धि पाथे दृहस्पतिम्‌ । सेनानीनामहं स्कंदः सरसामस्मि सागरः ।।!२४॥ महर्षीणां भ्रगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्‌ । यज्ञानां जपयक्नो5स्मि स्थावराणां हिमालय: ।।२५॥ १२२ तत्त्वाथदीपिका अश्वत्थः सवेवृक्षाणां देवर्षीणां च नारद: । गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कापिलो मुनि: ।२६॥ उच्चेश्रवसमश्वानां विद्धि मामखतोद्धवम । ऐेरावतं ग्जेंद्राणां नराणां च नराधिपम्‌ ॥।२७॥ आयुधानामहं वजन घेनूनामास्म कामधुक । प्रजनश्वास्मि कदर्पेः सर्पाणामतमि वासुकिः ।॥२८1॥ अनंतश्र्वास्मि नागानां वरुणो यादसामहम । पितणामयमा चास्म यमः संयमतामहम ।।२९॥। प्रऱ्हादश्वास्म देत्यानां काळ: कळयतामहम । मृगाणां च सर्गेद्रो$हं वेनतेयश्च पक्षिणाम्‌ ॥३०॥। पवनः पवतामस्मि रामः ठास्त्रभृतामडम । झषाणां मकरस्धास्मि स्रातसामस्मि जान्हवी ।!३१॥| सर्गाणामादिरन्तस्च मध्य चेवाहमजुंन । अध्यात्माथद्या विद्यानां वादः प्रवदतामहम्‌ ॥॥३२॥। मी आदित्यांत विष्णु, आकाशस्थ ज्योतींत अंशुमान सूर्य, मरुद्देवतां- मध्ये मरीची, नक्षत्रांमध्ये चद्रमा आहे; २१ वेदांमध्ये सामवेद, देवांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये मन, भूतांमध्ये चेतना आहे; २२ रद्रांमध्ये शंकर, यक्ष आणि रक्षसांमध्ये कुत्नेर, अष्ठावसूमध्ये अभि, पर्वतांमध्ये मेर आहे. २२ हे पार्था ! राजपुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पति, मी सेनारनीमध्ये स्कंद, जलाशयामध्ये सागर आहे. २४ महर्षांमध्ये मी. भरूगु, वाकपदांमध्यें ओंकार, यज्ञामध्ये जपयज्ञ, अचलपदार्थांत मी हिमालय आहे. २५ सववृक्षांत अश्वत्थ, देवर्षींमध्ये मी नारदू, गंधवांत चित्ररथ, सिद्धपुरुषांत मी कपिलमुनी आहें. २६ अश्वांमध्ये उच्चेश्रवा, गर्जद्रांमध्ये मी अमृत- मेथनांत निघालेला ऐरावत गज, आणि नरामध्ये मी नरेंद आहें. २७ शास्त्रांमध्ये वज्र, घेनूंमध्ये कामधेनू , उत्पादकांमरध्ये मदन ( हेच “' प्रजनः कंदर्पः?ईश्वराचे सास्ष्विक स्वाभाविक रूप आहें, राजसकाम म्हणजे कामुकता अध्याय दहावा १२३ ही ऐशवरी नाहीं ), सपामध्यें मी वासुकी आहे. २८ नागांत अनंत, जलदेवतांत वरुण, पितृदेवतांत अर्यमा, सवांचा संयम ( शेवट ) करणारा मी यम आहे. २९ दितिवंशांत प्रल्हाद, गणना करणारांत मी काल, खापदांत सिंह, पक्ष्यांत मी गरड आहे. ३९ गतिमान पदाथीत वायु, शस्त्रधारी वीरांत श्रीराम, जल्चरांत मकर, नद्यांमध्ये मी गंगा आहें. ३१ असुना ! मी सृष्टीचा ( भूतमात्राचा ) आदि, मध्य, आणि अंत आहें. विद्यांमर्ध्ये मी अध्यात्मावेद्या, आणि अनेक वादभेदांत मी अथे- निर्णयवाद आह. ३२ अक्षराणामकारो५स्मि दंद्ृः सामासकस्य च । अहनेवाक्षयः कालो धघाता5हं विश्वतोमुख: ॥॥३३॥| अक्षरांमध्ये “ अ ” वणे मी आई. समासयुक्तांत ( संयोगित्वाम, जोडीने असणारांत ) दृंद्र मी आहें, अक्षय (शाश्वत, अनाकलनीय ) काल मी आहे, आणि सर्व विश्वाचा सर्वतोमुख धारण करणारा कसँ- फलांचा विधाता मीच आहें. ३३ “: अ” हा शब्दाचा आद्य स्फोट आहे, “ अ ” वणीच्या बीजस्थानी आहे, तेथूनच वर्णाचा प्रारंभ होतो. सामासिक म्हणजे समासानें, जोडीने येणारे पदाथ किंवा भाव. सुख-दुःख, राग-द्वेष, प्रकाश-अंधार, ज्ञान-अज्ञान या जोड्या हृंदरूपानेंच असतात. मागे कळनाचा ( गणनेचा ) काल सांगितला, येथें अनाकलर्नाय, अनाद्यनंत काल सांगितला आहे. सवे प्राणिमात्राच्या कमेफलांचा विधाता आणि संरक्षक, सवेतोमुख इंग्ररच आहे. मृत्यु: सवेहरश्वाहंपुद्धवश्व भविष्यताम्‌ । कीर्तिः श्रीबोक्‌ च नारीणां स्मृतिर्मेचा धातिः क्षमा ।३४॥ सव प्राणिमात्राचा अंत करणारा मृत्यु मीच, आणि उत्पन होणाऱ्या सर्व भूतमात्राचें उत्पत्तिकारणहि मीच, ( कृतार्थ करणाऱ्या ) स्त्रीठिंगी भावांत कीर्ति, संपत्‌ , सूज्रतावाणी, स्मरणशक्ति, बुद्धि, धारणाशाक्ते, आणि क्षमा मीच आहे. २४ १२४ तत्त्वाथदीपिका उत्पत्ति आणि मति हें दंद्र, ज्याच्या योगे ही जगताची यातायत चालू आहे तें दृंद्र, ईंश्वररूपच आहे. सप्त ख्रिलिंगी भाव जे मनुष्यास कल्याणकारी आहेत, तेही इंथ्ररी भावच आहेत. कॉर्तांच्या इच्छेनेंच सदाचरण होतें श्रीमर्ध्ये सवे सद्धाव अनुस्यूत आहेत, वाकू आणि स्मृति तर इंध्रराच्या मोठ्याच उपकारक देणग्या आहेत, वुद्धि आणि धारणा यांनीच मनुष्याला मनुष्यत्तर आहे, आणि सवे जगतांत शांति आणि सुख क्षमाशीलत्वानेंच नांदू शकते. बृहत्साम तथा सास्नां गायत्री छंद्सामहम । मासानां मागेशीर्षा5हं क्रतूनां कुसुमाकार: ।।३५॥। ह्वते छळयतामास्म तेजस्तेजस्विनामहम्‌ । जयो5स्मि व्यवसायो5स्मि सत्वबं सत्ववतामहम्‌ ।॥।३६॥ वृष्णीनां वासुदेवो5स्मि पांडवानां धनंजय: । सुनीनामप्यहं व्यास: कर्वानामुदाना कावि: ।॥॥३७॥ दण्डो दमयतामस्मि नीतिरास्म जिगीषताम्‌ । मोन चेवास्मि गुदह्यानां ज्ञानं क्ञानवतामहम्‌ ।३८॥ ' सामवेदांतील बृहत्साम मी, छंदांमध्यें गायत्रीछंद मी, मासांत मार्गशीष आणि कतुत मी बसंत आहे. ३५ फसविणारात द्यात, तेजस्वी जनांमधील तेज, सत्त्वस्थ योगीजनांत इंद्रियनिग्नह, निश्चय, आणि चित्तस्थेयं हे गुण मीच आहें. ३६ यादवामध्यें मी वसुदेवसुत श्रीकृष्ण, पांडवांत अजुन, मुनिजनांत व्यास, आणि क्रांतदर्शी आचायोत थुक्राचाय मीच आहे. ३७ लोकांना वठणीवर आणणारांची दण्डनीति मी, जयाची इच्छा करणारांची सामदामादि उपाययोजना मीच, गुपत ठेवण्याच्या उपायांत मोन मी, आणि ज्ञानवेतांत असणारे ज्ञानहि मीच आहें. २८ यादवात मी वासुदेव आणि पांडवांत मी अजुन, हें भगवान्‌ श्रीकृष्ण तटस्थ गिश्वराच्या भूमिकवरून सांगत आहेत. तर्सेच मी मुनीमधध्ये व्यास आहे, हेंहि व्यास (गाताकार ) बादरायण व्यासासंबंधी सांगत आहेत. यश्वापि सर्वभूतानां बीजं तदहमजुन । न तदास्ति विना यत्स्यात्‌ मया भूतं चराचरम्‌ ॥ ३९ क्षध्याय दहावा १२५८ नान्तो$स्त मम दिव्यानां विभतीनां परंतप । एष तूदेदातः प्रोक्तो विभूतोर्विस्तरो मया ।। ४०] यद्यद्विभातिमत्‌ सत्व श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्व मम तेजादसंभवम ।।४१॥। अथवा बहुनेतेन क ज्ञानन तवाजुन । विष्टभ्याहमिद कृत्स्न एकांशेन स्थितो जगत्‌ ॥॥४२॥। इति श्रीमद्धगवद्रीतासूपनिषत्सु त्रह्मावेद्यायां योगशास्त्र विभूतियोगो नाम दरशमो5वध्याय: असुना ! भूतमात्राचें बीज ( आदिकारण) जं, तें मी आहें. माझ्या- हदिवाय असू शकेल अशी कोणतीहि चर किंवा अचर सृष्ट वस्तु नार्ही. ३९ हे वीरा ! माझ्या अलौकिक विस्ताराला मयोदा नाहीं, हा माझ्या ऐश्वरी शक्तीचा विस्तार मी तुला केवळ थोडक्यांत सांगितला आहे. ४० जी जी ऐश्वर्ययुक्त, वेभवपूर्ण, आणि सामर्थ्यवान वस्तु ( किंवा भाव ) आहे, ती ती माझ्याच ऐश्वयांच्या अंशापासून झाली आहे असे पक्कं समज. ४१ अथवा, हे अजुना ! एवढे सर्व जाणण्यांत तरी काय विशेष आहे, ( थोडक्यांत ) मीच हें सर्वे विश्व केवळ एकांश्यार्ने धारण करून आत्मस्वरूपी स्थित आहे. ४२ “« एतावानस्य महिमा अतो ज्यायांश्व पूरुषः पादो5स्य विश्वा भूतानि, ” *: पुरुष एवेदे सव ”. जें कांही आहे ते परमात्म्याचे ऐश्वथ आहे. त्या व्यतिरिक्त काहीहि नाही. हा सवे त्याच्याच योगमाथेचा विस्तार आहे. विभूतिविस्तर म्हणजे विश्वविस्तार, आणि योग म्हणजे विश्वांत विश्वेधर आत्मभावानें पाहणे, आणि त्या विश्वात्म्याशीं तन्मय होणें, ज्या ऐश्वरी विभूतींनी हे तीनहि लोक व्यापिले आहेत, त्या ध्यानाथ आपणास सांगाव्या अशी अजुंनाची प्राथना होती, त्रिळलोकांत म्हणजे विरश्वांत विंभ्रश्वराचें स्वरूप ओळखणे, आणि विश्वांत विश्वेश्वराचे ऐश्वये पाहणें हे परम ज्ञान. या ज्ञानावर आधारित विश्ववराचें ध्यान करून त्याच्या स्वरूपाशी तल्लीन तदाकार होणें, हीच परम श्रष्ट भाक्त. पुढील अध्यायांतील विश्वरूप दशनाची ही प्रस्तावना आहे. करनवान्द्कव्जमजाडनाचलोच्सारी अध्याय अकरावा विश्वरूपदशन असुन उवाच-- मदनुत्रहाय परमं गुह्ामध्याट्मसक्षितम्‌ । यत्त्वयोक्त बचस्तेन मोहो5्यं विगतो मम ॥१॥। भवाप्ययो हि भूतानां श्वतो विस्तरशो मया । त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमांपे चाब्ययम्‌ ॥२॥। एवमेतद्यथा55त्य त्वं आत्मान परमेश्वर । द्ृष्टमिच्छामे ते रूपं ऐश्वरं पुरुषोत्तम ।।३॥। मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टमाति प्रभो । योगेश्वर ततो मे त्वं दोयात्मानमव्ययम्‌ ॥॥४॥। अलुन म्हू०-माझ्यावर कृपा करून तू॑ आत्मानात्मविवेकविषयक जो परमरयुह्य असा उपदेश मला केलास, त्यानें माझा सर्व भ्रम नाहींसा झाला. १ हे कमलपत्राक्षा ! तू सविस्तर सांगितलेली भूतसृष्टीची उत्पात्ति आणि तिचा विलयहि मी ऐकिला, आणि ( परमात्म्याचे ) शाश्वत विशालत्वहि ऐकिले. २ हे परमेश्वरा ! तूं आपण स्वतः जशा प्रकारचा आहेस म्हणून सांगत आहेस, तर्से आतां तुझें, हे पुरुषोत्तमा ' ऐश्वर रूप पाहण्याची माझी इच्छा आहे. ३ हे प्रभो ! मला ते पाहण शाक्य आहे, अर्से जर तुला वाटत असेल, तर योगेश्वरा ! तुझं ते शाश्वत रूप मला दाखीव, ४ सातव्या अध्यायांत ज्ञानविज्ञान, आठव्यांत परब्रह्मसरूप आणि ब्रह्म- स्वख्पादिष्कार, नवव्यांत ब्रह्मविद्या आणि भक्तिमाहात्म्य सांगून दाहव्यांत परम्रह्मस्वरूपाविष्कार ( विश्वविस्तार ) स्पष्ट केला. अते हे “ युद्य अध्यात्म- संशितम्‌ ” प्रत्यगात्माविष्काराचें सविस्तर वर्णन केल्यावर, आतां विश्वखूपानें इश्वरस्वरूप दाखवावयाचे आहे. उत्पत्ति आणि विल्यासंबंधीं नवव्या अध्या- अध्याय अकरावा १२७. याच्या प्रारंभींच सांगितले आहे, आणि आठव्या अध्यायांतहि हो. १८,१९ मध्ये ह्यासंबंधी सांगितले आहे. या तत्त्वविवेचनानंतर येथें आतां प्रत्यक्ष विश्वरूपदशे क्य य विश्वरूपदशंन दिलं आहे. श्रीमगवानुवाच--- पद्य मे पार्थ रुपाणि दहातशो5थ सहरस्ञ्दा: । नानाविधानि दिव्यानि नानावणोळृतीनि च ।॥।५॥ पश्यादित्यान्‌ वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा । बहूस्यदृष्टपूवीणि पद्याश्वयीणि भारत ॥९॥ इहेकस्थं जगत्छृत्स्नं पद्याद्य सचराचरम्‌ । मम देहे गुडाकेश यच्चन्यदद्रषमिच्छासे ।।७॥ श्रीभगवान म्ह०-हे पार्था ! ही माझी नाना प्रकारचीं अलौकिक आणि अनेक वर्ण, अनेक आकृतीर्ची अगणित अनंत खप पहा. ५ हे भारता ! द्वादशादित्य, अष्टावसू , एकादशरद्र, अशिनीकुमारद्दय, मरु- द्रूण ( एकोणपन्नास ), आणखीहि अनेक कधींहि न पाहिलेली आश्रचये- कारक दृश्ये माझ्यांत पहा, ६ हे गुडाकेशा ! आज तूं माझ्याच स्वरूपांत येथें एकवटलेले सव चराचर जगत्‌ पहा, आगि दुसरेंहि जे जे म्हणून पाहण्याची तुझी इच्छा असेल, ते ते तुला ( माझ्याच स्वरूपांत ) येथें दिसेल. ७ विश्व हें अनेकविध आहे. रंगांचीं, प्रकाशांची, आकारांची यांत कल्पनार्तात अशीं रूपें आहेत. तेहतीस देवता ( तेहतीस कोटि देव ), सप्तसप्त ( एकाण- पन्नास ) मरुत्‌ हे सवे परमेश्वराच्या स्वरू्पांतच आहेत. सवे विश्व त्यांच्यांत आहे, आणि तोच सवे विश्वाचा आधार आहे. न तु मां शक्‍यसे द्रष्टम्‌ अनेनेव स्वचक्षुषा । दिव्य ददामे ते चक्षु: पश््य मे योगमेश्बरम्‌ ॥८॥ पण तुला हं सर्व तुझ्या या चर्मचक्षूंनी दिसणे शक्‍य होणार नाही, म्हणून तुला आतां मी दिव्यदृष्टि देतों. माझें हे ईश्वरी सामथ्ये पहा. ८ १२८ तत्त्वार्थदीपिका ज्ञानचक्षूंनींच या विश्वाचे कोतुक पाहतां येईेळ, बहिरंग डोळ्यांना दिसल, त्यापेक्षांया डोळ्यांना न दिसणारे असें आश्चर्यकारक कितीतरी विश्वांत भरलेले आहे. ते बुद्धिगम्य आहे आणि बुद्धासहि अगम्य त्यांत पुष्कळ आहे. भौतिक शास््रांना निसगोची आश्चर्य आधुनिक यंत्रांच्या साहाय्यानें अनेक दिसतात, पण यांहिपलीकडे अत्यंत आश्रयेकारक अनंत विश्व आहे. संद्ञय उवाच -- एवमुक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरि: । ददीयामास पाथोय परमं रूपमेश्वरम ॥ ९ ।॥ सद्धय म्ह०-हे राजा घधतराष्ट्रा! इतके बोळून नंतर त्या महायोगेश्वर श्रीकृष्णाने आपलें ते महान्‌ ऐश्वर विश्वरूप पार्थाला दाखविलें. ९ हें विश्व ईश्वराच्या योगमायेचा आविष्कार आहे. हाच तो ऐश्वरयोग, आणि ईश्वर हाच महायोगेश्वर, ज्याचे अनिवोच्य सामथ्ये विश्वांत प्रतीत होतें. अनेकवक्त्रनयनें अनेकादभुतदशनम्‌ । अनेकदिव्याभरण दिव्यानेकोद्यतायुधम्‌ ॥१०॥ दिव्यमाल्यांबरःघरम्‌ दिव्यगंधानुलेपनम । सवोश्चयेमयं देवमनन्तं विश्वतोमुखम्‌ ॥ ११ ॥ दिवि सूर्येसहस्त्स्य भवेद्यगपदुत्यिता । यदि भाः सदशी सा स्याद्वासस्तस्य महात्मन: ॥ १२॥ तत्रेकस्थं जगत्छृत्लनं प्रविभक्तमनेकधा । अपड्यद्देवदेवस्य दारीरे पांडवस्तदा ॥ १३ ॥। ततः सख विस्मयाविष्टो हृष्रोमा 'घनंजयः । प्रणस्य शिरसा देवं कृतांजालिरभाषत ॥ १४ | अनेक मुर्ख आगि डोळे असलेलें, अनेक चमत्कारिक स्वरूपांचे, अनेक अलौकिक अलंकार धारण केलेले, आणि अनेक अलोकिक रास्त्रांनी सज असलेलें ते विश्वरूप, १० अलोकिक पुष्पे आणि वसे धारण केलेले, अलौकिक गंधांची उटी लावलेले, सर्वे आश्चयेमयवस्तु जेथे एकवटल्या अध्याय अकरावा १२९ आहेत असं ते, सवव्यापी अनंत विश्वात्म्या परमेश्वराचे रूप ( त्याला दाखविलें). ११ आकाशांत सहखसूयीची प्रभा एकवटून उद्‌भूत झाल्यास, ती त्या महात्म्याच्या ( बिश्वरूपाच्या ) तेजासारखी कदाचित्‌ दिसूं शकेल. १२ अखिल विश्वांत अनेक रूपांनी प्रतीत होणारें सर्व जगत्‌ एकाच ठिकाणीं त्या देवाधिदेवाच्या स्वरूपांत अुंनाला दिसले, १३ तेव्हां आश्चर्याने रोमांचित होऊन, त्या विश्वरू्पास साष्टांग प्रणिपात करून, हात जोडून अजुन म्हणाला, १४ ७७. ७७ अनेकविध तोंडें आणि डोळे, आणे अनेकविध हात-पाय असलेले असे ते विराट्‌ विश्वरूप आहे. “ सहस्रशीर्षाः पुरुषः सहल्याक्षः सहस्रपात्‌ ” असें ते खूप आहे. येथे ईश्वराच्या (जगदीश्वराच्या) भव्य, अनंत, तेजामय, अलौकिक रूपाचे वणन आहे. मागील चार अध्यायांत ज्य़ा रूपाचे शाब्दिक वणेन केलें, त्याचेच येथें साक्षात्‌ दशन आहे. व्यक्त विश्व हें अव्यक्त विश्रेश्वराचेच दर्य़रूप आहे. विश्वांतच सर्वेश्वर, सवेसाक्षी, सर्वातर्यांमी, सवोत्मा पाहावयाचा, हेंच विश्वरूप- दरशनाचे तत्त्व आहे. या विश्वर्यपांत अजुनानें “' जगत्‌” म्हणजे सारखे परिवतेन पावणारे विश्वश्वराचे रूप पाहिलें. विश्व हें विपयेय-परिवर्तन-विवर्तन- शील आहे, हाच सांगण्याचा आशय आहे. असुन उवाच--- पद्यामे देवांस्तब देव देहे सवास्तथा भतविशेषसंघान । न्रह्माणमीशं कमळासनस्थं क्र्षीश्व सर्वानुरगांश्व दिव्यान ॥१५॥ अनेकबाहूदरवकत्रनेत्र पश्रयामे त्वां सवेतो5नन्तरूपम । नान्तं न मध्ये न पुनः तवादे पद््यामे विश्वेश्वर विश्वरूप ॥१६॥ किरीटिने गादिनं चक्रिण च तेजोरादि सवेतो दोतिमंतम । पड्यामि त्वां दुनिरीक्ष्य समंतात्‌ दीप्तानलाकेदतिमप्रमयम्‌ ॥ १७॥ असुन म्ह०--हे देवा ! तुझ्या स्वरूपांत सवे देव, सवे बहुषिध ५ स्थावर जंगम ) सृष्ट पदाथाचे समुदाय, कमलासनस्थ ब्रह्मदेव, सव क़षिगण, आणि दिव्य (स्वर्गीय) नागहि मला दिसत आहेत. १५ त, ९ १३० तत्त्वारथदीपिका अनेक बाहू, उदरें, तोंडे, डोळे असलेला, सववत्र अनंत रूप असा तुं मला दिसत आहेस; हे विश्रेश्वरा, विश्वरूपा! तुझ्या आदि मध्य अता'चे मळा आकलन होत नाहीं. १६. किरीटी, गदाचक्रधारी, महा- तेजस्वी, सर्वदिशांनीं अत्यंत दैदीप्यमान, कोणत्याहि बाजूनं दृष्टीस अगम्य, अत्यंत तेजोमय, अभि-सूर्याप्रमाणें प्रमावान्‌, आणि दुर्शैय असा मला तुं दिसत आहेस. १७ या तान श्लोकांत विश्वेखराचें भव्य विश्वरूप वर्णिले आहे. जे ज कांही टर्य आणि अदइ्यहि आहे, तं सवे इंध्वरस्वरूपांत आहे. सृष्टींतील अनेकविध प्राण्यांचे चमत्कारिक अवयव, ते सवे त्या इंधराचेच अवयव, असा तो “« अनेकबाहूद्रवक्त्रनेत्र ” आहे. प्रागिमात्रातील जीवनतत्त्व, त्यांच्यांतालि शक्ति, प्रभाव, विभव सवे कांही त्या परमेश्वराचेंच, असा तो सवेधाता समष्टिर्प आहे. सवे व्यष्टिजात त्यांच्यांतच वतमान आहे. शडखचक्रगदाधारी त्याचेंच रूप, आणि विश्वरूप विश्वात्माहि तोच. दुर्निरीक्ष्य असें अत्यंत तेजखी अनंत सूर्याचे तेजहि त्याचेंच, आणि अंधक्रारहि पण त्याचेंच रूप; अंधकारा- शिवाय तेजालाहि रूप नाहीं, कारण सृष्टींतील प्रत्येक वस्तु सापेक्षतेनेंच प्रतीत हाते. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निघानम । त्वमव्यय: शाश्वतधमेगोत्ता सनातनस्त्वम्‌ पुरुषो मतो मे ॥१८॥ अनादिमध्यान्तमनन्तवीय अनन्तबाहुं दाशिसूर्यनेत्रम्‌ । पद्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वामिदं तपंतम्‌ ॥ १९॥ ( मुमुक्षूंच्या ) ज्ञानाचा परम विषय जं परम अक्षर (परब्रह्म), ते तूंच आहेस, आणि तूंच या विश्वाचे एकच एक आश्रयस्थान आहिस. तूं नित्यस्वरूप, आणि नित्य धर्मांचे रक्षणकर्ता, आणि तूंच सनातन (शाश्वत) पुरुष आहेस अर्से मी मानतो, १८ आदि-मध्य-अंतरीहृत, महाप्रतापवान्‌ , अनंतहस्त, चंद्रादित्यनयन, आणि आपल्या दिव्य तेजाने स्व विश्व प्रकाशित करणारा ज्वलदशिवदन असा तूं मला दिसतोस. १९ अध्याय अकरावा १३१ ज्ञानाचा परम विषय तो विश्रेधवर विश्वात्मा सवेव्यापी सनातन परमात्मा आहे, आणि आखेल विश्वाचा आधारहि तोच आहे. पुनः पुनः हच सांगा- वयाचे आहे की, हें विश्व त्या परब्रह्मांतच दिसतें, किंवा भासमान हार्ते; शाश्वतधर्मानेंच ह्या विश्वाचे अस्तित्व आणि सातत्य आहे, आणि हें विश्व परब्रह्माचाच आविष्कार आहे हे दृर्य़ जगत्‌ केव्हां, कर्से, आणि कां झालें, हे प्रश्न अनेक रीतींनीं, कांही लौकिक तर कांही अलोकिक अशा तत्त्वानुसार, चर्चिले गेले आहेत, वस्तुतः “ हॅ झालाच नाहीं, ” “ हें आहेच, ” सनातन अनाद्यनंत आहे. पण ह्याचें बहिरंग मात्र प्रतिक्षण बदलत आहे. शशिसूर्य इव्वराचे नेत्र म्हटले आहेत. सूये अनंत आहेत, आणि चंद्रहि अनंतानंत आहेत. विश्वरूपहि तसेंच अनंत अनाकलनीय आहे. द्यावापूथिव्योरिदमंतरं हि व्यापं त्वयेकेन दिदाश्व सवोः । दृष्ठाः्दसुतं रूपसुग्रं तवेदे लोकत्रयं प्रव्याथितं महात्मन ॥ २०॥ परथिवी आणि स्वर्गामधील अंतरिक्ष, आणि दशदिशा तूंच ठुं व्यापून आहेस; हे महापुरुषा ! तुझें हे भयंकर आणि विस्मयजनक रूप पाहून तिन्ही लोक भीतीने घाबरून गेळे आहेत. २० वर स्वगे ( ययुलोक ) आणि खालीं पाताल, मध्ये हा भूळोक ( मरत्येळोक ) असा सवे साधारण समज आहे. वास्तविक आपला हा मत्येलळोक इतका क्षुद्र्प आहे कीं महासागरांताळ एका वालुकाकणाइतकाच तो ह्या अफाट विश्वाच्या मानानें आहे, असें म्हणतां येईल. पण असे अनंत मत्येलाक असतील. अनंतत्व हेंच ह्या विश्वाचे खूप. ह्या दृष्टीनें पाहिलें म्हणजे आश्चयोनें, आणि आपल्या क्षृद्रतेच्या जाणिवेने, चित्त अत्यंत भयाभीत आणि संकुचित होतें. पण या अनेकत्वामागें आणि विविधतेंतहि, एकच एक तत्त्व आहे. हे जीव त्याच एका तत्त्वाचे अंशभूत आहेत, असें समजल्यावर भय तरी कोठून १ आणि कोणाचें 2 एकच एक परमात्मा, दुसरें कांहीं नाहींच. भीती नाशाची, पण सवे एकच एक, नाश तरी कशाचा £ अमी हि त्वां सुरसंघा विदान्ति केचिद्धीताः प्राअलयो ग्रणन्ति । स्वस्तीत्युकक्‍त्वा महर्षिसिद्धसंघाः स्तुवन्ति त्वां स्तृतिभेः पुष्कलाभेः १२२ तत्त्वार्थदीपिका रूद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेअश्विनो मरुतश्वोष्मपाश्च । गंधवेयक्षासुरसिद्धलघा: वौक्षन्ते त्वां विस्मिताश्रेव सर्व ॥२२॥ हे अनेक देव तुझ्या स्वरूपांतच प्रविष्ट होत आहेत, कांहीं तर भीतीने हात जोडून तुझी करुणा भाकीत आहेत, महर्षी आणि सिद्धगण जगताचे कल्याण होवो असें म्हणत, अनेक स्तोत्रांनी तुळा स्तवीत आहेत. २१ एकादरशस्द्र, द्वादशादित्य, अष्टावसु, द्वादश साध्यदेव, विशेदेव, अधिनी- कुमारद्दय, सप्तसप्त मरुद्रण, पितृगण, गंधर्व, यक्ष, असुर आणि सिद्धांचे संघ, हे सर्वच तुला आश्चयांनें पहात आहेत. २२ सवे देव त्या परमात्म्य्रांतच आहेत. हे देव परमेश्वराच्या मायेची (शक्तीची) विविध खूप आहेत. वायु, सूर्ये, अभि, इंद्र, यम इत्यादि देव त्याच्या भोतीनेंच आपापली कार्मे चोखपणे करीत आहेत. “ भीषा$स्माद्रातः पवते । भाषोदेति सूय्येः । भीषाडस्मादस्निश्रेद्रश्व । मृत्युधावति पश्चम इति । ” ते. ब्र. ८. महर्षी आणि सिद्ध हे विशाल विश्वरूप पाहून “ सर्वेडपि सुखिन: सन्तु ” म्हणत त्या विवश्वराचें गुणगान करीत आहेत. रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्र महाबाहो बहुबाहूरुपादम । बहूद्रं बहुदंष्ट्राकरालं द्ष्टा लोका: प्रन्याथेतास्तथा5हम ।॥२३॥ नभ:स्पृर्हश दीप्तमनेकवण व्यात्ताननं दीस्ताविशालनेत्रम । हष्ठा हि त्वां प्रव्यथितांतरात्मा धात न विदामि शाम च विष्णो ॥ देष्ट्राकरालानि च ते सुखानि द्ष्रेव कालानलसंन्निभाने । दिशो न जाने न लभे न शामे प्रसीद देवेश जगन्िवास ॥२५॥ हे महाबाही ! तुझे हे अनेकमुखनयन, अनेक बाहू, अनेक मांड्या आणि पाय, अनेक उदरें, आणि अनेक दाढासुळ्यांनीं विक्राळ दिसणारे महाभयंकर रूप पाहून, सर्वे जीवलोक घाबरून गेला आहे, आणि मीहि तसाच घाबरला आहें. २३ अंतारिक्षास जाऊन मिदणारें, अत्यंत अध्याय अकरावा १२२३ देदीप्यमान, अनेकरंगांचें, विस्तारित मुखांचें, तेजस्वी विशाळ नेत्रांचें रूप पाहून माझे हृदय भयकम्पित झालें आहे. हे विष्णो ! तुझे हें असें रूप पाहून माझें धेय आणि शांति दोन्ही हरपली. २४ या दाढासुळ्यांनीं भयानक, आणि प्रलयकालाच्या अग्नीप्रमाणे तळपणारी तुझी हीं वदन पाहून माझे दिशांचे भान हरपले, मला कोठें आश्रय स्थान दिसत नाही; हे जगनिवासा ! आतां माझ्यावर करुणा कर. २५ हें विश्वे्वराचें रौद्र भयानक विराट स्वरूप आहे. ह्या विराटपुरुषाची मुख, बाहू माड्या, आणि पाय संसाराची (समाजाची) विविध अंगे आहेत. अनेक उदर आणि दंष्टाकराल मुखे,प्राणिसृष्टींत “जीवो जीवस्य जीवनम्‌” दाखवितात. सवेच प्राणी दुसऱ्यांना खाणारे, आणि स्वतः खाल्ले जाणारेहि आहेत. असा हा जीविताचा पसारा आहे. अन्न आणि अन्नाद दोन्ही तेच प्रागी आहेत, या जीवनक्रमात कांहीचा नाश तर कांहींचा परिपोष असें हें सारखं चालूच आहे. हा क्रम पाहून मन भयभात होते, पण यावरच जगताची स्थिति आणि सातत्य अत्रलंबून आहे. कालाचे तोंड सारखें उघडेंच आहे, त्यांत सवे प्राणी, सारखे दिव्यावर पतंगाप्रमाणें पडून गडप होत आहेत, आणि नवे त्यांतूनच निघत आहेत. अमी च त्वां ध्रतराष्ट्रस्य पुत्रा: सर्वे सहेबावानेपालसंघेः । भीष्मो द्रोण: सूतपुत्रस्तथा5सो सहास्मदीयेरापे योधमुख्ये:॥२६॥ वकत्राणि ते त्वरमाणा विदान्ति देष्ट़ाकरालानि भयानकानि । केचिद्विलय़ा दडानांतरेपु संडर्यन्ते चूर्णितेरुत्तमाज्वेः 1२७॥ यथा नदीनां बहवबो5म्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति । तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्‍त्राण्यभिविज्वलन्त|॥|२८॥ यथा प्रदीत्त ज्वलन पतंगा विदास्ति नाह्याय ससृद्धवेगाः । तथेव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्‍त्राणि समृद्धवेगा:|| २९॥ ( साहाय्यार्थ आलेल्या ) सर्व राजसंघासह हे धूतराष्ट्रपुत्र, भीष्म, द्रोण, कण, आमच्याकडील सर्व मुख्य वौरांसह, २६ तुझ्या दाढा- सुळ्यांनीं भयंकर अशा ह्या भयानक बदनांत भराभर शिरत आहेत, कांहीं १३४ तत्त्वार्थदीपिका तर डोक्यांचा चुराडा होऊन दातांच्या सापटींत चिकटलेले दिसत आहेत. २७ ज्याप्रमाणें सरितांचे अनेक धावते लोंढे वेगानें धडकत समुद्रांतच थेट जाऊन भिडतात, त्याप्रमाणें मनुष्यलोकांतील हे सर्व योडे तुझ्या घगधगणाऱ्या मुखांत शिरत आहेत. २८ जसे पतंग अत्यंत आवेशाने धगधगित आगींत केवळ आत्मनाशार्थच उड्या घेतात, तसाच हा जीवलोक तुझ्याहि मुखांत महदावेगानें नाशार्थच शिरत आहे. २९ कथानुसंधानास धरून या रौद्ररूपाच्या वणेनांत, कोरवांकडील वीर (भीष्म द्रोण कणोसह), आणि पांडवांच्या सनेंतीलहि महान्‌ योद्धे कसे या काळाच्या मुखांत गडप्प होणार आहित, हॅ सांगितलें आहे. कालाच्या तडाख्यांतून तर कोणीच सुटत नाहीं. सवे नद्यांच्या ओघांचा शेवट जसा समुद्रांत, तसा सर्व प्राण्यांचा शेवट काळाच्या मुखांत अपरिहार्य आहे. त्यांतल्या त्यांत हे अभियोगानें लढणारे वीर तर त्यांच्या युयुत्पुत्वाने आपणच होऊन काळाच्या तोंडांत उडी घेत आहेत, आपणच आपल्या नाशास कारण होत आहेत. लेलिह्यसे त्रसमानः समन्ताल्लोकान समम्रान वदनेज्वेलत्मिः । तेजोभिरापूये जगत्समग्रं भासः तवोत्राः प्रतपन्ति विष्णो ॥३०॥ आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमो5स्तु ते देववर प्रसीद । विज्ञातुमिच्छामि भवेतमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम ॥३१॥ तू आपल्या ज्वलद्वदनांनीं अखिल जगताला खाऊन टाकून, चाढून पुसून नाहीसे करीत आहेस. हे विष्णो ! तुझी ही रोद्र कांति अखिल जगताला तेजाने व्यापून प्रखर तळपत आहे. ३० हे देवेशा ! तुला माझा नमस्कार असो. शांत हो. तू हा भयानकरूप आहेस तरी कोण! मूलकारण जो तूं, त्या तुलाच जाणण्याची माझी इच्छा आहे, कारण, तुझ्या या रूपाचा तर अभिप्रायच मला कळत नाही. ३१ सर्वातक काळापुढें कांहींच टिकत नाहीं. अखिल जगताचा विलय त्या प्रह्माकालांत होत आहे. त्याच्या प्रखर तेजांत सवे सष्टजात वितळून जात आहे. या उप्र मद्दाकालाचें भय कोणास वाटणार नाहीं १ पण यांतच सृष्टीची अध्याय अकरावा १३५ उत्पत्ति, अस्तित्व आणि सातत्य आहे. विनाशांतूनच संभूतिे, आणि ही संभाते चालत राहण्यास विनाशहि आवश्‍यकच आहे. श्रीभगवानुवाच--- कालो5स्मि लोकक्षयळृत्‌ प्रवृद्धो लोकान समाहतुमिह प्रवृत्तः । कते5पि त्वां न भवष्यस्ति सर्व ये$वस्थिताः प्रत्यनीकेपु याधा:॥ ३२ तस्मात्त्वमुतिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रन भुंक्ष्व राज्य समृद्धम । मयेवेते निहताः पूवमेव निमित्तमात्र भव सव्यसाचिन ॥३३॥ द्रोणं च भीष्म च जयद्रथं च कणे तथाल्यानापि योधवीरान्‌ । मया हतांस्त्व जाहि मा व्यतिष्ठा युध्यस्व जेताडसे रणे सपत्नान।। श्रीमगवान्‌ म्ह०-- सवेलोकक्षयाथे वाढून पसरणारा मी महाकाल आहे. येथं मी लोकसंहार करावयासच सज झालो आहे; तूं आतां कांहीहि केळें नाहीस तरी ह्या दोन्ही सैन्यातील युद्धास प्रवृत्त झालेले हे सवे लढवय्ये कांही जिवंत राहणार नाहींत. ३२ तर यग युद्धास सज हो, जय मिळीब, आणि शत्रूंना जिंकून वेमवपूणे राज्याचा उपभोग घे. ह्यांना ( तुझ्या शात्रेना) मी ( महाकालाने ) कधीच मारून टाकलें आहे. हे सव्यसाची ! तू आतां (याना मारण्यास ) निमित्त मात्र हो. ३३ द्रोण, भीष्म, जयद्रथ, कणे आणखी दुसरेहि लढाऊ बीर मीच (कालानेंच) मारळें आहेत, त्यांना तू मार. मनांत कांही दोका न आणतां लढाइला तोंड दे, तू शत्रूंना रणांत जिकर्शालच. ३४ लढाईच्या मैदानावर इंब्रराचें महाकालरूपच प्रगट होत असतें. लढण्यास प्रवृत्त झालेला प्रत्यक वीर मरणाच्या तोंडांतच उडी घालीत असतो. त्याने स्वतः प्राणापेण केलें असल्यामुळें त्याच्या हत्त्येचें पातक त्याच्या विरुद्ध बाजूने लढणाऱ्या वीरास लागत नाहीं. लोभाने, द्वेषाने, नृशंस्यानें घात करणारास पातक लागतें, पण न्याय्य उद्दिष्टासार्ठी कतेव्य बुद्धीनें त्यागपूवैक कम करणारास पाप लागत नाहीं. प्रत्येक योद्धा प्राणपणानेंच लढावयास आलिला असल्यान, कालपुरुषानें जणूं मारलेलाच होता. आतां त्याला मारण्यास अजुन केवळ निमित्त मात्र होणार होता. १२६ तत्त्वार्थदीपिक संजय उवाचच--< एतच्छूत्वा वचनं केशवस्य कृतांजलिवेपमानः किरीटी । नमस्छत्वा भूय एवाह कृष्ण सगद्रदं भीतभीतः प्रणम्य ॥३५॥ संजय म्ह ०--श्रीकृष्णाचे हें वचन ऐकून अर्जुन हात जोडून कांपत कांपत श्रीकृष्णाला पुनः पुनः नमस्कार करून भीतभीत गद्रदस्वराने म्हणाला, ३५ असुन उवाच-- स्थाने हृषीकेश तव प्रकीत्यो जगत्प्रहप्यत्यनुरज्यते च । रक्षांसे भीतानि दिशो द्रवन्ति सर्व नमस्पान्ति च सिद्धसंघा: ॥ हे हृषीकेशा ! तुझ्याच माहात्म्याच्या संकीतनश्रवणाने जगत्‌ आनंदित होते, आणि तुझ्या ठिकाणीं अनुरक्त होते, हें योग्यच आहे. दुष्टात्मे तुला भिऊन दशदिशांना पळून जातात, आगि सर्व सिद्धगण तुला नमस्कार करतात, ३६ कस्माच्च ते न नमेरन महात्मन गरीयसे त्रह्मणो5प्यादिकर्त । अनन्तदेवेश जगक्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्‌ ॥३७॥ हे पुरुषोत्तमा ! त्या सिद्धगणांनीं या आदिपुरुष ब्रह्मदेवाच्याहि आदि- कत्योळा कां बरें नमस्कार करूं नये? हे अनन्त देवांच्या ईशा ! जगनिवासा ! तूंच सत्‌ (मूळ कारण) आणि असत्‌ ( सृष्ट जगत्‌ ) आहेस, आणि ह्याहि पलीकडचे अक्षर (ब्रह्म ) तूंच आहेस. ३७ आदिकारण ब्रह्मांतच विश्वरूप प्रतीत होतें. प्रत्येक जीव आपापल्यापरी हें जगत्‌ पाहतो. जगत्‌ कसें आहे, परमा्थत: त्याचे रूप काय आहे, हें सम्यक्‌ ज्ञानानेंच कळेल, वस्तुतः हे॑ जगत्‌ , हें क्षणोक्षणी बदलत जाणारें दृश्य, हें कांही विश्वविस्ताराचें खरे स्वरूप नव्हे. हें बाह्य दृश्य आहें. इंधराची योगमाया हेंच यांच्या मुळाशी तत्व आहे. सत आणि असत्‌ , मूलकारण आणि हा दृश्य विस्तार, दोन्ही तो सर्वेकारण परमात्माच आहे. व्यक्त जगत आणि अव्यक्त आदिकारण दोन्ही तोच, पण त्याचें खर स्वरुप “ अक्षरात. परत> परः ” असें आहे, ते बुद्डीसहि अनाकलनीय आणि अगम्य आहे. अध्याय अकरावा १३७ त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्त्वमस्य विश्वस्य परं निघानम्‌ । वेत्ताःइसि वेचे च परं च धाम त्वया ततं विश्वमनंतरूप ॥३८॥ तूंच सर्बांचा आदिदेव आहेस, तूंच पुराणपुरुष ( सोत ज्येष्ठ, श्रेष्ठ, अनादि) आहेस. या विश्वाचा तूंच एकमेव आधार आहेस (सर्व सृष्टजात तुझ्यांतच आहे ). ज्ञाता आणि ते ज्ञेय परमपद तूंच आहेस. हे अनन्तरूपा ! तृंच हें सर्व विश्व ( अन्तबेहिः ) व्यापून आहेस, ३८ ““ नासदासीन्नो सदासीत्तदानीम्‌ ”, सतहि नव्ह्ते आणि असतहि नव्हते, तोच तो एकच एक होता. तर मण तो होता, हें तरी कळलें कोणाला १ कोणीच, कांहॉच दुसरे नव्हतें ना? मग हें असें विधान तरी कोण कहूं शकतोर बेत्ताच नव्हता तर वेद्य तरी कसे होतें १ तोच तो होता असा काल तरी होता काय £ तो तरी कसा असेल ९ कलनेशिवाय कलनीय काल कसा असूं शकेल १ ६ अक्षय काल ” मात्र होताच. तोच तो अनादि अनाकलर्नाय विश्वात्मा, त्याचा आदि कोणी पाहिला १ विश्व होतें त्यांतच, आहेहि त्यांतच, आणि त्यापासून वेगळेहि नाहीं. तो नाहीं असें स्थानच नाहीं. तो वेद्य आहे, पण वेत्ता तरी दुसरा कोण असूं शक्रेल १ जोपावेतों अपरोक्ष, प्रत्यक्ष, सानुभव- ज्ञान, तन्मयता,आणि तत्ता नाहीं, तों पावेतोंच ज्ञाता आणि ज्ञेय यांचे वेगळेपण आहि. खरें प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर ज्ञाता, ज्ञेय, आणि ज्ञान सवे केवल्ज्ञानांत विलय पावतात. परमात्मा भूतात आहे, भूतांच्या बहिरराह आहि; वस्तुतः येथ आंत बाहेर असें कांहींच नाहीं. “ अंतबेहिश्व तत्सर्वे व्याप्य नारायण: स्थितः” असा हा “' सवोत्मा सवेवित्‌ सवेः सवेग: सरवभावनः ” आहे. देही जीव स्वतःला ( व्यक्तीला ) जगतापासून वेगळा समजतो, म्हणून त्याच्या ज्ञानाचा विषय जसें जगत्‌, तसाच तो परमात्माहि त्याच्य़ा ज्ञानाचा (सम्यक्‌ ज्ञानाचा ) विषय होऊं शकतो. पण परोक्षता नाहींशी झाल्यावरच तें ज्ञान पूरण होतें. तोंपावेतो ते सापेक्ष (अपूणच) असते. वेगळेपणा (व्यक्तिमत्व ) नाहीसा झाल्यावरच पूर्ण (साक्षात्‌ अपरोक्ष) ज्ञान होईल. वायुयेमो5शिवेरुणः दाशांकः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्रम । नमो नमस्तेस्तु सहस्त्रकृत्व: पुनश्च भूयोफपि नमो नमस्ते ।1३९॥ १२८ तत्त्वार्थदीपिका नमः पुरस्तादथ पृष्टतस्ते नमो5स्तु ते सवेत एव सवे । अनन्तवीयोमितविक्रमस्त्वं सवे समाप्नॉषे ततो5सि सवे: ॥४०॥ वायुदेव, यमधर्म, अभि, वरुण, चंद्र, ( कद्यपादि ) प्रजापति, आणि पितामहा'चा (ब्रह्मदेवाचा) पितादि तूंच आहेस. तुला सहखराः प्रणाम, तुला पुन: पुनः प्रणाम. ३९ तुला सन्मुख नमन, आणि मागूनहि नमन असो. हे पूर्णा ! सर्व दिशांनाच मी तुला नमन करता. तुरे बल अनंत, पराक्रमहि अनंत आहे. तूंच सर्व व्यापून आहेस, आणि तूंच सर्वत्र भरलेला आहेस. ४० वायु, यम, अभि, वरूण, चंद्र इत्यादि सवे देवता, प्रजापति, त्रह्मदेव, सर्वच ईश्वर आहे. जे ज पूजास्थान ते ते इंब्ररचे आहे. भक्त आपल्या श्रद्धेप्रमाणें इश्वररूप कल्पून त्याचें पूजन करतों. “ ये$प्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: ते$पिमामेव कौतेय यजन्त्यविधिपूत्रकमू , ” श्रद्धेप्रमाणे उपासकाला फलहि मिळतें. ईश्वरच सवे कांही आहे. मग त्याला नमस्कार तरी कोणत्या दिशेकडे करावयाचा ९ तो तर दिक्ालातीत आहे. स्वांतःकरणांत असलेल्याला त्याला आपल्या हृदयांतच नमन होऊं शकते, तो सर्वातयांमी आहे. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे छुष्ण हे यादव हे सखेति । अजानता महिमानं तवेद्‌ं मया प्रमादात्प्रणयेन वा5डपे ॥४१॥ यच्चावहासार्थमसत्छृतोडसे विहारशय्यासनभोजनेपु । एको5थवा5प्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्‌ | ४२॥ पिता5सि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुगेरीयान । न त्वत्समो5स्त्यभ्यथिकः कुतो5न्यो लोकत्रये5प्यप्रतिमप्रभावः ।॥। तूं माझा मित्र आहेस अर्स मानून मी आग्रहाने “ कृष्णा, अरे यादवा, अरे गड्या ” असं जं तुझा महिमा न जाणल्यामुळें, उद्धटपणाने किंवा प्रेमाने, संबोधिले असेल, ४१ हिंडतां फिरतांना, शयनावर, आसनावर, खातांपितांना, हे अच्युता ! एकांतात किंबा इतरांसमोर ( आपल्या मनां- -तच, किंवा प्रत्यक्ष तुझ्या तोंडावर ) थट्टेने जो तुझा अवमान केला असेल, अध्याय अकरावा १३९ त्याबद्दल, हे अविज्ञेया ! तुझी मी क्षमा मागतो. ४२ तूचच चराचर विश्वाचा पिता आहेस, तूंच या जगाचा परमपूज्य श्रेष्ठ गुरु आहेस, या जगतांत तुझ्यासारखा तर कोणीच नाहीं, मग तुझ्यापेक्षा श्रेष्ठतर, अत्यंत प्रभावी, असा दुसरा कोणी कसा असूं शकेल १ ४२ हें विश्वरूप अजुनास श्रीकृष्णांनी आपल्याच ठिकाणी ज्ञानचक्षूनीं दाखविलें. सवे जगताचा श्रष्ठतर पूज्य़ गुरु हें कृष्णाचें स्तररूप अजुनान ओळखले, म्हणून पूर्वी थट्टेने केलेल्या अवमानाबद्दल अजुन क्षमा याचीत आहे. अजुनाने श्रीकृष्णास परमात्मरूपानें पाहिलें. अजुंन शिष्याच्या नात्यानें श्रीकृष्णाला शरण गेला आहे, आणि पूर्वीचे भित्रत्वाचें बरोबरीचे नातें तो बाजूस करून बोलत आहि. तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीरामीड्यम । पितेव पुत्रस्य सखेव सख्यु: प्रिय: प्रियायाहोले देव सोदुम्‌ ॥४४॥ अदष्टपूवे हृषितो5स्मि दप्चा भयेन च प्रव्यथितं मनो मे । तदेव मे दर्शेय देव रूपं प्रसीद्‌ देवेश जगान्निवास ॥४५॥ किरीटिनं गादेनं चक्रहस्तं इच्छामि त्वां द्रष्दुमहं तथेव । तेनेब रूपेण चतुभुजेन लहसत्रबाहो भव विश्वमूतं ॥४६॥ ( असे मी अनेक अपराध केले आहेत ) म्हणून हे परमपूज्य परमे- श्वरा ! तुला प्रणाम करून, सर्वे शरीर अत्यंत नमवून, तुझी मी करुणा भाकतो. पिता पुत्राच्या, आणि मित्र मित्राच्या कल्याणार्थ, तसा तूं प्रियकरा देवा ! माझ्या कल्याणार्थ मला क्षमा कर, ४४ कधींहि पूर्वी न पाहिलेले तुझ हे स्वरूप पाहून माझा देह रोमांचित झाला आहे, तसेंच भयाने मनहि अत्यंत व्यथित झालें आहे, म्हणून हे देवदेवेशा ! जगनिवासा ! कृपा कर, आणि मला पूर्वीचे तुझे मानुष रूप दाखीव. ४५ मुकुटमंडित चक्रगदाधारी असेंच तुझे पूर्वीचे रूप पाहण्याची माझी इच्छा आहे, हे सहसजाहो ! विश्वमूते ! तंच चतुभुज रूप धारण कर. ४६ “ म्रियः प्रियाय ” म्हणजे “ वत्सलः वात्सल्याय यथा तथा ”, भक्तवत्सल भगवान्‌ भक्ताच्या प्रेमासाठी, कल्याणासाठी, भक्तांचे सवे अपराध पोटांत १४० तत्त्वार्थदीपिका, घालतो. इंश्वराचे विश्वरूप अत्यंत संतोषदायक, तसेंच त्याचें रौद्र रूप हृदयास कफ आणणारे आहे. म्हणून भक्ताला “ सगुण साजिरे ” रूप आवडतें. सवे भूत- हितत्व आणि वात्सल्य ( प्रेमळपणा ) हीच त्या विश्वरूपाची बाजू भक्ताला हवी, सहखबाहु विश्वमूतापेक्षां शाड्खचक्रगदाधारी वनमालाविभूषित रूपच आकलनास सोपे, ते मनास आवडते आणि चित्तास प्रसन्न करतें. विश्वरूप जाणूनहि त्यांतील ख्रेहभावित सगुण रूपच भक्त आपल्या भक्तीचा विषय करतो. त्यापासूनच भक्ताच्या चित्तास प्रसन्नता लाभते. भक्ताचे लक्षण “सा त्वस्मिन्‌ परमंप्रमरूपा ”, “' अमृतरूपाच ”, “' यल़ब्भ्वा पुमान्‌ सिद्धो भवति अग्तो भवाति तृप्तो भवाति ” असें आहे. हें सवे इंध्वराच्य़ा सगुण भक्तीने प्राप्त होते. श्रीभगवानुवाच -- मया प्रसन्नेन तवाजञनेदं रूपं परं दर्शतमात्मयोगात्‌ । तेजोमयं विश्वमनंतमाद्य यन्मे त्वदन्येन न दष्टपूवेम्‌ ॥४७॥ न वेदयज्ञाध्ययनेन दानेने च क्रियाभिने तपोभिरुग्रेः । एवंरूपः दहक्‍य अह नलोके द्रष्टं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥४८॥ मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्टा रूपं घोरमीडड्ममेदम । व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपामेदं प्रपश्‍य ॥४९॥ श्री भगवान्‌ म्ह०--हे अजुना ! तुझ्यावर प्रसन होऊन, ( अनुग्रह कर- ण्यासाठी ) हे महान्‌ दिव्य(प्रकाशमय), सर्वव्यापी, अनाद्यनंत असे विश्वरूप, तुझ्यापूर्वी कोणीच न पाहिलेले, मी तुला आपल्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने दाखविलें. ४७ हे कुरुर्बारा ! केवळ वेदाध्ययनाने, यज्ञयागानें, शास्त्रा- घ्ययनानें, दानक्रियेने, विहितकमाचरणानें, किंवा खडतर तपश्चर्येनेंहि या मानव लोकांत असे हँ विश्वरूप तुझ्याशिवाय कोणासहि पाहतां येणे राक्‍्य नाहीं, ४८ माझे असे हें भयंकर रोद्र रूप पाहून व्याथित होऊं नकोस ( भिऊन जाऊ नकोस ), आणि चित्ताला व्यामोह होऊं देऊं नकोस, भीति सोडून प्रसन चित्त होऊन, आतां पुनः माझें तेंच पूर्वीचे ( मानुष. किंवा हुखचक्रधारी ) रूप पहा. ४९ अध्याय अकरावा १४१९ परमात्मस्वरूपाचें सम्यक्‌ ज्ञान झाल्यावरच परमेश्वराचे विश्वरूपदरशन होऊं शंकेळ, सर्वाठायी तो एकच परमात्मा वास करीत आहे, द्दी आत्मप्रतीति झाल्यावरच विश्व आणि विश्वेश्वर एकच हें पटेल, आणि विश्वांतच विशेववराचें दशेन झाल्यावर, आपणहि ह्या विश्वांतच असल्यामुळे, आपला अहंभाव नाहींसा होऊन, सवंत्र एकच एक परमात्मा दिसू लागेल; या विश्वरूपदशेनानें दंद्चच शिक राहणार नाही. मग अंधकारास जागाच नाहीं, सर्वेच अख'ड प्रकाश, एकच अनाद्यनंत परब्रह्म, श्रीभगवद्रीतेची हो विशिष्ट मोलिक शिकत्रण आहे. दुसऱ्या मागोनी सद्रति मिळेळ, परंतु हँ ज्ञानाधिष्टान याच विश्वरूपदर्शनाने प्राप्त होईल. या रौद्र विश्वरूपदर्शनानें भीति वाटेल, परंतु सवे कांही एकच एक झाल्यावर भीतीला तरी अवकाश कोठचा १ अन्न आणि अन्नाद दोन्ही तोच परमात्मा, हा सृष्टिक्रम विश्वाच्या सातत्याला अपरिहायेच आहे. अन्नाशिवाय जीवन नाहीं, आणि अन्नहि पण जीवनातच. हें ज्ञान झाल्यावर ईश्वरासंभधी वेषम्यनेधृण्याचा आरोपहि आपोआपच गळून पडतो. हें रौद्र विश्वरूप भावनेला आणि उपासनेला मात्र आवडणार नाह भक्तीला सौम्य प्रेमळ भावच पाहिजे, म्हणूनच तें “सगुण साजिरे ” शड्खचक्रगदाधारी रूप भक्तासाठी अवतरले आहे. प्रेमळ भक्ताला हेंच गोजिरे रूप आवडणारे आहे. ज्ञानाच्या दृष्टीनें रोद्र गंभीर विश्वरूप, परंतु भक्तिभावासाठीं परमेश्वर, भक्ताच्या आवडीप्रमाणे, तेच शात प्रेमळ साम्य सगुण रूप धारण करतो. संजय उवार्‍च--- इत्यजुन वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दरोयामास भुयः । आशध्वासयामास च भीतमेनं भुत्वा पुनः सोम्यबपुमेहात्मा ॥५०॥ संजय म्ह०-_ह्याप्रमाणें असं बोळून श्रीवासुदेवानें पुनः अर्जुनाला निजरूप ( श्रीकृष्णरूप ) दाखविलें, आणि पूर्ववत्‌ सोम्यरूप श्रेष्ठ पुरुष होऊन त्या भ्याठेल्या अुनाचं चित्त शांत केळे, ५० अजुन उवाच-- इघ्रेदं मानुषं रूपं तव सोम्यं जनार्दैन । इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकाते गतः ।॥५१॥ १४२ तत्त्वार्थदीपिका अजुन म्ह०-- हे जनार्दना ! हें तुझें शांत (प्रसन) मानवरूप पाहून, आतां माझें चित्त ठिकाणावर आलें, आणि मी माझ्या स्वाभाविक स्थितीवर आलों. ५१ श्रीमगवानुवाच--- सुदुदेशमिद रूपं दष्टवानासे यन्मम । देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दशेनकांक्षिणः ॥५२॥ नाहं वदेने तपसा न दानेन न चेज्यया । दाक्य एवंविधो दष्टुम दष्टवानासे मां यथा ॥५३॥ भक्त्या त्वनन्यया दाक्य अहमेवंविधो5जुन । ज्ञातु द्रष्दुच तत्त्वन प्रवेष्ठं च परंतप ॥५४ श्री भगवान म्ह०-- ह जे माझें पाहावयास अलभ्य असें खूप तूं आतां पाहिलेस, देवहि त्याचें ( विश्वरूपांचे ) दशन व्हावें म्हणून सदेव आतुर असतात. ५२ ज्या विश्वरूपांत तूं मला पाहिलेस, ते रूप वेदाध्यय- नाने, तपश्चर्येने, दानपुण्यकमने, किंवा यजनानेंहि दिसणे शक्‍य नार्ही. ५३ केवळ एका अनन्य भक्तीनेंच मला ( विश्वेधराला) अश्या विश्वरूपाने जाणणे, ( अपरोक्षानाने ) पाहणे, आणि हे वीरा ! त्याच स्वरूपात तत्त्वतः विलीन होणें ( तद्रूप होणे ) शक्‍य आहे. ५४ पुनः पुनः हेंच सांगितलें आहे की इंब्रराचे ठिकाणीं अनन्यपरायणता, अनन्यभाक्ते आणि तद्रूपता कोणत्याहि बाह्य साधनांनी मिळणे शक्‍य नाही. ही अंतःकरणवृत्ति अंतरंगाच्या नितांत समपेणानेंच साध्य होऊं शकते. विश्व. रूपांत ईश्वरदशन, अंतरंगांतच तद्रूयता प्राप्त झाल्याशिवाय होणार नाहीं. सरूपता, सलाकता, समीपता, सायुज्यता अशी ही उत्तरोत्तर वरच्या कोटीची भाक्ते अंतरंगाच्या आधिकाधिक शुद्धतेनें आणि तन्मयतेनेंच प्राप्त होऊ शकते. प्रथम तत्त्वावबोध, त्यानंतर अपरोक्षानुभांते आणि शेवटीं परमगाते अशी ही परंपरा सांगितली आहे. सर्वे साधनांत भाक्ते हेंच इश्ररप्राप्तांचे श्रष्ठ साधन आहे. अध्याय अकरावा १४३ मत्कमेळन्मत्परमो मद्धक्तः संगवार्जेतः । निवेरः सवेभूतेपु यः स मामेति पांडव ॥५५॥ इति श्रीमद्वगवद्रीतासूपनिषत्सु त्रह्माविद्यायां योगशास्त्रे विश्वरूपददोनं नाम एकादशो5ध्याय: सव कर्मे केवळ मदर्थ करणारा, मीच परमगति अशी श्रद्धा असणारा, माझ्या अनन्य भक्तीने मत्परम झालेला, ऐहिक विषयांत आसक्त नसणारा, कोणत्याहि प्राण्याविषयीं मनांत द्वेष नसलेला, असा जो तोच मत्पदाला येऊन मिळतो. ५५ श्री गौताशाख्राचें सारभूत तत्त येथे सागितले आहे. कम, ज्ञान, भक्ति, तिन्ही मागे त्या परम पदाला पोहचवितात. समबुक्वे, सवेभूतहितरत, निर्वेर, अनासक्त, आणि अनन्य भक्तच त्या परम पदाला पोहचतो. सवे साधन!त भाक्ते हेंच श्रष्ठ साधन आहे. विश्वांत विश्वात्मा पाहून तन्मय झाल्यानेंच तत्पदाची प्राप्ति होईल. विश्वरूपदर्शन म्हणजे विश्वांत विश्वश्वराचें दशेने, हें गीतेतील एक विषिष्ट महत्तत्त्व आहे. ह्याचा उल्लेख समारोपांत, आठराव्या अध्यायांत, संजयाच्या तोंडून पुनः विशेष ख्पानें केला आहे. विश्व ह स्थलकालनिरपेक्ष अनंत अव्यय आहे. “ विश्व ” “ अनंत ” या कल्पनांचे आकलन केवळ बुद्धीने होऊं शकत नाही. अधुनिक दूरद्शिकेला शतकोटि प्रकाश वषाच्या अंतरावराल तेजोमेघ पाहणें शक्‍य झालें आहे. हें अंतर सहृसत्रावाधे पराधे भेल आहे. याच्याहि पलीकडे विश्वविस्तार आहेच. असा हा विश्वविस्तार अनंत आहे, आणि त्या विश्वश्वराचा महिमाहि अनंत आणि अपार आहे. असें हें सश्चितानंद स्वरूप “ सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म” या विश्वांतच पाहाव ही गौतेची शिकवण आहे. घ्याय घारावा भक्तियोग अजुन उवाच--- एव सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्त तेषां के योगावित्तमाः ॥ १] अजुन म्ह०-जे भक्त अहर्निश त्वत्परायण होऊन या रूपाने तुझें ध्यान करतात, आणि जे अक्षर ( निरुपाधिक ) आणि इंद्रियांना अगोचर अशा परब्रह्माचे ध्यान करतात, त्यांच्यांत श्रेष्ठठम योगवित्‌ कोण? १ योग म्हणजे परमेश्वराशी, परमात्माशी, विश्वे्वराशीं,विश्वात्म्याशीं तादात्म्य आणि तन्मयता. ह्यासंवंधीं ज्ञान ( सानुभम ज्ञान, प्रतीति ) ज्यांना आहे ते योगज्ञ ( योगवित्‌ ). येथे योगवित्तमः म्हटलें आहे, योगवित्तरः असें म्हटलें नाहीं. सवेश्रष्ट योगज्ञ कोण £ असा प्रश्न आहे. सततयुक्त आगि विश्वांतच विश्वेश्वर पाहणारा भक्त योगवित., आणि अक्षर अव्यक्ताची उपासना करणारा ( व्यान करणारा ) ज्ञानी योगवित्‌, यांत अधिक चांगला कोण असा प्रश्न नसून, अशा सर्वीत भ्रष्ट योगवित. कोण १ असा आहे. मागील अध्यायाच्या शेवटच्या श्लोकांत “ मत्कमेकृत्‌ मत्परमो मडूक्त. ” असा, सद्ववार्जत आणि निवेर असल्यास मत्पदाला येतो असे म्हटले आहे. असा हा विश्वांत विश्वेश्वर विश्वात्मा पाहणारा ज्ञानी भक्त मागील अध्यायाच्या शेवटी सांगितला आहे. त्यापूर्वीच्या अध्यायांत अक्षर अव्यक्त ब्रह्माची उपासना करणारा भक्तच विवाक्षित आहे. आतां या अध्यायांत सवेश्रेष्ट भक्त कोण, आणि तो कसा असतो! हें सांगावयाच आहे. श्रीभगवानुवाच -- मय्यावेइय मनो ये मां नित्ययुक्ता उपासते । श्रद्धया परयोपेताः ते मे युक्ततमा मता; ॥ २॥ अध्याय बारावा १४५ श्रीभगवान्‌ म्ह०-जे परमश्रद्धेने युक्त, सववस्वी मलाच आपलें चित्त समर्पण करून, अहानश मत्परायण होऊन, माझी उपासना करतात तेच श्रेष्ठ योगी आहेत, अर्स भी मानतों. २ पूर्णतया आत्मचित्तसमर्पग, अनन्यभाव, आणि परमश्रद्धा हींच योग- ज्ञाचीं मुख्य लक्षर्णे सांगितली आहेत. उपासना, सगुणख्प परमेश्वराची असा, किंवा अक्षर अव्यक्त परत्रह्माची असो, ती अनन्यभावाने आणि श्रद्धायुक्त असावयास पाहिजे. श्रद्धा म्हणजे संप्रत्यय ( विवेकनिर्णीत निश्वयवुद्धि ), संप्रतीति ( सम्यकूज्ञान ), आसत्तिक्यवुद्धि, श्रंद्धयाविषयीं आदर, आणि पूर्ण- निष्ठा, ही उपासनेस आवशयक आहेत. हे केवळ सगुण उपासनेविषयींच सांगितलेळे नाही, नियुण उपासनेंतहि परम श्रद्धा, आणि अनन्ययोग आवर्यकच आहेत. ये त्वक्षरमनिर्दश्यमव्यक्त पर्युपासते सवेत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं 'घुवम ॥३॥ सक्नियम्येद्रियश्रामं सवेत्र समबुद्धयः ते प्रामुवान्त मामेव सवेभूताढित रता: ।!४॥ केशो५थिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्‌ अव्यक्ता हि गतिदुःखम्‌ देहवद्धिरवाप्यते ॥५। परंतु जे योगी, अनिर्वाच्य ( शब्दांस अगोचर ), इंद्रियांस आणि मनास अनाकलनीय, सवेग, चिंतनास अगम्य, परमश्रेष्ठ, स्थिर (अबाधित), आणि नित्य ( सनातन ), अश्शा अक्षर ब्रह्माची उपासना, ३ सर्वोद्रेयांचे नियनम करून, सवोठायीं समत्बबुद्धि ठेवून करतात, ते सर्वे भूतमात्राच्या हिताविषर्यी तत्पर असणारे (योगी ) मत्पदालाच येऊन मिळतात. ४ परंतु, अव्यक्त ब्रह्माची उपासना करणारांना फार आयास होतात, कारण देहधारी मानवास अव्यक्त अवस्था ( देहाभिमानत्याग ) प्राप्त होणे फार कठीण आहे. ५ विश्वांत विश्वेश्वर पाहणे हेंच सत्यदशन, पण हें अत्यंत कष्टसाध्य आहे. आपला जगताशी संबंध हाच सवे संवेदनांचा पाया आहे. विश्व हें त्या विवे- त. १० १४६ तत्त्वाथदीपिका श्वराचेच व्यक्तरूप आहे, हें समजळें तरी या विश्वापलीकडे असलेलें अक्षर नित्य परब्रह्म समजणे कठीण आहे, आणि तें बुद्धीला पटणे तर त्याहूनाहे कठीण आहे. जापावेतो. आपलें व्यक्तित्व बुद्धीआड होत नाही, तोंपावेता अव्यक्तापासना शक्‍य नाही, पण ज्यांना हें शक्‍य झालं आहे, ते ज्ञानी त्या परमात्म्याच्या परमपदाला जाऊन मिळतात. ये तु सवोणि कमोणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनेव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥६॥ तेषामहं समुद्धती सत्युसंसारसागरात्‌ भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम्‌ ॥७॥ परंतु जे कोणी सर्वे कर्मे मलाच समर्पण करून, माझ्यापेक्षा श्रेष्ठ दुसरें कांहीं नाहीं अशा बुद्धीने, अनन्यभावाने, माझेंच घ्यान करून उपासना करतात, ६ अशा सववस्वी मलाच आपलें चित्त अर्पण करणारांना, मी, विलंब न लागतां, मृत्यु आणि संसाराच्या सागरांतून बाहेर काढतो. ( त्यांची जन्मम्ृत्यूच्या फेऱ्यांतून सुटका करतो). ७ अव्यक्तोपासना करणारे तर परमपदाळा पोहचतातच, परंतु अनन्यभावाने इश्वरपरायण होऊन संसारांत आपली सहज आणि विहित कर्मे करीत राहणारे भक्तहि ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यांतून, '“ न चिरात्‌ ” म्हणजे लवकरच ( क्रमानें ), या उपासनेने परमभक्त होऊन नंतर मुक्त होतात. मय्येव मन आधत्स्व माये बाड निवेशय । निवशिष्यासे मय्येब अत ऊध्वे न संदायः ॥८॥ ( म्हणून) आपलें मन मलाच अर्पण कर, बुद्धीहि माझ्याच ठिकाणीं लाव, म्हणजे देहपातानंतर तुळा माझ्या पदांतच स्थान मिळेल, यांत सदह नाहीं, ८ महत्त्व त्यागबुद्धीचं, इंश्वरपरायणतेचें, समत्वबुद्धीचे, आणि अनन्यभक्तीचे आहे. अहंता, ममता, व्यक्तिता हीं नाहींशी झाल्यास मोक्ष हा सहजच मिळेल. अथ चित्त समाघातु न शाक्कोषि मयि स्थिरम्‌ । अभ्यासयोगेन ततो मामिच्छा् धनंजय ॥९॥ अध्याय बारावा १४७ अभ्यासे5प्यसमर्था5सि मत्कमेपरमो भव । मदर्थमपि कर्माणि कुवेन सिद्दिमवाप्स्यासे ॥१०॥ अथे तदप्यशक्तो5सि कत मद्योगमात्रतः सवेकमेफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्‌ ॥ ११॥ मन आणि बुद्धि माझ्या ठिकाणीं स्थिर करणें तुला शकय होत नसेल, तर मग, हे धनंजया ! पुनः पुनः प्रयत्नाने ( आणि ध्यान धारणादि मागानीं ) मश्चित्त होण्याची इच्छा कर. ९ हा अभ्यासयोगहि जमत नसेळ तर जीं जीं कर्मे करशील, ती केवळ ईश्वरापण बुद्धीनंंच कर; इश्वरापणबुद्धीनेंच कर्मे करूनहि तुला सिद्धि प्राप्त होईल. १० हेंहि तुला घडत नसेल, तर अनन्यभावानें, चित्ताचा निरोध करून, कोणत्याहि कभ- फलाविषयीं आसाक्ते धरू नकोस, ( म्हणजे तुला क्रमाने सिद्धि प्रात होईल ). ११ श्रेयो हि ज्ञानमभ्यासात ज्ञानात ध्यान विशिष्यते ध्यानात कमेफलत्यागः त्यागाच्छांतिरनंतरम्‌ 11१२ अभ्यासाने ( सतत प्रयत्नाने ) उत्तम ज्ञान प्राप्त होतें, शानपू्वकच घ्यान श्रेष्ठ असतें, ध्यानाने सहजच कमेफलत्याग साधतो, आणि त्यागा- नंतरच शांति लाभते, १२ चित्त स्थिर होण्यास “ अभ्यासयोग ” हाच उपाय आहे, असें वर खोक ९ मध्ये सांगितले आहे. या उपायाने ज्ञानवारणा सिद्ध होते. तर्सेच ज्ञानाची जोड' ध्यानास अवश्य पाहिजे. स्थिर चित्त नेहमी इंधराच्या ध्यानांत मम राहिल्यास, कर्मफलाची लालळसाच उत्पन्न होणार नाहो, आणि लालसाच नसल्यावर चित्तक्षाभ होणार नाहीं, आणि शांति मिळेल. अद्वेशा सवेभूतानां मेत्रः करुण एव च । निमेमो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ॥१३॥ संतुष्ट: सततं योगी यतात्मा डढनिश्वयः । मय्यर्पितमनोबुद्धिर्या मद्धक्तः स मे प्रिय: ॥ १४॥ १४८ तत्त्वार्थदीपिका कोणाचाहि द्वेष न करणारा, भूतमात्राचा मित्र, दयाद्र अतःकरणाचचा, ज्याला आपपर कांही 'नाहीं असा, अहंत्व ज्याचें पूर्णपणें लयास गेलें आहे असा, सुखात किंबा दुःखांत केव्हांहि मनाची समता ढळू न देणारा, कोणाविषर्यीहि मनांत तेढ न बाळगणारा, १२३ नेहमीं संतुष्टवृत्ती नं अस- णारा, इंद्रिये, मन, बुद्धि यांवर ज्याने पूर्ण जय मिळविला आहे असा, निश्चयापासून कधींहि न ढळणारा, आणि मन आणि बुद्धि ज्याने पूर्ण- पर्णे ईश्वरास समर्पण केलीं आहेत असा जो माझा भक्त तो मला प्रिय आहे. १४ भक्ताची लक्षणे या दोन होकांत सांगितळी आहेत. ज्यानें आपल चित्त सर्वस्वी ईश्वरास अणण केळे, तोच भक्त. भक्ति सगुण परमेश्वराची असो, अथवा अव्यक्त अक्षर त्रह्माची असो, ईश्वर परायणत्व, अहतेचा अभाव, सवेत्र समत्ववुद्धि, भूतमात्रा विषयीं कारुण्यबुद्धि, हींच भक्ताची लक्षणे. देह आद्दे तोंवर कमे आहेच, पण कमे असा वा नसो, इंश्वरपरायणत्व हेंच भक्ताचे मुख्य लक्षण. विभक्ततेची भावना असेल तर तो भक्त नाहीं. ज्याला इंश्रराशिवाय दुसरें कांहींहि इष्ट नाहीं तोच खरा भक्त. योगयुक्त म्हणजेच परम भक्त. यस्मान्नोद्विजते लोका लोकान्नोद्विजते च यः । हर्षांमषेभयोद्वेगेमुक्तो य: स च मे प्रियः ॥१५॥ अनपेक्षः शुचिदृंक्ष उदासीनो गतव्यथः । सर्वारंभपरित्यागी यो मद्धक्तः स मे म्रिय: ॥१६॥ यो न हृष्यति न दवेष्टि न शोचाति न काड्क्षाति । शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्य: स मे प्रियः ।॥।१७॥ ज्याच्यापासून लोक कंटाळून दूर जात नाहींत, किंबा जो स्वतः लोकांपासून कंटाळून दूर जात नाहीं, जो लाभानें हुरळून जात नाहीं, मनांत कोणाविषयींहि द्वेषघभाव धरीत नाहीं, ज्याला कह्याचेंहरि भय वाटत नाहीं, आणि जो नेहमी प्रसनचित्त असतो, तो मला प्रिय आहे. १५ जो कोणापासून कश्याचीहि अपेक्षा करीत नाहीं, मनाने आणि शरीराने अध्याय बारावा १४९ नेहमी शुद्ध असतो, जो नेहमीं सत्कार्याविषयी दक्ष असतो, कोणल्याहि विषयांत गुरफटून राहत नाहीं, आणि दुःखाने व्यथित होत नाहीं, जो काम्य कमापासून दूर असतो, असा माझा भक्त मला प्रिय आहे. १६ जो दृषांने वेडावून जात नाहीं, देषाने चिड्डून जात नाहीं, जो कांहींहि गेल्याच्या शोकाने पीडित होत नाहीं, कशाचचीहि हांव धरीत नाहीं, पुण्य अपुण्य दोन्हीं कर्मे सोडून केवळ मद्भक्तिपरायण असतो, तो मला प्रिय आहे. १७ जो भक्त लोकांतच राहून समाचेत्तत्वानें वागता, ज्याला लाभ झाल्यास हष नाहीं,हानि झाल्यास दुःख नाहीं,ज्याला कोणाविषयी किंवा कशाविषर्यी आर्साक्त अथवा कोणाविषयी किंवा कशाविषयी द्वेषहि नाहीं, ज्याला कोणाचेही किंत्रा कशाचाहि भय नाहीं, जा कोणापासून कशाचीहि अपेक्षा करीत नाहीं पण जा आत्मकल्याणाविषय़रीं अत्यंत दक्ष असता; जो कोणत्याहि कायात अत्यंत आसक्त होत नाही, आणि कशानेंहि, कोणत्याहि प्रसंगीं दुःखी होत नाहो तोच खरा इंश्वराचा प्रियभक्त. कमेयोगी भक्त असा असतो. जनसंमर्दापासून दूर न जातां, जनांतच राहून जो उदासीन आणि शुद्ध निरपेक्ष वृत्तीने वागून, आत्मकल्याण आणि पर्यायाने जनतेचेंहि कल्याण करीत असतों, असा भक्त इशवरास अत्यंत प्रिय असतो. समः दात्रो च मित्रे च तथा मानापमानयोः । शीतोष्णसुखडुःखपु समः सद्रविवर्जितः ॥१८॥ तुल्यनिदास्तुतिर्मोनी संतुष्टी येनकेनचित्‌ । अनिकेतः स्थिरमतिभेक्तिमान्मे ्रियो नर; ॥१९॥। शाजु-मित्र, मानापमान, शीतोष्ण, सुख-दुःख या सर्वे द्वंद्रांत जो समचित्त असतो, जो कोणत्याहि कमोत आसक्त होत नाहीं, १८ ज्याला निंदा स्तुति दोन्ही सारखींच, जो अधिक बोलत नाहीं, आणि जो कोणत्याह परिस्थितींत संतोषवृत्तीन॑ असतो, जो कसल्याहि आश्रयाची अपेक्षा करीत नाहीं, आणि ज्याची बुद्धि कधीहि चलित होत नार्ही, असा भक्त मला प्रिय आहे. १९ १५० तत्त्वार्थदीपिका जनर्समदीपासून दूर्‌ राहणाऱ्या संन्यासी योग्याचें हें वणन आहे. तोहि इंश्वरभक्त आहे. अव्यक्त अक्षर परब्रह्माची उपासना ध्यानयोगानें करणारा योगी, परमात्म्याचा परम भक्तच आहे. जो “' सद्भर्विवर्जित अनिकेत ” भक्त आत्मोद्वारासाठी आणि केवल्य प्राप्तीसाठी, एकांतांत परम अक्षर ब्रह्माचे ध्यान करून आत्मान्नति साधतो, तोहि पयोयाने लोककल्याणकारीच असतो. त्याच्या नुसत्या दशेनार्नेच संसारी जीव पुनीत होऊन जातात. ये तु धर्म्यासृतमिदं यथोक्त पयृपासते । श्रद्धघाना मत्परमा भक्तास्ते5तीव मे प्रियाः ।॥२०॥ इति श्रीमद्धगवद्वीतासूपनिषत्सु त्रह्मविद्यायां योगशास्त्रे भक्तियोगो नाम द्वादशो5ध्यायः ।। जे कोणी या धमभावन अमृताचे ( मोक्ष साधनाचे ) परम श्रद्धेने, आणि मीच ( परमात्माच ) परमगति आहे अक्षया अनन्य भावाने, यथावत्‌ अनुष्ठान करतात, तेच भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. २० भक्ति सगुणरूपाची, इं्रराच्या विश्वरूपाची, किंवा अक्षर अव्यक्त परब्रह्माची, कोणत्याहि परमेश्वर स्वरूपाची असा, श्रद्धा, अनन्यभाव, तादात्म्य यांशिवाय भक्त तदाकार होऊन अहंता, अस्मिता विसरणार नाहीं. योग ( ईश्वराशी एकरूपता ), भक्ति, सैन्यास, ज्ञाननिष्ठा, सर्वाचे अंतिम एकच. योग म्हणजे तादात्म्य, आणि भाक्ते म्हणजे सववोत्मसमर्पण. “त्रह्मभूनः प्रसन्नात्मा न शोचति न काहृति । समःसर्वेपु भूतेषु मद्धर्कि लभते पराम्‌ ॥ भक्त्या मामभिजानाति यावान्यश्वास्मि तत्वतः । ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशत तदनंतरम्‌ ॥ ” अशा प्रकार कमाची, कमे संन्यासाची आणि ज्ञाननिष्ठेची परिपूर्णता भक्तींत ( सायुज्यतेत ) होते. भक्तीचा मा गे जाति-लिजव-परिस्थिति-व्यवसाय निरपेक्ष असून सवे अनन्य भक्तांना खुला आहे. येथ सवेच समानतेने अधिकारी आहेत. सवेकमोची परिसमाप्रि जशी ज्ञानांत, तशी सवेज्ञानाची परिसमाप्ति भक्तीत होऊन, भक्त त्या निरवद्य परमपदाला पोहचतो. अध्याय तंरावा क्षेत्रश्षेत्रज्ञाविभाग श्रीभगवानुवाचच -“- इदं दारीरं कोंतेय क्षेत्रमित्याभिधीयते । एतद्यो वोत्ति तं प्राहु: क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १॥ श्रीमगवान्‌ म्ह०--हे कोंतेया ! ह्या शरीरालाच क्षेत्र असे म्हणतात, आणि ह्या क्षेत्राला जो जाणतो त्याला, याविषयी जाणणारे ज्ञानीजन क्षेत्रज्ञ असे म्हणतात. १ अध्याय सात मध्यें इव्वराची संसाररूप अप्टथा अपरा प्रक्षाते, आणि इेश्वरात्मिका जीवरूप परा प्रकृति, अश्या दोन ईश्वराच्या प्रकृती सांगितल्या. आतां याच प्रकृती, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अशा रूपानं सांगट आहेत. मागील अध्यायांत ईश्वराच्या परम भक्तांची लक्षणें सागितळी. आतां त्यांच्या निष्ठेसबधी सांगत आहेत. क्षेत्र म्हणजे पुण्यस्थान किंवा शेत, शरीर हें जीवाला आत्मकल्याणसाधनार्थ पुण्यक्षेत्र आहे. तसेंच, जसें पेरावें त्से फळ मिळतें या न्यायाने, शरीर हें जीवाचे कमेक्षेत्र आहे. या शरीरास जाणणारा, त्याला वागविणारा, आणि प्रेरणा करणारा जीव हा क्षेत्री कित्रा क्षत्रज्ञ आहे. क्षत्राचा मोठा अर्थ घेतल्यास हा संसार हॅ क्षेत्र आढे, आगि त्याला वाग- विणारा ( उत्पति-स्थिति-ल्याचें नियत्रण करणारा ) इश्वर हा क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्रज्ञ चापि मां विद्धि सवेक्षेत्रपु भारत । क्षेत्रक्षत्रक्नयाज्ञान यत्तज्ज्ञानं मत मम ॥२॥ तत्‌ क्षेत्रे यच यादक्‌ च याद्विकारि यतश्रच यत्‌ । सच यो यत्परभावश्व तत्लतमासन मे श्रुण॒ ॥१॥ १५२ तत्त्वार्थदीपिका कषिभिबेहुचा गीतं छंदोभिविविधेः पृथक्‌ । ब्रह्मसुत्रपदेश्वेव हेतुमद्धिर्विनिश्चितेः । ४॥ हे भारता ! सवे प्राणिमात्राच्या शरीरांत क्षेत्रज्ञ मीच (परमात्माच ) आहे, हे नीट समज. क्षेत्र ( शरीर ) आणि क्षेत्रज्ञ (त्याला वागविणारा जीव, किंवा सर्वे क्षेत्रांना वागविणारा इंश्रर ) या दोहोंसंबंधीं ज्ञान म्हणजेच मजविषयीं ( परमात्म्याविषयी ) ज्ञान, असे मी मानतो. २ तें क्षेत्र काय आहे, कसे आहे, त्याचे विकार कोणते, त्याची उत्पत्ति कोटून, हा स्व संसार ज्याचे ऐश्व्य आहे तो ( परमात्मा ) कोण, हें सर्वे थोडक्यात तुला सांगतो, ऐक. ३ हे (ज्ञान ) पूर्व क्र्षरींनीं वारंवार, वेगळाल्या वेदमंत्रांनी अनेक प्रकारे, आणि ब्रह्मजानोपपादक वाक्यांनी युक्तियुक्त आणि निश्चितरूप असें गाइलें ( सांगितलें ) आहे. ४ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांसंब्धा ऊहापोह, आणि निश्चित तत्त्वविवेचन, अनेक क्रर्षींनीं आणि वेदमंत्रांनीं केळं आहे. हेंच क्षेत्र आणि क्लेत्रज्ञार्चे ज्ञान म्हणजे आत्मानात्मविवेक, आणि परमात्मसशूपाचे ज्ञान होय. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च । इंद्रियाणि दशेकं च पत्च चेद्रियगोचरा: ॥५॥ इच्छा द्वेषः सुख दुखं संघातश्वेतना 'चातिः । एतत्क्षेत्रे समासेन सविकारमुदाहतम्‌ ॥६॥ सूक्ष्म पश्चमहाभूर्ते, अहंप्रत्यय, ज्यायोगे जगत्परत्यय होतो आणि अहं- प्रत्यय होतो ती बुद्धि ( महत्‌ ), जेथून (ज्या शक्तीने ) ह्या जगताचा आविष्कार झाला तें अव्यक्त ( प्रकृति, ईश्वरीमाया ), पब्च ज्ञानेंद्रिये, पब्च कर्मेद्रिये, मन ( अकरावे इंद्रिय ), ज्ञानेंद्रियांचे पांच विषय, ५ राग- द्वेष सुखदुःखादि ( विकार), या सवीचा एकीभाव (शरीर), यांत अभिव्यक्त होणारी चेतना ( अंतरिंद्रिये, स्फुरण प्राणनादि ), आणि या सवीना एकत्रित ठेवणारी धारणा, असे हें थोडक्यांत विकारासह क्षेत्र म्हणून सांगितलें आदे. ६ न अध्याय तेरावा १५३ पांच महाभूतांचे सूक्ष्मांश म्हणजे पश्च तन्मात्रे, अहंत्व हे महाभूतांचें कारण, आणि अहत्वाला कारण अविद्यारूप बुद्धि, आणि मन अशी ही अष्टधा अपरा प्रकृति, पूर्वी ७ व्या अध्यायात सागितली आहे. तेथें जीवभूत परा प्रकृति सांगितली, आणि त्या परा प्रकृतीनंच अपरा प्रकृतीच्या साहाय्यानें हें सवे चराचर जगत्‌ निर्माण झालें आहे म्हणून सांगितलें. येथें आतां २४ तत्वे सांगितली आहेत. पश्च महाभूतांचे सूक्ष्माश, अहंत्व ( जीवाचे मूलतत्त्व ), बुद्धि ( ज्यायोगे जगत्प्रतीति होते ती आविद्या ), अव्यक्त ( अघटितघटना- पटीयसी इंग्ररीमाया ), प्न बुद्धींद्रियें ( श्रोत्रादि ), पज्ञ कर्मेद्रियें (हस्तपादादि), मन ( बुद्धि आणि दरेंद्रियांना जोडणारा दुवा ), आणि शब्दस्पशोदि पांच बुद्धींद्रियांचे विषय, अशीं हीं २४ त्ते म्हणजे हो प्रकृति. रागद्वेष, सुखदुःखादि जीवाचे विकार, २४ तत्त्वांचे एकवटून झालेलें हें शरीर, त्याबरोबरच ज्यायोगे संज्ञा उत्पन्न होते आणि जी आत्मचेतन्याच्या आभास रसानें ( तप्त लोहपिंडा- तील अम्तीप्रमाणें ) जीवास व्यापून आहे ती चेतना, आणि या सवे विस्खाळित वाटणाऱ्या घटकांना समुः्चयानें ग्रथित करून वागविणारी धारणा, ह्या सर्वाना मिळून क्षेत्र असें येथें म्हटलें आहे. अमानित्वम दंभित्वं आहिसा क्षांतिराजेवम । आचार्योपासनं शोचम्‌ स्थेथमात्मविनिग्रहः ।।७॥ इंद्रिया्थषु वेराग्यं अनहंकार एव च । जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदशनम्‌ ।॥।८।। असक्तिरनभिष्वंगः पुत्रदारग्रहादिथु । नित्यं च समचित्तत्व इष्टानिष्टोपर्पात्तषु ।॥।९।। मयि चानन्ययोगेन भक्तिरव्याभिचारिणी । विविक्तदेदसेवित्वे अरतिजेनसंसदे ॥१०॥ अध्यात्मज्ञाननित्यत्वे तत्वज्ञानाथेद्दानम्‌ । एतज्ज्ञानामाते प्रोक्तमज्ञानं यदतो5न्यथा ।।११॥ नम्रता, निष्कपटता, आहिंसा ( कोणासहि न दुखविणें ), क्षमा, परळ- १५४ तत्त्वार्थदीपिका 'पणा, गुरुशश्रूषणा, अंतर्बाह्य निर्मलता, चित्ताची स्थिरता, मनोनिग्रह, ७ विषयांसंबंधीं अनासक्ति, निरभिमानता, जन्म-मृत्यु-जरा-व्याधि-दुःख या सर्व दोषांची जाणीव, ८ अनासक्ते, पुत्र-स्री-घरदार इत्यादिविषयीं वैराग्य, इष्ट होवो वा अनिष्ट होवो कोणत्याहि परिस्थतींत चित्ताची समता, ९ इंशध्रराच्या ठिकाणीं कधींहि न ढळणारी अनन्यभक्ति, एकांत- बासाची गोडी, जनसंमददाविषयीं अप्रीति, १० नेहमीं अध्यात्मज्ञानांत गढून राहणें, आणि तत्त्वज्ञानाकडे ( आत्मानुभूतीकडे ) प्रशात्ते, यास ज्ञान म्हणतात; ह्यांच्या उलट ते सव अज्ञान. ११ येथे ज्ञान म्हणजे ज्ञान्यांची लक्षणें सांगितली आहेत. हीं लक्षणे दिसतील तेथेच खरे ( सम्यक्‌ ) ज्ञान आह म्हणावयाचे; एरव्ही तें केवळ शाब्दिकच ज्ञान. ज्ञाता आणि ज्ञानाचा विषय ही. एकरूप झाल्याशिव्राय खरें ज्ञानच नाहीं, ज्ञानाच्या विषयाचे विषयत्व गेल्याशिवाय प्रत्यय नाही, आणि आत्म- यय नाहीं म्हणजे खरें ज्ञान नाही. मन, वुद्धि, अहत्य या सर्वांना व्यापून राहील तेंच ज्ञान, म्हणूनच ज्ञान म्हणजे ज्ञान्याचीं लक्षणे येथे दिलीं आहेत. ज्ञेय यत्तत्पवक्ष्यामि यज्ज्ञात्वासृतमदनुते । अनादेमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥१२॥ सरवेतः पाणिपाद तत्सवेतो5क्षिरिरोमुखम्‌ । सवतः श्रृतिमछोके सवेमावृत्य तिष्ठाति ॥१३॥ सवीाद्रेयगुगाभासं सववोद्रेयाविवजितम । असक्तं सवेभ्रच्चेब निगुंण गुणभोकत च ॥ १४॥ बहिरन्तश्व भतानामचरं चरमेव च । सुद्षमत्वात्तदवित्तेयं दूरस्थ चान्तिके च तत्‌ ।॥॥१५॥। अविभक्त च भूतेषु विभक्तामेव च स्थितम्‌ । भूतभते च तज्ज्ञेय त्रसिष्णु प्रभविष्णु च ॥१६॥ ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमस: परमुच्यते । ज्ञानं ज्ञेय ज्ञानगम्यं हादि सवेस्य धिष्ठितम्‌ ।। १७॥ अध्याय तेरावा १५५ ज्याचें ज्ञान झालें म्हणजे अमृतत्व प्राप्त होतं, ते शेय काय ते सांगर्तो. ते, ज्यास मूळ कारण नाहीं असे, सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहे, त्याला आहे असेंहि म्हणतां येत नाहीं, किंवा नाहीं असेंहि म्हणतां येत नाहीं; १२ त्याचे हस्त, पाद, नेत्र, शिर मुख सर्वत्रच आहेत, त्याचे श्रोत्रह्रि सर्वत्र आहेत, आणि ह्या विश्वांत तं सर्वत्र व्यापून आहे; १३ सर्व इंद्रियशक्तींच्या गुणाचा आभास तेथें आहे, पण त्याळा कोणतींच इंद्रियें नाहींत; सवी- पासून अलिप्त, पण तें सवोना धारण करणारे आहे; तें गुणातीत आहे, थण गुणांची परिपूर्तीहि त्याचेच ठिकाणीं आहे; १४ तें भूतमात्रांना अंतर्बाह्य व्यापून आहे; ते चरहि आहे, आणि अचरहि आहे; तें सूक्ष्म असल्यामुळें ज्ञानाचा विषय होऊ शकत नाहीं; तें दूरहि आहे आणि अगदीं जवळहि आहे; १५ ते अविभक्त ( एकच एक ) असूनहि भूत- सृष्टीत विविधरूपार्ने असल्यासारखे दिसत; सर्व भूतमात्राला आधारभूत, सर्वभूताच्या ल्याचे, आणि उत्पत्तीच कारणहि तेंच ( ज्ञेय) आहे; १६ अल्यंत प्रकाशमान ज्योतींची ती परमज्योती आहे; तें (ज्ञेय ) तमाच्या ( अंधकाराच्या, अज्ञानाच्या ) पलीकडे आहे, असं म्हटलें आहे. ( वर सागितलेलें ) ज्ञान, आणि ज्ञानाने प्रतीत होणारें हं ज्ञेय सर्वाच्याच हृदयांत अधिष्टित आहे. १७ परमज्ञेय परब्रह्माचे वणेन करणें शक्‍यच नाहीं. लक्षणेने तें दिग्दर्शित करतां येईल, “ सत्त्वासत्त्वाभ्यामनिवेचनीयम्‌ ” असें तें आहे. “ अन्येदेव तद्विदिता- दथो आअविदितादाधे, ” ते सत्‌ ( जे दिसतें भासमान होतें असे ) नाही, असतूहि ( अभावरूपहि ) नाहीं, परंतु “ निष्कलं निष्कियं शातं निरवद्यं निरंजनम्‌ '' अशा “ नेति नाते ” शब्दांनींच तें सूचित करावें लागतें. असें त॑ आहि म्हणावयास शब्दच नाहींत. ते ज्ञानचन आहे, परंतु व्यावहारिक ज्ञानाच्य़ा ( इंद्रियगम्य ज्ञानाच्या ) पलीकडे आहे. “' सहखशी्षाः पुरुषः सहखाक्षः सहस्त्रपात्‌_ ?” “ पुरुष एवेदै सर्व ” अशा शब्दांनी त्याचें व्यापकत्व दशविळें आहे. सवे भूतमात्रांना ते आधारभूत आहे. परंतु भूतांत ( दय जगतांत ) ते प्रतीत होत नाहीं. तें त्रिगुणातीत आहे. जॅ ज॑ दिसतें, अनुभवाला येते, तें गुणांमुळे, परंतु तें (परमज्ञेय ) या सर्वांच्या पलीकडचे आहे. तें सवे आहे, १८५६ तत्वार्धरदीपिका विभु आहे, नित्य आहे. तें प्राण्यांच्या आंत आहे कीं बाहेर आहे हा प्रश्नच उद्भवत नाहीं, कारण जे कांही “ आहे ” तें तेंच आहे. “ अणोरणीयान्‌ ” ( सूक्ष्माहून सुक्ष्म ) आणि “ महतो महायान ” ( मोठ्याहून मोठें ) असे तें आहे. सूक्ष्म आणि मोठे हे शब्दहि त्याला लागू नाहींत. भूतमात्रांत तें विविध- रूपानें दिसते, पण ते॑सवेव्यापी एकच एक आहे. भूतमात्राची उत्पत्ति, स्थिति आणि लय त्यांतच आहेत. जेथे प्रकाश तेथ छाया आहेच, पणया प्रकाशाला छाया नाहीं, कारण त्याशिवाय दुसरें काहींच नाहीं. तें“ तमसः परम्‌ ” आहे, तेथे “ तमस्‌ ” नांवालाहि नाहीं, “ सत्यं ज्ञानमनन्त ” असें त्याचें वणेन आहे. तें ज्ञान असें आहे कीं तेथें ज्ञाता, ज्ञेप़्र आणि ज्ञान ही तीनहि एकरूप होतात. तें शब्दांनी जाणण्याचे नसून, हृदयाने, बुद्धीन ओळखावयाचे आहे. तें ज्ञानाचा विषय नाहीं, प्रत्यक्ष ज्ञानच आहे. इति क्षेत्रे तथा ज्ञानं ज्ञेय चोक्त समासतः । मद्धकत एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ।।१८॥। ह्याप्रमाणें क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय, ही तुला थोडक्यांत सांगितलीं, ह्यांचे ज्ञान यथार्थतेने झाल्यास, माझा भक्त मद्रूप होण्यास योग्य होतो. १८ क्षत्र-क्षत्रज्ञ, प्रकूति-पुरुष, क्षर-अक्षर, शरीर-जीव याचें यथाथे ज्ञान झालें, आणि ते अंगीं बाणले, आणि मग ज्ञेय काय ह॑नीट समजळें, आणि भक्त तद्रूप झाला, आणि त्याचें अहंत्व नाहीसे झालें, म्हणजे तो मुक्तच झाला. क्षेत्र (शरीर ), प्रकृति ( जगत्‌, संसार ), क्षर ( भूतसृष्टि ) हा सवे इंधराच्या योगमायेचा आविष्कार आहे. जाणावयाचें ज॑ शेयर ( ईध्वरस्वरूप ) तें अक्षर ब्रह्म. जीव इंब्रराचा अंश, पण अलग अंश नव्हे, तो उपाहित असा अंश आहि; ज्ञानाने त्याला उपाधिरहित स्वरूपांत ओळखावयास पाहिजे. त्याला लागलेल्या गुण-विकारादि उपाधी त्याचे खरें स्वरूप झांकून टाकून त्याला प्रकृतीशी एकरूप झालेला दाखवितात. पण, तसा तो वास्तविक नाहीं, हेंच ओळखावयास पाहिजे, प्रकातं पुरुषं चेव विद्ध घनादी उभावपि । विकारांश्भ गुणांश्वेव विद्दि प्रकतिसंभवान ।।!१९॥ अध्याय तेरावा १५७ प्रकृति आणि पुरुष दोन्ही अनादी आहेत, हें नीट समजून धे. विकार आणि गुण हे प्रकृतिपासून उद्भवतात, हेंहि पक्के समज, १९ “ नासदासीक्नोी सदासीत्तदार्नामू. ” पूर्वी कांहींच नव्हते, पण कशाच्या पूर्वी ९ कालळगणनेला आरंभ झाल्याशिवाय, पूर्वी आणि नंतर तरी काय १ आणि कांहींच नाहीं, तेथे गणना तरी कसली १ वास्तविक जें आपणास दिसते, ज्याची कल्पना करतां येव, ते अनादि “ आहेच. ” प्रकति म्हणजे हृ विश्व, जगत्‌, संसार. ह्याचें अस्तित्व नव्हते, अशी कल्पनाच होऊं शकत नाहीं. पुरुष म्हणजे जीव, तोहि अनादींच आहे. दोहोंचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. जीव आहे, म्हणून संसार आहे; आणि संसार आहे, म्हणूनच जीव आहे; आणि हीं दोन्हीं अनादीच आहेत. विकार आणि गुण यानींच संसाराला संसारत्व येते. निगुण निर्विकार तो संसारच न्व्हे. हे विकार किंवा गुण कोठून बाहेरून येऊन प्रकृतीला चिकटत नाहीत. विश्व आणि विश्वेश्वर दोन्ही एकच आहेत, तर्सेच संसार आणि जीव दोन्ही एकच आहेत. जीवानेंच संसार रचला आहे, आणि संसारानेंच जीवाला गुणसद्भी आणि विकारवश केला आहि. का्येकरणकतृत्वे हेतुः प्रकतिरुच्यते । पुरुष: सुखदु:खानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ।। २०।। कार्य ( म्हणजे शरीर ) आणि करणें ( म्हणजे दरांद्रिये, मन, बुद्धि अहंकार ) यांच्या कतृत्वाला प्रकति कारण आहे, असे म्हणतात; आणि खदुःखाच्या भोक्‍्तृत्वाला पुरुष ( जीव, क्षेत्री) कारण आहे, असें म्हणतात. २० काय अथवा शरीर म्हणजे प्रकृ्तांचे विकार ( पश्च स्थूलमहाभूतें आणे प्रकृति- सम्भव पंत्वविषय, एकंदर १०), करणें (एर्कदर १३, पश्चज्ञानेंद्रिये, प्वकर्मद्रिय, मन, बुद्धि, आणि अकार ), यापासूनच प्रकृतिसम्भव सुखदुःखादि गुण, या सवाचे कतृत्व प्रक्षातिकडेच आहे. पुरुषास ( क्षत्रज्ञास, जीवास ) प्रकृतीच्या सद्वाने, प्रकतिविकार जे शरीर त्यासंबंधी आसाक्ते उत्पन्न होते, आणि करणत्रयोदशापासून उत्पन्न होणारे गुण त्याला चिकटतात, आणि त्यांचा १५८ तत्वार्धरीपिका परिणाम त्याला सुखदुःखादि भोगणे प्राप्त होते. “ का्येकारणकतेत्वे ” असाहि पाठ आहे. तेथें षोडश विकार ( ५ ज्ञानेंद्रिये, ५ कर्मेंद्रिये, ५ स्थूल भहाभूर्ते, १ मन ) हें कार्ये, आणि सप्त प्रकृतिविकूती ( महत्‌. अथत्रा बुद्धि, अहंकार आणि ५ तन्मात्रें ) हें कारण, यांच्या कतृत्वाला कारण ( हेतु ) प्रकृति आहे, अर्से म्हणावयाचे. या सवाची प्रेरणा प्रकृतिकडून होते, आणि पुरुष हा प्रकतिसंगाने भोक्ता होतो. पुरुषच सुखदुःखाचा उपभोक्ता आव्रिदेनें होतो, आणि अशा रीतीनं हो संसाराची मांडणी होते. पुरुषः प्रकतिस्थो हि भुड्क्ते प्रकतिजान गुणान । कारणं गुणसड्ठो5स्य सदसद्योनिजन्मसु ॥२१॥ कारण, पुरुष ( जीव ) केवळ प्रकृतिसंगामुळेंच प्रकृतिसंभव गुण € म्हणजे त्यांपासून होणारे सुखदुःखादि भोग ) भोगतो. तर्सेच त्याला बऱ्या वाईट योनींत जन्माला येण्यास, या ( हीनोत्तम ) गुणांशीं संबंध हच कारण असते. २१ उपद्र्टाःनुमंता च भता भोक्ता महेश्वर: । परमात्माते चाप्युक्तो देहेडस्मन पुरुषः परः ॥२२॥| मानव देहांत बास करणारा हा परम (श्रेष्ठ ) पुरुषच सवे प्रवृत्तींचा साक्षी, सवे प्रवृत्तींना अनुमोदन देणारा, चेतन्यरूपाने शरीराचे धारण करणारा, आणि सुखदुःखादिकांचा भोक्ता आहे, आणि तोच (शुद्ध स्वरूप) सर्वेश परमात्मा आहे, असें म्हटलें आहे. २२ “ ल्लत्रज्ञं चापि मां विद्धि सवेक्षेत्रेपु” हाच क्षेत्रज्ञ ( जीव ) महेश्वर परमात्मा आहे, असें वर सागितले आहे. क्षेत्रज्ञ ( प्रत्यगात्म ) क्षत्रसयागानें जीवरूप आणि संसारी होतो, आणि देहाशी एकरूप होऊन देहाचे भरण पोषणादि करून देहस्थित भोगहि भोगतो. परंतु वस्तुतः तो शुद्ध बुद्ध खतंत्र आनंद- घन अशा परमात्माचाच अंश आहि. य एवं वोत्ते पुरुषं प्रकाते च गुणेः सह । सवेथा वतेमानो5पि न स भूयो5मिजायते ॥२३॥ अध्याय तेरावा १५९ याप्रकारे ज्याला पुरुष, प्रकृति आणि प्रकर्तींचे गुण, यांचें सम्यकूज्ञान झाळें, तो कसाहि वागला तरी ( त्यानें कमसंन्यास केला, किंवा कर्महि केलें तरी ) त्याला पुनरावर्तन नाहीं (तो मुक्तच झाला आहे.) २३ पुरुष आणि प्रकाते, अक्षर आणि क्षर, क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र, परा आणि अपरा प्रक्ाते अशा वेगवेगळ्या पदांनीं अव्यक्त आणि व्यक्त ऐश्वरी योग- मायेचा प्रभाव वणेन केला आहे. हा आविष्कार त्या निरामय शुद्ध आनंदघन ज्ञानघन परब्रह्माचा आहे. व्यक्त आविष्कार म्हणजे विविधता, आणि तौ गुणाधिष्त आहे. अशा प्रकार ज्याला ते आदयतत्त्व, आणि त्याचा विश्वरूपी आविष्कार परमाथेतः कळला, ज्याला त्यांतील सत्य पटले, आणि अंगी बाणलें, तो मुक्तच आहे. त्याला एका परमात्म्याशिवाय दुसरें कांही सत्य दिसतच नाही. “ बह्म वेद त्रक्चेव भवति, ” परमार्थतः जाणणें, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवणे, आणि तेच होणें. ज्ञयाशीं एकरूप झाल्याशिवाय खरं ज्ञान नाहीच अशी परत्रह्माची जाणीव झाली म्हणजे मोक्ष कांहीं वेगळी अवस्था नाहीं, असें परम ज्ञान ज्याना झालें, ते लोकाचारांत कस वागतात याला महत्त्व नाहीं, ते पूर्णपणें जीवन्मुक्तच आहेत. ते ध्यानयोगी असोत, ज्ञानी ( संन्यासयोगी ) असोत, किंवा कमेयोगी असोत, ते सम्यकज्ञानानें शुद्ध निमेलचित्त झाल्यामुळें, आतां त्यांना पुनजन्म नाहीं. ध्यानेनात्माने पर्यन्ति केचिदात्मानमात्मना । अन्ये सांख्येन योगेन कमेयोगेन चापरे ॥२४॥ अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वा५न्येभ्य उपासते । ते5पि चातितरन्त्येव स्त्युं श्रृतिपरायणाः | २५॥। कोणास आत्मसाक्षात्कार ध्यानयोगारने स्वांतःकरणांत ( किवा बुद्धींत ) आत्मदरीनार्ने होतो, कोणास सांख्ययोगारनें ( विछेषणरूप ज्ञानाने ), आणि कोणास कमयोगानें ( सर्व कर्मे इईंश्वरापण बुद्धीनें केल्याने ) होतो. २४ पण ज्या कोणास ह्यांपैकी कांहींच कळत नाहीं, ते दुसऱ्या ज्ञानवंतानी सांगितलेळें ( परमात्मस्वरूप ) ऐकूनच त्याची उपासना करतात, १६० तत्त्वार्थदीपिका आणि त्या ऐकलेल्यावर पूर्ण श्रद्धा ठेवूनच जन्ममृत्यूच्या फेऱ्यांतून मुक्त होतात. २५ राब्दादि विषयांपासून श्रोत्रादि पराव्रृत्त करून त्यांचा मनांत लय करणें, आणि मन प्रत्य़रगात्म्याच्या ठिकाणीं एकाम्र कुन तश्चितन करणें, हं ध्यान. सांख्ययोगांत २४ मूलतत्वे, आणि पुरुष यांचें विश्लेषणात्मक ज्ञान आहे. सहज प्राप्तकर्मे इश्वरापण वुद्धीने करून, अनासक्तीनें अहंभावाचा लय करणें, हा कमेयोाग. ह्या तीनहि मार्गात ज्ञान आवश्यक आहे. ताहींच्या विशिष्ट प्रक्रिया आणि साधना आहित. त्या ज्यांना साध्य होणें शक्‍य नाहीं, त्यांना चोथा मार्ग गुरुपरंपेरेचा, श्रद्धेचा, आणि भक्तीचा आहे. या मार्गानेंहि ईंश्वरोपासना केल्यास साधकास सिद्धि मिळळ, आणि तो. जन्मबंधर्विनिधुक्त होईल. यावत्संजायते किचित्सत्त्वं स्थावरजंगमम । क्षेतरक्षेत्रज्ञनसंयोगात्ताद्राद्ने मरतषेभ ॥२६॥ जै जे म्हणून निर्जीव किंवा सजीव सत्त्व निमाण होते, ते ते, है भरतश्रेष्ठा ! क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याच्या संयोगानेंच होते हे पक्के समज, २६ सजीवांत तर जीव आहेच, पण आपण ज्याला निर्जीव म्हणतो त्यांताहि सूक्ष्म प्रमाणांत कां होईना, पण जीव आहिच. जीव हा इंधराचा अंश, आणि इश्वर सर्वेव्यापी असल्यामुळें जीवहि ( चैतन्य तत्त्व ) सवे सृष्ट पदार्थात आहेच. “ पुरुष एवेदं सर्वे. ” प्रत्येक अणूचे ठिकाणीं चैतन्य आहे, आणि हे अणु सर्वे सजीव निर्जीव पदाथाचे घटक आहित. विश्वांत निजीव ( ज्यांत ऐश्वर भाव नाहीं अर्से ) कांहींच नाही. जीव म्हणजञ काय हेच अद्याप अधुनिक भोतिक शास्र निश्चितपर्गे ठरवू शकलीं नाहींत. जीवनाचे स्फुरण, उपचय, इत्यादि अथे केळे जातात, परंतु यापेक्षाहि गूढ अतक्ये असा जीवनाचा अथे आहे. सूक्ष्मांत सूकम असा जो प्रत्यक जडाजड सृष्ट पदार्थांचा घटक अणु, त्यांतीह जीव आहे, हें आतां स्पष्ट झालें आहे. या सूरमतम अगूपासून ब्रह्मांडावावेतों सवेत्र स्फुरण आहे, उपचय-अपचय आहे, प्रवतेन-परिवर्तन आहे, गति आहि, चेतना आहे, जीवहि आहे. सृष्टीत स्थिर नित्य असें कांहीच नाहीं. चेतन्य आक्तीने ( ऐव्वरी मायेने ) सवे जगत्‌ भ्रमत आहे. याच शक्तीच्या एका अध्याय तेरावा १६१ रूपाला जीव ही संज्ञा आहे. ही ज्यार्चा शक्ति ( किंवा माया ) तो मात्र नित्य, निष्कल, आनंदघन, चेतन्यघन आहे. समं सर्वेपु भूतेपु तिष्ठन्त परमेश्वरम । विनद्यत्स्वाविनऱयन्तं य: पद्याते स पद्दयाते ॥२७॥ सम पयन हि सवेत्र समवस्थितमीश्वरम्‌ । न हिनस्त्यात्मनात्माने ततो याति परां गतिम ॥२८॥ अखिल भूतसृष्टींत समानतेने विद्यमान असणार, आणि विनाश पाव- णाऱ्या ( विलयनशील ) अका प्रत्येक बस्तूंत अविनाशि ( नित्य) असे परमात्मतत्त्व जो यथार्थतेर्ने पाहतो, तोच खरा पाहणारा ( सम्यग्शानी ) आहे. २७ कारण, अशा प्रकारें सवे भूतमात्राचें ठिकाणीं समल्वानें वास करणाऱ्या परमात्म्याचे सम्यग॒दशन झालेला पुरुष केव्हांहि आत्मघातकी होणार नाही (आपल्या खऱ्या कल्याणापासून वाच्चित होणार नाही), आणि तदनंतर ( आत्मकल्याण साधल्यावर ) त्याला परमगति प्राप्त होईल. २८ समत्वबुद्धि हीच परमात्मज्ञानाची परमसिद्धि. हें ठिकठिकाणीं प्रतिपादिले आहे. समदशेन हीच ज्ञानाची पराकाष्ठा असेंच सांगितलें आहे. “ इहेव ते- जिंतः सर्गा येषां साम्ये स्थित मनः । निदांषं हि समं त्रह्म तस्मात्‌ ब्रह्माणि ते स्थिताः ” अशी समत्वबुद्धि प्राप्त झाली म्हणजे जन्माचे सा्थेक झालें यांत संशय नाहीं. इंश्ावास्योपनिषदांत “ आत्महनो जनाः ” असुर्य लोकाला जातात म्हटले आहे. “ मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति ” बू. उ, अ, ४. अनात्मज्ञ भदबुद्धीन॑ आत्मत्न होतात आणि सद्राति पासून वश्चित होतात. इश्वर सर्वाठा्यी समत्वार्ने वास करीत आहे, म्हणून कोणास दुखवू नये, सर्वांभूती समत्व बुद्धि ठेवावी, कोणाचा अवमान कह नये, किंवा कोणाचा देष करू नये. प्रत्ये च कमाणि क्रियमाणानि सवदा: । यः पद्दयाते तथा5व्त्मानमकतोरं स पदयति ॥२९॥ सवे कर्मे सर्वस्वी प्रकृतीच्या प्रेरणेनेंच घडत आहेत, आणि आत्मा त. ११ १६२ तत्त्वार्थदीपिकर/ केवळ अकर्ता आहे, अर्से जो पाहतो ( अशी ज्याची दढभावना असते ) तोच यथार्थतेनें पाहतो ( खरें तत्त्व जाणतो ). २९ वर शहोक २०, २१, २२ मध्यें पुरुषाचे स्वरूप सांगितळे, आणि कतृत्द सवेस्थीं प्रकृतीचे आहे, आत्मा केवळ साक्षीभूत. आहे, असें प्रतिपादिले आहे. तेंच येथे पुनः स्पष्ट केळ आहे. येथे आत्मा म्हणजे अंतरात्मा (प्रत्यगात्मा), आपणा स्वतःकडे कतृत्व-भोक्तृत्व ओढून घेणारा सापाधिक जीव नव्हे. यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपद्याति तत एव च विस्तारं ब्रह्म सपद्यते तदा ॥३०॥ जेव्हां ज्ञानी ही विविधरूप भूतसृष्टि एकाच परमतत्त्वांत पाहतो, आणि त्यापासूनच हा सर्व पसारा झाला आहे असे जाणतो, तेव्हांच त्याला ब्रंझ आणि विश्व यांच्या ऐक्याचे ज्ञान होते. ३० : सवे वस्तुमात्राच्या ठिकाणीं चराचरात तें परमात्मतत्त्व आहे. नाश पावणाऱ्या वस्तूंतहि नाश न पावणारे, असें तें परम तत्त्व आहे. नाश खरोखर कशाचाहि होत नाहीं, केवळ ख्पपरावरत्ते होते, त्यांतील सत्त्व कधींच नष्ट होत नाहीं. अशी ही अविनाशी ऐश्वरी चिच्छाक्ति सवेत्र समत्वानें भरलेली आहे त्यांत कमी अधिक प्रमाण कोठेहि नाही. भेद॒टर्यरूपांत आहे, आद्य तत्त्वात नाहीं. पुरुष, सेत्रज्ञ, आत्मा कधींच नाश पावत नाहीं, तो समत्वानें सर्वेळ सारखाच आहे “ अनादित्वान्निर्गुणत्वात्‌ परमात्मायमव्यय: । इारोरस्थोडपे कोंतेय न करोते न लिप्यते ॥३१॥ हा नित्यस्वरूप परमात्मा अनादि आणि निर्गुण असल्यामुळें, हे कौोंतेया ! तो शरीरांत असूनहि अकती आहे, आणि संसारापासून अलिप्त आहे. ३९ ण हे प्रकृतीचे, आणि त्यांपासून हा जगाताचा विस्तार होती, बदल तो, आगि लयहि होतो. परमात्मा नित्य स्वरूप असल्यानं, कधींच बदलत ही, कारण तो गुणातीत आहे: क्षेत्रांत ( शरिरांत ) धास करणारा क्ेत्री सवे भूतमात्रांत एकच आहे, प॒थग्रूप नाह्दी. '“ असणें ” एवढेंच लासंबंधी अध्याय तेरावा १६३ च २७ म्हणतां येते, तेथे “ होणे ” नाहीं. तेथे कतृत्व-भोक्तृत्व नाहीं, म्हणून लिप्तताहि नाहीं यथा सवेगतं सोक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते । सवेत्रावस्थितो देहे तथा55त्मा नोपालिप्यते ॥३२॥ अत्यंत विरल असल्यामुळें स्वगत ( विभु, वस्तुमात्रांत ओतप्रोत भरून असणारं ) असे आकाश ज्याप्रमाणें त्या वस्तूशी संसक्त होत नाहीं, त्याचप्रमाणे सर्व वस्तुमात्रास आधारभूत, अशा आत्मतत्त्वाला देहाच्या संपर्काने कसलाहि गुण ( अथवा उपाधि ) चिकटत नार्ही ( कर्तृत्व किंवा भोक्तृत्व येत नाहीं), २२ आकाश ( अवकाश ) हा सामान्य स्थलवाचक शब्द आहे. हेंच खं, शन्ये, अनन्तम्‌, विरलांत विरळ असें आकाश तत्त्व. याला गुरव नाहीं. कांही तत्त्व- ज्ञानांत आकाश हें तत्त्वच मार्नांत. परंतु ते आहे, कारण त्यांतच सवे वस्तूंची स्थिति आणि गति आहे. हें इतके विरल आहि को, सूक्ष्मातसूक्ष्म वस्तूंतहि तें आहि. तें सवव्यापक, अनंत आणि एकच एक आहि. त्याचे भाग होत नाहींत, आणि त्यांची संततीहि दुसऱ्या कोणत्याहि वस्तूने बाधित होत नाहीं. ते वितत, अनंत, अव्यय, नित्य, विभु आहे. कोणत्याहि वस्तूशी सेलम झाल्यानें त्या वस्तूचे गुण त्याला लागत नाहींत. आत्मा विभु, अनंत, अनादि, अव्यय, नित्य आहे. तो चेतन्यघन आहे. चेतन्य अनेकडूपांनॉ' व्यक्त होते. उष्णता, प्रकाश, ध्वनि, वेग, विद्युत्‌, आकषेण, प्राण, इंद्रियरचि स्फुरण, अंतरिंद्रियांचे व्यापार अशा अनेक जडरूपें चेतन्य शक्तीची आहेत. संवित्‌ , ज्ञान, बुद्ध मनाचे व्यापार हे चेतन्यशक्तीचेच आविष्कार अहित. आत्मा देदांत आहे, पण तो देहाचा नाहीं. तो अंतबेहिः सवेत्र आहे. तो अखंड चेतन्यस्वरूप आहे. तो कोणत्याहि देहास बांधलेला ( परिच्छिन्न ) नाही, तो एकच एक आहे. ' यथा प्रकाशयत्येकः कृत्स्न लोकमिमं राविः । क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाहयति भारत ॥३३॥ हे भारता ! जसा एकटा सूर्यच हें सर्व जगत्‌ प्रकाशित करतो, तसाच क्षेत्री ( क्षेत्रश, आत्मा ) हे सवे क्षेत्र (सवे संसार, विश्व ) प्रकाशित करतो ( एथकू क्षेत्रांना वागविणारा क्षेत्री सर्वात्मा एकच आहे). २२ १६५७४ तत्त्वार्थदीपिका सूयोवरच जगताचे सवे व्यापार अवलंबून आहेत. “' सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च. ” अखिल वस्तुजाताचा सूये आत्मा आहे. वस्तूंचे अस्तित्व, प्रकाशाने प्रतीत होतें, त्याप्रमाणेंच विश्वाचे अस्तित्व, आम्म्याचेंच ते आविष्करण असल्याने, आत्म्यानेंच प्रतीत होतें. सूयोच्या प्रकाशा- प्रमाणेच ईश्वराची माया आहे. प्रकाश दिसत नाहीं, प्रकाशित वस्तु दिसत!त. माया दिसत नाहीं, मायेचा पसारा दिसतो. प्रकाशेत पदार्था- वरून प्रकाशाचे अस्तित्व आणि सू्याचेंहि अस्तित्व कळते, त्याचप्रमाणें विश्वरूप दर्शनानेंच ऐश्वरी शक्ति ( योगमाया ) आणि इश्वर, यांविषयी कल्पना होते. सूये सवे जगताला प्रकाशित करतो, आणि हें प्रकाशित जगत्‌ पाहणाराचीं इंद्रिये, मन, बुद्धि, हीं देखील त्याच सूर्यामुळें प्रकाशित होतात, त्याच प्रमार्णे परमात्म्याच्या चेतन्यशक्तीनेंच संवेदित जीवात्मा (क्षेत्री) वस्तुतः हें क्षेत्र ( आपलें शरीर आणि जगत्‌ ) अनुभवतो, आणि त्याचा उपभोग घेतो. संवित्‌ जीवाची, पग तिचा उगम त्या मूलकारणांतूनच झालेला आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवमन्तर ज्ञानचक्षुषा । भूतप्रकृतिमोक्ष च ये विदुयोन्ति ते परम्‌ ॥३४॥ इति श्रीमद्धगवर्द्वीतासूपनिषत्सु जह्मविद्यायां योगशास्त्र क्षेत्रक्षेत्रज्ञिविभागो नाम त्र्‍रयोदशो5ध्याय: ॥ अक्शा प्रकारें क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांमधील भेद, आणि मभूतप्रकृतीर्चे ( अविद्यारूप अव्यक्तार्चे ) पारमार्थिक असच्त्यत्व ज्यांनीं सम्यक्तानाने पूर्णत्वाने जाणले, त्यांनाच परमात्म्याच्या त्या परम पदाची प्राति द्दोते ३४ नामखूपाचे, मायेचे, अविदयेचें पटल बाजूला झालें म्हणजेच ब्रह्म साक्षात्कार होईल. हं असें आत्मज्ञान ध्यान, ज्ञान, कमे, भक्ति, यांपैकी कोणत्याहि मार्गाने होईल, ज्या ज्ञानाने भूतप्रकृति म्हणजे अविद्या नाहींशी होऊन शुद्ध परमात्म- स्वरूपाची प्रतीति होईल, तें ज्ञान येर्थ सांगितळें आहे. प्रकृति अव्यक्तरूप आहे, तिचा परिणाम, जो संसाराचा पसारा तो, अनित्य ( असत्य ) असून, सत्य काय तें एक परमात्मतत्व आहे, असें आत्मज्ञान होणें हाच भूतप्रकातेपासून पुरुषाचा मोक्ष, आणि हीच परमात्मपदाची प्राप्ति. अध्याय चोदावा गुणत्रयविभाग श्रीभगवानुवा*च -- परं भूयः प्रवक्ष्यामे ज्ञानानां ज्ञानमुत्तमम । यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां साद्विमितो गताः ॥१॥ इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधम्येमागता: सर्ग$पे नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च ॥२॥ श्रीभमगवान्‌ म्ह ०-ज्या ज्ञानाच्या योर्गे सवे मुनी ( ज्ञानी ) या संसा- रांतून ( मुक्त होऊन ) परमसिद्धांच्या पदाला गेले ( मुक्त झाले ), ते सर्व- ज्ञानांत परमश्रेष्ठ ज्ञान मी तुला पुनः सांगतो. १ याच शानाच्या आधारें मत्स्वरूप झालेले ( ज्ञानी, मुनी ) आद्य विसर्ग काली जन्मास येत नाहींत, आणि महाप्रळयकालीं त्या पदापासून ढळतहि नाहींत ( कारण, ते पर- मात्मस्वरूपचच झालेले असतात ). २ मम योनिमेहद्त्रह्म तस्मिन गभ दधाम्यहम्‌ । संभवः सवेभूतानां ततो भवाते भारत ॥३॥ सवेयोनिषु कौंतेय मूतय: संभवन्ति याः । तासां त्रह्ममहद्योनिरहं बाजप्रदः पिता ।॥।४॥ माझी ( ईश्वराची, क्षेत्रशाची ) योनि ( जगताच्या, क्षेत्राच्या उत्प- त्तीचे स्थान ) महदूत्रह्म ( प्रकृति ) असून त्यांत, हे भारता ! मी ( जगदु- त्पत्तींचं ) बीज स्थापिता, आणि तेथूनच भूतमात्राची उत्पात्त होते. २ सवच उत्पत्तिस्थानांतून, हे कौतेया ! जी अनेक प्रकारची सृष्टि उत्पन्न होते, तिचे उत्पत्तिस्थान महद्त्रह्मच ( प्रकृतीच ) आहे, आणि बीजदाता ( आद्यकारण ) पिता मीच आहे. ४ १६६ तत्त्वार्थदीपिका क्षेत्रज्ञ, आत्मा; जीव हा क्षेत्राच्या उत्पत्तीचे कारण आहे. द्रष्टा असेल तेव्हांच दृश्य उत्पन्न होईल, आणि तेव्हांच दर्शन होईल. जीव प्रकृतीत जगत्‌ उत्पन्न करतो. अध्याय ७ मध्ये अपरा आणि परा प्रकृति सांगितली. तीच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृति आणि पुरुषरूपार्न मागील अध्यायांत सांगितली. परमात्मा ( पुरुषोत्तम ) थुद्ध, अव्यय, ज्ञानचन असा, आणि माया “ सत्वासत्वाभ्याम- निवेचनीय ” अशी आहि. परमेश्वराच्या योगमायेचा ( चैतन्यशक्तींचा ) विलास ह॑आपणास दिसणारे, अनुभवास येणारे विश्व ( जगत्‌ ) आहे. आत्मा आत्म- पसार्‍्याचाच अनुभव घेत असतो, द्देंच पूर्वी वेगळ्या प्रकार सांगितले, आता नव्या ख्पाने सांगितले आहे. ह्याचें वर्णन अनेक क्रषींनीं वेगवेगळ्या प्रकारांनी केलें आहे. “ एकं सदुविप्राः बहुधा वदन्ति ”. तत्व एकच, माडणी वेगळाली. जीवात्म्याचे, विश्वाचे, आणि विश्वात्म्याच यथाथ ज्ञान झालें ( एकाच सत्याची हीं वेगळालीं दर्शनें आहेत ), आणि जीवात्म्याचे विश्वात्म्यात (परमात्म्यांत) अस्तित्व विलीन झालें, म्हणजेच मोक्ष, अधेनारी नटेश्वर या कल्पनेत, ईश्वर आणि त्याच्या मायेची, पुरुष आणि प्रकृतीची, विश्वे्वर आणि विश्वाची एकता हेंच सत्य अभिप्रेत आहे. प्रकृति माता, पुरुष पिता, आणि ही मातापिता दोन्ही एकच, वेगळीं नाहींत. सृष्टि अनादिच आहे, कारण ती अनादि परमात्म्याहून वेगळी नाहीं. ज्ञानचक्षूंनी या सष्टजगताच्या पलीकडे पाहिले, म्हणजे केवळ एकच एक परमात्मतत्त्व दिसल. सत्व रजस्तम इति गुणाः प्रकातिसंभवा: । निबभन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्‌ ।।५॥ हे वीरा ! प्रकृतिपासून उत्पन होणारे सत्व, रज, तम हे तीन गुण, अविनाशी ( शाश्वत ) अश्या देहीळा ( जीवात्म्याला, क्षेत्रज्ञाला, पुरुषाला) देहांत ( शरिरांत, क्षेत्रांत, प्रकतींत) डांबून ठेवितात, ५ निर्गुण आत्मतत्वांत गुणप्रभव होतो, आणि सृष्टीला प्रारंभ होतो. प्रकृति- मातेपासून सत्त्व, रज, तम हीं अपत्ये होतात, आणि मुलें जशीं मातापित्याचे सबंध अधिक घनिष्ट करतात, त्याचप्रमाणें गुण, आणि त्यांपासून होणारा सष्टींचा पसारा, जीवाला देहाशी, क्षेत्रज्ञाला क्षेत्राशी एकरूप करतात, अध्याय चौदावा १६७ तत्र सत्त्वं निमेलत्वात्प्रकाशकमनामयप । खुखसक्ञेन बध्नाति ज्ञानसद्ठेन चानघ ॥६॥ रजो रागात्मकं विद्ध तृष्णा55सज्व्समुद्धवम । तन्निब*्नाति कोन्तेय कमेसक्ञेन देहिनम ॥७॥ तमस्त्वक्ञानजं विद्धि माहनम्‌ सवेदोहिनाम्‌ । प्रमादालस्यनिद्राभिस्तात्निबध्नाति भारत ॥८॥ यापैकीं, हे भारता ! सत्त्वगुण शुद्धरूप असल्यामुळें, प्रकाशरूप आणि निदांष असून, आत्म्याला देहाशी सुखाच्या आणि ज्ञानाच्या बंधनाने बांधून ठेवितो. ६ हे कोन्तेया ! रजोगुण इच्छारूप असून लोम आणि आसक्ति” पासून उद्भवतो, हें पक्षे समज; तो त्या देहीला कमेब्रंधनानं बांधून घालतो. ७ तमोगुण तर अज्ञानोद्धवच असून, सवे देहींच्या मतीचा भ्रम करणारा आहे; तो देहीला मोख्याने, आळसाने, आणि निद्रेने बद्ध करून ठेवितो. ८ आत्मा शुद्ध चिदानंदरूप, ज्ञानघन, आनंदघन आहि. हें त्याचें अव्यक्त आवेकृत, अनाविष्कृत स्वरूप, आविष्कृत ख्पांत त्याच्या अगदीं जवळचा गुण सत्त्व; तेथे ओढ ज्ञानाची, आणि सुखाची., मूळ सृष्टींच ज्ञानापासून बुद्धिरूपार्ने, आणि आनंदापासून सुखरूपानें होते. मूळ अबिद्या तीच संवित्‌रूप बुद्धिरूप असून, एकाला अनेकत्वाने, अठ्रेताला द्वैतरूपानें, पाहण्याची व्रृत्ति आहे. मूळ प्रत्रत्तीदि सुखाची इच्छा. ही जाणीव, आणि सुखेच्छा निमळ नि्दीप आहेत तो पोवेतों, आत्मा शुद्ध स्वरू्पापासून दूर असत नाहीं, त्याच्या पुढची पायरी, अहंत्वा- नंतर ममत्वाची, येथें तृष्णा सुरू होते; हे हते, ते नको, अशी हेयाहेय बुडे उद्भवते. येथ संतुष्ट शांतरू्प जाऊन ' हांब उत्पन्न झलिळें असंतुठ व्यप्न रूप जीवाला येते. सुख दूर पळते, सुखाच्या मार्गे केवळ धाव सुरू होते. ह्याच्या पुढची पायरी, तमोयुणाची, अतृत्ति, असंतुता वाढत जाऊन सुखोपभोगासाठा प्रमाद करण्याकडे प्रत्र्ति होते, आणि ज्ञानाच्य़ा जागी अज्ञान, प्रकाशाच्या जागीं अप्रकाश, कतृत्वाच्या जागीं आळस, आणि शांति आणि संतोषरृत्तांच्या १६८ तत्त्वारथदीपिका जागीं निद्रेचा प्रभाव दिस्‌ लागतो. अशी हो शद्धसत्त्वापासून तमोगुणापावेतोंची घसरगुंडी आहे. सत्त्वं सुखे सजयति रजः कमोणे भारत । ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे सज्यत्युत ॥९॥ सत्त्वगुण देहीला सुखासक्त करतो, रजोगुण कमेप्रश्रत्त करतो, आणि तमोगुण ज्ञानाला दाबून टाकून देहीला कुमागप्रवण करतो. ९ सत्त्वगुणानें सुखच्छा, रजोगुणानं त्याकारेतां धडपड, आणि तमोगुणाने इच्छित प्राप्त होण्यासाठीं दुष्कृत्य करण्याची हि प्रव्रत्ति होते. रजस्तमश्वामिभूय सत्त्व भवति भारत । रजःसत्त्व तमश्वेव तमःसत्त्व रजस्तथा ॥१०॥ रजोगुण आणि तमोगुणांवर कोठें सत्त्वाचा उत्कषे, कोठें रजोगुण आणि सत्त्वगुणांवर तमोगुणाचा पगडा, तर कोठे तमोगुण आणि सत्त्वगुणा- वर रजोगुणाचें प्राबल्य असतें. १० शुद्धरू्पानें सत्त्व, रज, किंत्रा तम फार क्रचित्‌ दिसतात. कोठें सत्तवाचा, तर कोठें तमोगुगाचा, तर कोठें रजोगुणाचा आविष्कार प्राण्याच्या ख्वभावांत १७७ 0२, ७ ४*३ आधिक्यानें दिसतो. सृष्टि अनेक€ूप विविध आणि मिश्र आहे. सवेद्वारेपु देहे$स्मिन प्रकाश उप जायते । ज्ञानं यदा तदा विद्याद्वेवृद्ध सत्वमित्युत ॥ १ !॥ सव ज्ञानेद्रियांत ( आणि मनांत, बुद्धांत ) विवेक ( आत्मप्रकाश 3) प्रकाशला आणि आत्मवरात्ति ज्ञानप्रवण झाली, म्हणजे सत्त्वाची दाद्धे झाली असे समजावे. ११ लोभः प्रवृत्तिरारंभः कमेणामरामः स्पृहा । रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतषेभ ॥१२॥ अर्थ संचयाचची हांब, विषयळालसा, कर्माविषयीं लगबग, अशांति आणि लिप्सा ही चिन्हे रजोगुणाचं प्राबल्य झाल्यास, हवे भरतश्रेष्ठा ! उभद्धत होतात. १२ अध्याय चौदावा १६९ अप्रकाशो५प्रवृत्तित्नच प्रमादो मोह एव च । तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ॥१३॥ अविवेक, आळस, अविचार, आणि मूढता हीं लक्षणे, हे कुरुनन्दना ! तेमोगुणाच्या प्राबल्याने उत्पन होतात. १३ यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभरत । तदोत्तमावेदां लोकानमलान प्रतिपद्यते ॥१४॥ रजासे प्रलय गत्वा कमेसक्षियु जायते । तथा प्रलीनस्तमासे मूढयोनेपु जायते ॥ १५॥ सत्त्वगुणाचे प्राधान्य असतां देही देह सोडून जाईऊ, तर परमज्ञान्यांना जी परम शुद्ध गति मिळेत तीच त्याला प्राप्त होईल, १४ रजोगुणाच! भर असतां मरण आले, तर कर्मासक्त लोकांत पुनः जन्म येईल, तसेंच तामसी वृत्तींत असतां देहांत झाला, तर मूख (पशुतुल्य ) योनींत पुनजेन्म होईल. १५ “यु ये वापि स्मरन भावम्‌ त्यजत्यन्ते कळेवरम्‌ । तं तमेझेति कौंतेय सदा तद्वावभावितः ”, “ अन्ते मतिः सा गतिः ”, ज्या प्रकारचा स्वभाव अंतकालीं पर्याप्त (दढ) असेल,त्याला अनुसरूनच पुनः जन्म येईल. मनुष्य आपल्या बरोबर केवळ आपला स्वभाव घेऊन जातो. “यच्चाप्युत्कामतश्विरः ग्रहीत्वेतानि संयाति वायुर्गँधानिवाशयात. ” हें सवे पूवजन्मीचें अर्जित घेऊन जीव पुनर्जन्म घेतो. ही अंतकाळींची व्रृत्ति स्वभावनिबद्ध असते. जन्मभर केलेली कर्मे, हृदयांत साठविलेल्या आशा आकाडक्षा, अंतकाळी समार येऊन उभ्या राहतात. त्या आपल्या म्हणून उराशीं बाळगलेल्या असतात, त्यासंबेधी विशेष अभिनिवेश असतो, म्हणूनच तो “ इंश्वर ” त्यांचा स्वामी, त्या सवांना आपल्याबरोबर घेऊन जाऊन दुसरा जन्म घेतो. कमेणः सुळुतस्याहुः सात्विक निमेलळ फलम्‌ 1 रजसस्तु फलं दुःखमक्षानं तमसः फलम्‌ ॥१६९॥ सात्त्विक कर्माचे फल निर्दोष पुण्यपावन असे सांगितलें आहे, पण १७० तत्त्वाथदीपिका राजसकमाचा परिणाम दुःख, आणि' तामसकमोचा मूढता हाच परिणाम होतो. १६ सुकृतस्य म्हणजे सात्विकस्य, “कमेणः सात्िकस्याहुः निमेलं सुकृतं फलमू? सात्विक कता जे कमे करतो, तें निर्दोष सुकृत ( सत्कृत्य ) असतें, राजस कता जें करतो तें अंतीं त्याच्या दुःखाळा कारण होतें, आणि तामस कती तर अत्यंत मूढतेची आणि प्रमादपूणे अशींच कर्मे करतो. सत्वात्सजायते ज्ञान रजसो लोभ एव च । प्रमादमाहो तमसो भवतो5ज्ञानमेव च 1 १७॥ सात्विकवृत्तीपासून ज्ञानप्रवणता होते, राजसवत्तीपासून विषयलालसा, आणि तामसत्रत्तीपासून उन्माद, मूढता, आणि अज्ञान हींच होतात. १७ ऊब गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा । जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा: ॥१८]॥ सात्तविकवत्तीचे लोक देवलोकाला ( उच्च गतीला ) जातात, राजस- वृत्तीचे या संसारातचच राहूतात,आणि नीच गुणवृत्तीचे तामस,अधोगतीला जातात, १८ नान्यं गुणेभ्यः कतार यदा द्रष्टानुपद्याति । गुणेभ्यय्च परं वेत्ति मद्धाबं सो5धिगच्छाते ॥१९॥ जेव्हां ज्ञानी पुरुष कतृत्व हे केवळ गुणांचे ( आत्म्याचे नाहीं) अ जाणतो, आणि गुणातीत परमात्मस्वरूष ओळखतो, तेव्हां तो मद्र ९ मुक्त ) होतो. १९ गुणानेतानतीत्य त्रीन्‌ देही देहसमुद्धवान । जन्ममृत्युजरादुःखेर्विमुक्तो$मृतमश्षते ।।२०॥| या देहाशींच निगडित असलेल्या या त्रिगुणापासून सुटका झाली हणजे, पुरुष ( जीव ) जन्म, मृत्यु, वाधक्य इत्यादींच्या दुःखद फपे्यांतून सुटतो, आणि ज्ममृतत्त्वाची प्राप्ति त्याला होते (मुक्त होतो ). २० अजुन उवाच--- केटिद्वेस्त्रीन गुणानेतानतीता भवति प्रभो । किमाचारः कथं चेतांसत्रीन गुणानतिवतेते ॥२१॥ ' क प्‌ अध्याय चौदावा १७१ असुन म्ह०--हे प्रभो ! त्रिगुणातीत झालेल्याचीं लक्षर्ण कोणची १ त्याचा आचार कसा ? आणि तो गुणातीत होतो तरी कसा १ २१ भश्रीभगवानुवा *च--- प्रकाश च प्रवास च मोहमेव च पांडव । न दवेष्टि संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षाते ॥२२॥ सोनो आ. ६ ७ उदासीनवदासीनो गुणर्या न विचाल्यते । गुणा वतेन्त इत्येब यो5वतिष्ठति नेद्धुते ॥२३॥ समदुःखसुखः स्वस्थ: समलोष्टारमकांचनः । तुल्यभ्रियाभ्रियो 'चीरस्तुल्यनिग्दात्मसंस्तुतिः ॥ २४॥ मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयो: सर्वोरंभपारित्यागी गुणातीत: स उच्यते ॥२५॥ सत्त्वगुणाचा प्रकाश ( ज्ञानप्रवणता, उत्साह ), रजोगुणाची करमे- प्रवृत्ति ( मनाची लगबग ), आणि तमोगुणाची चित्तश्रांते ( आळस ), ह्यांपैकी कांहीं आलें तरी, त्याचा ज्याला तिटकारा नाहीं, किंत्रा यांपेकी कांहीं गेळे तरी पुनः यावेत अश्ी ज्याला आकांक्षा ( उत्कंठा ) नाहीं, २२ जो सवेदा तटस्थाप्रमाणेंच स्वस्थ चित्त असल्यानें, त्रिगुणांचा ज्याच्या सनावर परिणामचच होत नाहीं; ( कार्यकरणविषयरूप ) गुणांची केवळ गुणांवरच क्रिया होत आहे असें जाणून, जो नेहमी शांतविित्त असतो, ( आत्मस्वरूपापासून ) जो किंचित्हि विचलित होत नाही, २३ सुखाच्या किंबा दुःखाच्या कोणत्याहि अवस्थेंत ज्याच्या चित्ताची समता ढळत नाही, जो स्वात्मारामांत मम असतो; माती, दगड, सोनें, हीं सर्व ज्याला सारखीच; प्रिय आणि अप्रिय दोन्ही ज्याला समान, ज्याचे चित्त कशानेहि चलित होत नाहीं, ज्याला निंदा आणि स्तुति दोन्ही सारखीच; २४ मान आणि अपमान दोन्ही ज्याला सारखेच, मित्रपक्षास आणि रात्रुपक्षास दोहींना जो सारखाच, आणि जो कोणत्याहि कामास आस- क्तीनें झटत नाहीं, त्याला गुणातीत म्हणतात, २५ १७२ तत्त्वाथदीपिका' मां च यो5न्यभिचारेण भक्तियोगेन सेवते । स गुणान्‌ समतीत्येतान अह्मभूयाय कल्पते ॥२६॥ ब्रह्मणो हि प्रतिष्ठा5हम्‌ असरतस्याव्ययस्य च । शाश्वतस्य च धमेस्य सुखस्येकांतिकस्य च ॥२७॥ इति श्रीमद्धगवद्रीतासूपनिषः्खु त्रह्माविद्यायां योगशास्त्र गुणत्रयावेभागो नाम चतुदेशो5ध्याय: जो कोणी ( सर्वभूतदह्ृदयांतबीसी अशा ) मलाच केवळ अनन्यभक्ति- भावाने भजतो, तोच या त्रिगुणांना जिंकून त्रह्मपदप्रात्तीस योग्य होतो. २६ कारण, अमृत ( अविनाशी ) अव्यग्र ( अविकारी ) परमात्म्याचे, शाश्वत ( नित्य ) धर्माचे ( धर्मज्ञानाचे ), आणि अव्यभिचारी आनंदरूप सुखाचे प्रतिष्ठान ( एकायतन) केवळ मीच एक ( सर्वेभूताशयस्थित प्रत्यगात्माच ) आहे. २७ गुणातीतता संपन्न होण्यास एकच एक मागगे सागितला आहे, आणि ते अनन्य भाक्ते. “ अह्‌्मात्मा गुडाकेश सवे भूताशयस्थितः ” हा प्रत्यगात्मा नेहमीं सन्षिथ आहे. त्याच्या साज़िध्याची जाणीव सतत ठेऊन सवे कायिक, वाचिक, मानसिक प्रत्रत्ती तदर्थ करणे, हाच त्रिगुणांच्या विकारांपासून दूर राहण्याचा एकमेव मार्ग आहे. “ यद्यत्कमे करामे तत्तदाखिलं शभो तवाराधने *' अशी वृत्ति अढळ झाल्यास, त्रियुणाचा आणि संसाराचा ताप होणार नाहीं. हाच शाश्वत सुखाचा आणि परमपदप्राप्तीचा एकच एक मार्ग आहे. अमत, अव्यय, परब्रह्म आपणापासून दूर नाहीं, ते येथेंच आहे, पण त्यावर आपल्या अज्ञानाचे आवरण आहे, तें बाजूस सारलें गेलें म्हणजेच त्याचें यथार्थ दशन होईल. शाश्वत धमे म्हणजे सन्मान्य अनवद्य विचार आणि आचार ( विवेक, वेराग्य, सम्यक्ज्ञान, सदाचार, अनन्यभक्ति ), आणि याचे अतिम साध्य ( परम गति ) परमात्मद्रीन हेंच आहे. एकांतिक सुख म्हणजे शुद्ध निर्दोष सुख ( आनंद ). आपल्या सांसारिक सुखांत अनेक विकाराची भसळ असते, आणि म्हणून ते शुद्ध निरवद्य सुख नसतें. एकांतिक सुख आत्मसखरूपसाक्षा- त्कारांतच आहे. शाश्वतथमे आणि निरतिशय़ आत्यंतिक सुख ( परमानंद ) स्वात्मारामांतच आहेत, आणि सदासवंदा सनिधच आहित. अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग श्रीभगवानुवाच -- ऊध्वेमूलमधःशाखं अश्वत्थं प्राहुरव्ययम्‌ । छंदासि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदावित ॥ १॥ श्रीभगवान्‌ म्ह ०---ज्याचा पणीविस्तार बेद आहेत, अक्शा या अनब्यय ९ सनातन ) अश्वत्थाचे ( विश्वावेस्ताराचे ) मूळ ( आदिकारण ) वर ( परत्रह्म ) आहे, आणि शाखा खालीं ( जगतांत ) आहेत, असे म्हटलें आहे. ज्याला ह्याचें ( या अश्वत्थाचें ) मम कळलें, त्याला सवे वेदांचे मर्म कळलें. १ या विश्वरूप वृक्षाचे मूळ वर आणि शाखा खाली असा हा नवलाईंचा वृक्ष आहे. मूळ वर म्हणजे श्रष्ठस्थानापासून परब्रह्मापासुन, आणि विस्तार “अधः, म्हणजे निम्न, ह्या मृत्युलोकांत, जगतांत आहे. अश्वत्थ म्हणजे सतत अविश्नांतपणें परिवर्तन पावणारा, पण हा अव्यय म्हणजे अविनाशी, शाश्वत, सनातन आहे. सतत गतिर्शाल, परिवतनशील, परंतु नाहींसा कधींच न होणारा असा हा अश्वत्थ आहे. ज्ञानरूप वेद ह्या विश्वविस्ताराचें पठवित आहे, म्हणजे त्याचें वैभव आहे. ह्या अश्वत्याचें ममे ( गूड ) ज्याला कळलें, त्याला सवे ज्ञान आत्मसात्‌ झालें . म्हणावयास प्रत्यवाय नाही. “अश्वत्थ ” हा विश्वविस्तार, किंवा थोड्या मर्यादित दृष्टीने पहावयाचे झाल्यास, हा संसारच आहे. विचार करणाऱ्या जीवाला मर्यादित प्रमाणांत त्याच्या भोवतीच्या संसाराच्या पसाऱ्याचाच विचार करावयाचा असतो. अधश्भोध्वे प्रसतार्तस्य शाखा: गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः । अधश्च मूलान्यनुसंततानि कमानुबंधीनि मनुष्यलोके ॥।२॥ १७४ तत्त्वाधदीपिका त्रिगुणांनी पोसलेल्या, भोग्यविषयरूपी कोवळी पालवी ज्यांना फुटली आहे अशा याच्या ( अश्वत्थाच्या ) शाखा, वर ९ श्रेष्ठ लोकाकडे ) तसेंच खालीं ( हीन लोकाकडे ) देखील पसरल्या आहेत, आणि या मनुष्थ- लोकांत कर्मानुबंधाने उत्पन होणारी याचीं मुळें देखील खाली ( हीन लोकाकडे ) पोहचलेली आहेत. २ हा संसार त्रिगुगांनींच उत्पन्न झाला आहे. भेद, विषमता हेंच संसाराचे मूळ आहे. देहधारी जीव आणि त्याचे भोग्य विषय, असा हा संसाराच! पसारा आहे. जसा दइंश्वरापासून हा संसाराचा विस्तार झाला आहे, तर्सेच त्यातील कांही सुकृती जीव परत वर ईश्वराकडे जातात, तर कांहीं हीनकमा- चरणानें अधोगतीलाहि जातात. . हा मृत्युलोक कमेभूमी आहे. जसे कमे करावें तशी गति मिळते. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिने च संप्रतिष्ठा । अश्वत्थमेने सुविरूढमूलं असद्भशास्त्रेण टढेन छित्वा ।॥३॥) ततः पद्‌ं तत्परिमार्गितव्ये यास्मन गता न निवतेन्ति भूय: तमेव चाद्यं पुरुष प्रपचे यतः प्रवृत्तिः प्रसता पुराणी ।1४॥ या अश्वत्थाचें खरें मम कळतच नाहीं; याचा अंत कोठें, उद्धव कोठून, याची स्थिति कोठें, यांचे नीट आकलन होत नाहीं. या दृढमूल अश्व- त्थाला अनासक्तीच्या प्रभावी खड्‌गाने तोडून काढून, २ नंतर, ज्या पदाला पोहूचलेल्यांना पुनरावर्तन नाहीं, ते पद प्राप्त करण्याचा यत्न करावा, आणि जेथून हा विश्वाचा अनादि पसारा आविभूंत झाला, त्या परमषुरुषाला ( परमात्म्याला ) अनन्य भावाने शरण जावें, ४ हा विश्वाचा पसारा ( जगत्‌, संसार ) मानवी वुद्धांला अगम्य आणि अनाकलनीय अशा ऐश्वरी योगमाय्रेचा विलास आहि. या पसार्‍याविषयी “कां, करस, कोठून ” हं कांडीच कळणें शक्‍य नाहीं; “ केव्हां ” हा प्रश्नच या संबर्ध करितां थेत नाहीं. “ आहे, भासते, बुद्धीला प्रतीत होतें ” एवढेंच यासंबंधीं म्हणतां येते. संसारांत “ जन्म मृत्युजराव्याधिदुःखदोष ” आहित, यांपासून जीवाची मुक्तता कशी करावयाची , आणि त्याला त्याच्या झड अध्याय पंधरावा १७५, चिदानंद स्वरूपाची प्राप्ति कशी व्हावयाची, हें सम्यकज्ञानाने दररित केलें आहे, अनासाक्ते, समता, संताषत्रृत्ति, हे उपाय या शुद्ध, बुद्ध, परम पदाला पोहचण्यावे आहेत. अनन्यभक्तीने, अनन्यपरायणतेनें, आत्मभावानें ही वृत्ति सात्य होऊन, परमपद प्राप्त होईल. निमानमोहा जितसडद्ठुदोषा अध्यात्मानेल्या विनिवृत्तकामा: । देद्वोर्विमुक्ताः सुखदुःखसंत्नेगच्छन्त्यमूढा: पदमव्ययं तत्‌ ॥ ज्यांचा गर्व आणि मतिभ्रम नाहींसा झाला आहे, आसक्तिदोष ज्यांना जिंकला आहे, आत्मश्ञानाविषयीं जे नेहमीं तत्पर आहेत, कामवासनां- पासून जे सवेस्वीं परावृत्त झाळे आहेत, सुखदुःखंरूप ६ंद्रापासून जे मुक्त आहेत, तेचच मोहरहित ( ज्ञानी ) त्या अव्यय ( शाश्वत ) परमात्मपदाला पोहचतात. ५ येथे थोडक्यांत भक्तांची आणि ज्ञान्यांचा लक्षणे सांगितली आहेत. संगदोष म्हणजे संगोडूव दोष;-काम, कोथ, लोभ इत्यादि, या दोषांमुळेंच मनुष्य संसारांत अधिकाधिक गुरफटतो. ज्ञान लक्षणांत “अध्यात्मज्ञाननित्यत्व' असें अ० १३ मध्यें सांगितलें, त्याप्रमाणेंच येथेंहि “ अध्यात्मनित्याः” असे ज्ञानी पुरुषांना म्हटलें आहे. ज्ञानी भक्तांनाच परम पदाची प्राप्ती होते, हेंच येथ थोडक्यांत सांगितले आहे. न तद्धासयते सूर्या न शशांडरी न पावकः । यद्वत्वा न निवतेन्ते तद्धाम परमं मम ॥६॥ त्या पदाला संय, चंद्र, किंवा आश्नि प्रकाशित करूं्शकत नाहींत; ज्यां पदाला पाहचल्यावर पुनरावर्तन नाहीं, तंच माझे तेजोमय परम पद आहे. ६ सवे वस्तु सूर्येप्रकाशानेंच दर्य होतात, पण त्या सूय्राचिंहिि तेज त्याच्याच ( परमात्म्याच्या ) तेजाने प्रतीत होतें. शशाद्ध तर परप्रकाशितच आहे, आणि अभीचे तेजहि त्या परब्रह्मानेंच प्रकाशित आहे. त्याच्या परम तेजापुढें सब तेजोमय वस्तु निस्तेज आहेत, “ न तत्र सूर्या भाति न चंद्रतारक॑ नेमा विदयुत १७६ तत्त्वाथेदीपिका भान्ति कुतो$ग्रमम्निः । तमेव भान्तमनुभाति सवे तस्य भासा विश्वमिदं विभाति ॥ ” कठ २-२-१५ मु. २-२-१० श्वे. ६-१४. ममेवांशो जीवलाके जीवभूतः सनातनः । मन:षष्ठानाद्रयाणि प्रकातिस्थाने क्षेति ।॥७॥ शरीरं यदवामोति, यच्चाप्युत्क्रामर्ताश्वरः । ग्रहीत्वेतानि संयाति वायुर्गधानिवादायात्‌ ॥८॥ माझाच शाश्वत अंश जेव्हां संसारांत जीवरूपार्ने रोरीरधारी होतो तेव्हां तो प्रकतिस्थ पक्चेद्रिये आणि सहावे मन यांना ओढून घेऊन आपल्या कामीं लावतो, ७ आणि जेव्हां तो देह सोडून जातो, तेव्हां तो समथ ( देहाचा स्वामी ) असल्यानें, जसा वायु गंधस्थानांतून गंध घेऊन जातो, तसा तो या सर्वोना काढून घेऊन निघून जातो. ८ सूयापासून निस्‌त होणारी तेज, उष्णता, ओज ( प्राणश्याक्ते ) ही जशी पृथ्वीवरील प्राण्यांना आणि वनस्पति इत्यादिकांना जीवन देतात, त्याचप्रमाणे इश्वरांश जीव, शरीर धारण करणाऱ्या प्राण्यांना चेतना, प्रवृत्ति, प्ररणा देतो. सूर्यापासून मिळणारे तेज जसें सूर्याचा अंश, त्याचप्रमाने जीवतत्त्वाह इंथरराचें अंशभूत आहे. तेज जसें अखंड, अविभाज्य आहे, पण वेगळेपणाने वेगवेगळ्या पदार्थाना दृश्यरूप करतें, तद्वतच हें जावतत्त्व सनातन, शाश्वत, अखंड, अवि- भाज्य आहे, आणि विशिष्ट शरीरांत त्या त्या शरीराच्या विशिष्ट धमोप्रमाणे प्रतीत होते. हे वैशिष्ट्य त्या त्या प्राण्याच्या व्यक्तित्वांत आणि अस्मितेत असतें. जोत्रभूत परा प्रक्ृते, अष्टबा अपरा प्रकृतीशी ससंक्त होऊन शरीरी होते. शरीरी होऊन जीव कतो भोक्ता होतो, आणि मनाला आणि होंद्रेयांना आपल्या उपभोगाथे राबवितो. तसेंच, जीव एक शरीर सोडून देऊन दुसरे घेतो, तेव्हां या मनडंद्रियादिशक्तींनाहि काढून घेऊन जातो. स्वभाव हेंच त्याचें पूर्वार्ित, पूवेसंचित. वास्तविक या विश्वांत जीवतत्त्व हे ओतप्रोत भरलेले आहे. ते जथे नाहीं असा अवकाशच नाडी, कोठें ते टरय आणि स्पर असते, कोर्ठे अत्यंत सूक्ष्मतेनें अस्पष्टहे असतें. पदार्थांचे बहिरिंग बदलणार॑ आहे, पण अंतस्तत्त्व एकच एक सनातन अविनाशी आहे. देहनाशानंतर व्य्टिजीव अध्याय पंधरावा १७७ दुसऱ्या ( आपणास इष्ट अशा ) देहांत प्रवेश करतो, पण क्चित्‌ काष्ट लोष्ट होऊन देखील पडतो. काष्टलोष्टांतहि जीवभूत इश्चवरांश आहेच. श्रोऊं चक्षु: स्पशेने च रसनं घ्राणमेव च । अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते ।। ९॥ श्रोत्र, नेत्र, स्प्शद्रिय, जिव्हा, नासिका, आणि मन यात राहून हा € जीवभूत इश्वरांश ) इद्रियाथींचा उपभोग घेतो. ९ हा इंश्वरांश, ऐश्वरी शक्ति, सवे चराचरांत व्यापून आहे. आंत बाहेर सवेभरच ही शक्ति आहे. सवेव्यापी अनंत अश्शी ही शाक्ते एकच एक आहे. व्यक्तित्व नामरूपांत ( व्रयात ) आहे, सवेव्यापी चेतन्यांत नाहीं. चेतन्य तर सवगत आहिच, त्याला व्यक्तित्व नाहीं, जा-येहि नाहीं. अहंता, अस्मिता ही येते जाते, तिला कतेत्व भोक्तृत्व आहे. असा हा ईश्वरांश, जीवख्पानें प्चेंद्रियांच्या आणि मनाच्या द्वारे, जगतांतील विषयांचे सवन करतो. सोपाधिक अस्मिताबुद्धीच विषयोपसेवन करते. शरीराची उपाधि लागून पुरुष जीवरूप झाला, म्हणजे तदनुषंगिक विषयहि त्याला येऊन चिकटतात. उत्क्रामंत स्थित बा५पि भुञानं वा गुणान्वितम्‌ । विमूढा नानुप्यान्ति पन्ति ज्ञानचक्षुषः ।॥। १०] यतन्तो योगिनशस्थेनं पज्यन्त्यात्मन्यवस्थितम्‌ । यतन्तो5प्यळुतात्मानो नेनं पतर्यन्त्यचेतसः ॥११॥ एक देह सोडून दुसऱ्या देहांत जाणारा, देहांत जीवरूपाने वास कर- णारा, किंबा भोग भोगणारा हा जॉवभूत इं्ररांश, त्रिगुणांच्या उपार्धींनीं झांकलेला असल्यामुळें, संसाराच्या मोहूजालांत फसलेल्या जीवांना त्याच्या वास्तावेक अशा विशुद्ध स्वरूपांत दिसत नाह; ज्याना सानदृष्टि आहे त्यांनाच तो त्याच्या केवळ अुद्ध स्वरूपांत दिसतो. १० आत्मश्ञानाथं प्रयत्न करणाऱ्या योगीजनांना तो स्वातःकरणांत प्रतींत होतो; परंतु ज्यांची बुद्धि सुसंस्कृत नाहीं, अशा अविवेकी जनांना तो प्रयत्न करूनहि दिसत नाहीं. ११ त. १२ २७८ तत्त्वार्थदीपिका देहांत राहणारा, वागणारा, एक देह सोडून दुसर्‍या देहांत जाणारा हा जीव ईश्वरांश आहे, हे संसारी अज्ञ जनांना समजत नाहीं. त्यांना वरचे केवळ आवरण दिसते, आणि त्या दृर्य आवरणाला ते देही असें मानतात. परंतु या टश्याच्या मुळाशी एक शुद्ध, नित्य, अखंड, अनश्वर असे तत्त्व आहे हें केवळ मुक्तसंग ज्ञान्यांनाच कळतें. हें जाणण्याला केवळ बुद्धीच पुरेशी होत नाहीं. बुद्धीच्याहि पलीकडे हें चेतन्यतत्त्व असल्यामुळें त्या अव्यय सनातन परमा- त्म्याशीं तादात्म्यानें एकरूप झाल्याशिवाय तो परमात्मा ( आत्मा तोच परमात्मा ) बुद्धीला प्रतीत होत नाहीं. त्याला तपश्चया लागते. इंंद्रेये, मन, बुद्धि यांच्या निग्नहाशिवाय इंद्रियातीत तत्त्व कसें दिसणार १ अतींद्रियदष्टि स्वतः अतींद्रिय होण्यानंच येऊ शकते. यदादित्यगतं तेजो जगद्वासयते5खिलम्‌ । यच्चंद्रमासे यच्चाझी तत्तेजो विद्धि मामकम्‌ ॥ १२॥ गामाविदय च भूतानि धघारयाम्यहमोजसा । पुष्णामि चोषधीः सवोः सोमो भूत्वा रसात्मक: ॥१२॥ अहं वैदववानरो भूत्वा प्राणिनाम्‌ देहमाश्रितः । प्राणापानसमायुक्तः पचाम्यगन्न चतुविधम्‌ ॥१४॥ सर्वे जगताला प्रकाशित करणारे हें जे आदित्याचें तेज, जे तेज चद्रांत आणि अम्नींतहि आहे, ते तेज माझेच ( परमात्म्यारचेंच ) आहे, हें जाण. १२ प्रर्थ्वीत वास करून जीवनशक्तीने सवभूतमात्राचा आधार मीच होतों, आणि रसात्मा ( सवे रसांचा आकर ) सोम होऊन मीच सवे वनस्पतींचे ( आणि अनादिकांचें ) पोषण करतों. १३ मीच प्राण्यांच्या शरीरांत वास करणारा प्राणात्मा ( जाठराय़ी ) होऊन प्राण आणि अपान या दोहोंच्या संयोगाने चतुर्विध अनाचे पाचन करतों. १४ तेज हें महत्तत्त्व जगतांत, विश्वांतहि, एकच एक आहे. “सोमाकोभिमयं तेजो या च तारामयी दययुतिः दिवि संजायते तेजः (विद्युत्‌)? हें सवे एकाच तेजस्तत्त्वाचं पृथक्‌ आविभाव आहेत. तपस्‌ ( तेज, उष्णता, तपश्चयी ) हेंहि तेजस्तत्त्वच आहे. हा सवं एकाच ऐश्वरीं तेजाची वेगळालीं रूपें आहेत. सर्वांत आद्य आणि अध्याय पंधरावा १७९ प्रभावी शक्ति तेजोरूपच आहे. या तेजाचेंहि तेज, या ज्योतीचीहि ज्योति, सवे शक्तींची शक्ति, सर्वे बुद्धींची बुद्धि, सर्व जीवाजीवांचा आधार, जीवनशक्ति, प्राणशक्ति, उत्पादनशक्ति, प्रवधेनशाक्ते, तीच ऐश्वरो योगमाया आहे. त्यांतच सवे उत्पन्न होतें, राहतें, वाढते, लयालाहि त्यांतच जाते. भूतघारणा करणोरे पृर्थ्वांचें सामथ्ये पृथ्वीला त्याच शक्तीने प्राप्त होते. सोम म्हणजे चंद्रमा, हाच सवे उद्वभेदांना रस देऊन पोषण करणारा आहे, असें मानतात. सेश्वानर किंवा विश्व हा अन्नप्राणमनोमय कोष, आणि जागरित हें त्याचे स्थान आहि; हे “ पुरुषा ” च क्षर रूप आहे. या ठिक्राणीं अन्नाचे पाचन करणारा वेश्वानर म्हटळें आहे, तो जाठराभि असाच अर्थ येथे घ्यावयास पाहिजे. “ अय- मभिवेंश्वानरो यो$यमंतः पुरुष येनेदमन्नं पच्य़ते ” बृ. ५-९ सवेस्य चाहं हृदि सन्निविष्टी मत्तः स्मातिज्ञानमपोहनं च । बेदेश्चव सर्वेरहमेव वेद्यो वेदांतकद्वेदविदेब चाहम॥ १५॥ सर्वांच्या अंतःकरणात मीच ( परमात्मा ) अधिष्ठित आहे. स्मृति ( स्वात्मानुबोध ), सिद्धांतदर्शन, आणि शंकानिवृत्ते मजपासूनच उद्भव- तात. सवे वेदश्ञानाचा विषय मीच आहे. ब्रह्मविद्येचा प्रतिपादक मी, आणि ब्रह्मविद्या जाणणाराहि मीच आहे. १५ ज्ञानघन, चिदूधन, आनंदघन परमात्मा प्राणिमात्राच्य़ा हृदयांत (बुद्धीत) आहे. प्रथम ( आद्य ) प्रेरणा बुद्धि, आणि तेथूनच संसाराचा, जगतांतील अनुभवाचा प्रारंभ होतो. स्माते आणि ज्ञान दोन्ही बुद्धीपासूनच उद्भवतात. बुद्धीला सम्यकज्ञान झालें ( म्हणजे आतमस्वरूपाचें ज्ञान झालें ) तर त्यानें ज्ञात्याला परमपदाची प्राप्ति होते. केवल्योपनिषदांत “ अहं विजानामे विविक्तरूपो । न चास्ति वेत्ता मम चित्सदा5हम्‌ । वेदेरनेकेरहमेव वेद्या। वेदान्तकद्रेदरविदेव चाहम्‌ ॥” असा सनानार्थी श्लोक आहे. स्मृति दी परभेधरावा फार मोठी देणगी आहे. स्मृतीनेंच सवे व्यवहार चाळू शकतात. स्मृति भ्रेश झाल्यास विनाश हा ठेवलेलाच. स्मृतिप्रमाणे विस्मातिहि संसारांत पुष्कळ प्रसंगीं अत्यंत हितकारक होते. विस्म़ांते नसेल तर मनुष्य नेहमी दुःखी कष्ट राहील, आणि आत्मोद्धाराची आशाहि अनेकांना दिसणार नाहीं, सम्यकू- ज्ञानाचा उपदेश, तर्सेच सम्यक्ज्ञानाचा उपदेशक, आणि या ज्ञानारचे ग्रहण १८० तत्त्वार्थदीपिका करणारा, ह्या सर्वाची एकरूपता झाली म्हणजेच आत्मस्वररूपाचें ( परमात्म- स्वरूपाचे ) ज्ञान होऊं शकतें अंतरंगांतील सत्तत्वच आत्मज्ञानोपदेशानें जागृत होतें. ज्ञान बाहेरून येत नाही. द्वाविमो पुरुषो लके क्षरश्ाक्षर एव च । क्षरः सवाणि भतानि कूटस्था5क्षर उच्यते ॥१६॥ उत्तम: पुरुषस्त्वन्य: परमात्मेत्युदाहृतः । यो लोकत्रयमाविदय बिभत्येब्यय ईश्वर: ॥ १७॥ या जीव लोकांत ( जगतांत ) क्षर आणि अक्षर असे दोन पुरुषभेद आहेत; सृष्टजात ( भूतर्साष्ट ) क्षर ( विनाशी ) आहे, आणि कूटस्थ ( अव्यक्त, जीवात्मा ) अक्षर ( अविनाशी ) आहे, असे म्हटलें आहे. १६ या व्यातारैक्त (या दोहोंच्या पलीकडे असणारा ) उत्तम पुरुष आहे त्याला परमात्मा असे म्हणतात, जो सनातन परमेश्वर तीनह्दि लोक व्यापून त्यांचे धारण करीत आहे. १७ पुरुष ( परमात्मा ) क्षर आणि अक्षर दोन्ही रूपांनी जगतांत आहे. विनाशी किंवा नित्य बदलणारें सृष्टजात क्षर रूपानें ( क्षत्र), आणि अविनाशी, अव्यय, कूटस्थ ( गूढरूप ) अक्षर रूपानें (क्षेत्रज्ञ, जीवात्मा ) सर्वे सृष्टि व्यापून आहे. जे जे कांहीं आहे ते पुरुषच. “ पुरुष एवेदं सवे. ” क्षर अक्षर, पुरुषोत्तम हे भद मानवाच्या बुद्धीला परमात्म्याचे ज्ञान होण्याकरितांच केवळ मानलेले आहेत, वस्तुतः सवे एकच एक सत्य आहे. यस्मात्क्षरमतीतो5हं अक्षरादापि चोत्तमः । अतो5स्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः | १८॥ मी ( परमात्मा ) क्षराच्या पलीकडे आणि अक्षरापेक्षांहि अत्यंत श्रेष्ठ असल्यामुळे, मला या संसारांत, आणि वेदांतहि पुरुषोत्तम मानलें आहे. १८ सृष्ट जगताच्या ( चतनाचेतनाच्या ) पढीकडे तो पुरुषोत्तम (परमात्मा ) आहे. “ स भूर्म विश्वतो बृत्वा अत्यतिष्ठत्‌ द्शांडुलम” असें वेदांत वर्णन आहे. यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम्‌ । स सवेविद्धजाते मां सर्वभावेन भारत ॥१९॥ अध्याय पंधरावा १८१ इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्त॑ मया5नघ । एतदूबुद्‌ध्वा बुद्धिमान स्यात्कृतकृत्यश्चध भारत 1॥२०॥ इति श्रीमद्धगवद्वीतासूपानिषत्सु त्रह्मविद्यायां योगशास्त्र पुरुषोत्तमयोगो नाम पद्चदशो5ध्याय: संसारभ्रमनिमुक्त जो ज्ञानी माझे हें पुरुषोत्तमस्वरूप यथार्थतेनें जाणतो, तोच सवेज्ञ माझा अनन्य भावानें भक्त होतो. १९ असे हं परमरहस्य गीताशास्त्र, हे निष्पाप अजुंना ! तुला मी सांगितले. हे भारता ! हं यथाथतेनं समजलें म्हणजे बुद्धिमान पुरुष कृतकृत्य ( परम संतुष्ट ) होतो. २० या अध्यायांत सांगितलेले हेंच र्गाताशास्त्र. हें समजून घेऊन त्याप्रमाणें वागावें हा गीतेचा आदेश आहे. “ सवे खल्नविदं ब्रह्म ” सवेकांही तें परद्रह्मच आहे, हें गुह्य तत्व वेगळाल्या मतमतांतरांचा परामषे घेऊन पुन: पुनः स्पष्टतेने मांडले आहे. “ वासुदेवः सवेम्‌ ” हें यथाथेतेनें समजून घेऊन, त्याप्रमाणें ज्ञानपूवक वतन करून, भक्तीने, अनन्यरभावाने, श्रद्धेने परमेश्वराशी एकरूप होणें, हें श्रीर्गातेचे योगशास्र आहे. अशा ज्ञानाचा ज्याच्या बुद्धीवर संस्कार झाला, ज्याला हें परमयुद्य पूर्णपणें समजले, त्याला सवे काहीं समजलें, त्याचे सवे भाव इंश्रराशी एकरूप होताल, त्याला इंश्रराशिवाय दुसरें कांहीच उरणार नाहीं. मग त्याला इच्छा नाहीं, आकांक्षा नाही, राग-दवेष, सुख-दुःख, द्देयाहेय, प्रियाप्रिय हीं हंद्रेहि नाहींत. हेंच सर्वात भ्रष्ट शास्र, आणि हाच सर्वे धमीचा समन्वय. त्याप्रमाणें समजून जो वागेल तो मुक्तच झाला, त्यानें ज॑ करावयाचे ते केळे, जाणावयाचें तें जाणळे,आणि मिळवावयाचे तें सवे मिळविले. हा गातेंतला मौलिक अध्याय मानला आहे. दुसर्‍या अध्य़ायापासून, सांख्य आणि बुद्धियोग, कमोची अपरिहायेता आणि आवश्यकता, कमाला ज्ञानाची जोड, कर्मसंन्यास, ध्यानयोग, सविज्ञान ज्ञान, परब्र ह्मस्वरूप, जीवात्मा आणि परमात्मस्वरूप, ऐश्वरी विभूती, विश्वरूपदशेन, भक्तियाग, क्षराक्षर-क्षेत्रक्षेत्रज्ञ विचार, प्रकृतिगुणभद, अशा पायरी पायरीने, गीता शास्त्राच्या सारभूत तत्त्वांचे विवेचन येथपावेतो झालें. अध्याय सोळावा दैवासुरसंपत्‌ भश्रीभगवानुवा*च--- अभयं सत्त्वसंशुद्धिज्ञीनयोगवन्यवस्थितिः । दानं दुमश्व यक्ञश्चव स्वाभ्यायस्तप आजेवम्‌ ॥ १॥ अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शांतिरपेशुनम्‌ । दया भूतेष्वलोलुप्त्वं मादेवं हीरचापलम्‌ ।॥।२॥ तेजः क्षमा ध्ातिः शोचमद्रोहो नातिमानिता । भवन्ति सम्पदं देवीमभिजातस्य भारत ॥३॥ श्रीमगवान्‌ म्ह०-- अभीरुता, शुद्धात्मकता, आत्मज्ञानाप्ति आणि ( ध्यान धारणादि उपायांनी ) स्वात्मसंवेद्यतावाति याविषर्यी निष्ठा, परा्थ त्याग, इंद्रियदमन, ईश्वरोपायन, वेदाध्ययन, तपश्चया, सरलता, १ कोणासहि पीडा न देणें, यथार्थ भाषण, क्रोधराहित्य, वैराग्य, शांत- चित्तता, दुसऱ्याचे व्यंग न काढणें, भूतमात्राविषयीं दया, नि्लोमिता, स्वभावाचा गोडपणा, विनय, स्थिरस्वभाव, २ करारीपणा, क्षमाशीलत्ब, उत्साह, अन्तर्बाह्यशुचिता, अनसूया, निगर्वीपणा, ( हे गुण) दैवी ( सात्त्विक ) भाग्य असणारांना जन्मानेंच प्राप्त असतात. ३ सात्त्विक व्रत्ति ( किंवा राजसी, तामसी वृत्ति) सामान्यतः जन्मजातच असते, कित्येकांचे ठिकाणी ती जन्मजात असूनहि संसाराच्या प्रलोभनांनी दबलेलीहि असते, परंतु हळू हळू उचंबळणाऱ्या कामक्रोधादि वृत्ती थेड पडल्यावर, ती स्वाभाविक वृत्ति स्पष्ट दिसू लागते. शुद्ध सात्त्विक वृत्ति, म्हणजे दैवी संपत्‌, ही पूर्वेजन्मार्जित ( अभिजातंच ) असते. ती पूर्वेकमाप्रमाणें कमीअधिक प्रमाणांत असते. वर सांगितलेले सवेगुण, आपण ज्यांस सात्विक अध्याय सोळावा १८३ वृत्ति म्हणू, ते सवेच सात्विक माणसांत सांपडतील असें नाहीं. पण यांपैकी कांही थोड्याफार प्रमाणांत सांपडतील. शद्ध सात्विक वृत्तीच्या ज्ञानी जनांत मात्र हे सवेच गुण असावयास पाहिजेत. अध्याय ९ डोक १२ मध्यें राक्षसी आणि आसुरी प्रकृतीविषयीं उद्लेव आहे. त्याविषयींचें विस्तृत वर्णन आतां या अध्यायांत आहे, पहिला आणि मुख्य देवी गुण अभय. शुद्ध सात्विक सत्त्वाला कशाचेच भथ नाहीं “ आनंदं ब्रह्मणो विद्याक्ञ बिभेति कुतश्व न। ” ते. २-९ जो सवाशींच समत्वानें वागतो त्याला भय कसलें १ सर्वात मोठें भय मरणाचें पण मरण केवळ शारीराचेंच, जीवात्म्याला मरण नाहीं असें समजलें, आणि ते बुद्धीला पटले म्हणजे मरणांचे भयरहि वाटणार नाहीं, फकिंत्रा निदान कमी होईल यांत संशय नाही. सत्त्वसंशुद्धि म्हणजे शरीर, मन, बुद्धि सर्वार्चांच शुद्धता ( शुद्धात्मकता ). शासत्राध्ययनानें आणि आचायापासून मिळावयाचें ते आत्मज्ञान, आणि अभ्य़ासानें ध्यानचारण|दिकांनीं सानुभव आत्मप्रताति तो योग, यांविषयी टढनिष्टा ती ज्ञानयोगव्यवस्थिति. दान, हें सलात्री आणि निरपेक्ष बुद्धाने देणे. दम म्हणजे इंद्रियमनोनिग्रह. इश्वरापैण वुद्धया त्याग बुद्धीनें केललें कमे, तो यज्ञ. आत्मज्ञानाथ वेदाध्ययन, तो स्वाध्याय. इंद्रियांचे आणि मनाचे अध्यात्मोज्नत्यथे विनयन, तें तप. खभावांत आणि आचरणांत क्जुता ( सरलता ), आणि बाहेरून एक अंतरंग दुसरच असें नसणे, तें आजेव. कोणासहि शारीरिक किंवा मानसिक पाडा न देणे, आणि सवेभूतांशॉ समत्वानें असणें, ती अहिंसा. सत्यस्वरूप परमेश्वराला स्मरून वागणे, ते सत्य. कोणाविषयींहि मनांत हेषभाव न धरणें, कोणासहि शब्दाने किंवा कृतीने न दुखविणे, हा अक्रोध. कोणताहि लोभ मनांत न धरतां, केवळ सवेभूत- हिताथैच कमे करणें, किंवा आत्मसमपेण करणें, तो त्याग. कोणत्याहि परिस्थितींत चित्ताचें स्वास्थ्य ढळूं न देगे, ही शांति. कोणाचेंहि उर्णे न काढणें, आणि मनांत कोणाचेंहि अहित न चिंतणे, हें अपैशुन. दया, भूतमात्राविषयीं. यदच्छालाभसंतुष्ट आणि विमत्सर, तो अलोलप. मदुभाषण आणि प्रेमळवतेन, हें मादेव. ही म्हणज विनयशीलता ( “ हिया देयम्‌ ” असें म्हटलें आहे ). स्थिर स्वभाव आणि विचारपूत्रक वर्तन, हें अचापल. पाणीदारपणा, बाणेदार- पणा, शोयं, हें तेज. प्रातेकार करण्याचें पूर्ण सामर्थ्ये असतांहि, मनःसंयमन २८४ तत्त्वार्थदीपिका करून, दुसर्‍याचें अपराध पोटांत घालणें, ही क्षमा. कोणत्याहि परिस्थितीत घीर न सोडतां, आपलें कतेव्य करीत राहणें, ही ध्रति. अंतबीह्य ( मानसिक, बौद्धिक, शारीरिक ) शुचिता, हें शोच. कोणाचाहि, कोणत्याहि कारणास्तव, द्वेष न करणें, निमेत्सर असणें, हा अद्रोह. मानपानाविषयी हट्ट न धरणे, ही नातिमानिता. हे सवे सात्त्विक देवी गुण आहेत. दंभो दर्पाःभिमानश्व क्रोध: पारुप्यमेव च । अज्ञानं चाभिजातस्य पाथ संपदमासुरीम्‌ ।॥॥४॥ हे पार्था ! आसुरी भाग्याने जन्मास आलेल्या माणसांत, ढोंगीपणा उद्धटपणा, दृथा गर्वे, रागीटपणा, निष्ठुरता, मूखता हे दुर्गंग आढळतात. ४ आसुरी प्रकृतीला राक्षसौहि म्हटळे आहे. सत्त्वगुणप्रधान ती देवी संपत. विकृत दुष्ट राजसी किंवा तामसी, ती आसुरी किंवा राक्षसी संपत, कोणताहि. गुण ( सत्त्व, रज, तम ) एकान्त शुद्ध कोठेंच आढळत नाहीं, गुणांचे सवेत्र मिश्रण असतें. जो गुण उत्कटतेनें प्रादुभूत होतो, त्याला अनुसरूनच वृत्ते किंवा स्वभाव, सात्त्विक, तामस, राजस, देवी, आसुरी असें म्हणावयाचे. देवी संपत विमोक्षाय निबंधायासुरी मता । मा शुचः संपदं देवीमभिजातो5सि भारत ॥५॥ देवी संपत्‌ संसारबंधापासून मुक्त होण्या, आणि आसुरी अधिका- धिक बद्ध करण्यास कारणीभूत होते, असें मानिळें आहे, पण अनसुना ! तुं कष्टी होऊं नकोस, तुला जन्माने देवी संपत्‌ प्रात झाली आहे. ५ द्वो भूतसर्गा लोके5स्मिन देव आसुर एव च । देवो विस्तरराः प्रोक्ता आसुर पार्थ मे गणु ॥६॥ प्रवात्त च निवात्त च जना न विदुरासुराः । न शोचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥७॥ असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम्‌ । अपरस्परसंभूत किमन्यत्कामहेतुकम्‌ ।।८॥ या जीवलोकांत सृष्टि दोन प्रकारची आहे, दैवी आणि आसुरी. अध्याय सोळावा १ ८०५ देवी विस्ताराने सांगितली. आतां आसुरी सांगतो, पार्था ! ऐक. ६ आसुरी दृत्तीच्या माणसांना कशाकडे प्रवृत्ति असावी, निवृत्ति कशापासून असावी, हें नीट कळत नाहीं; शुचिता, सदाचार, सत्यनिष्ठा हीं त्यांच्यांत नसतात. ७ ह्या जगांत सत्य नाहीं, स्थैय॑ किंवा निश्चितपणाहि नाहीं, थाला कोणी शास्ता नाही, येथे व्यक्तींचा एकमेकांशीं कांहीं जिव्हाळ्याचा संबंध नाहीं, एवढेंच नव्हे, हे जगत्‌ केवळ कामोपभोगा्थच आहे असें हे आसुरवृत्तीचे लोक मानतात. ८ सत्कमाकेडे प्रवृत्ति आणि दुष्कमापासून निवृत्ति हा सदाचार. दुर्याधन म्हणाला-* जानामि ध्भे न चमे प्रव्रात्तः । जानाम्यघर्म*न च मे निवृत्ति: ॥! स्वभावाला औषध नाही. जन्मतःच प्राणी आपला स्वभाव बरोबर घेऊन येतो. परिस्थितीने, संगतीने, संस्कारानीं, शिक्षणाने त्यांत बदल होऊं सरकतो, पण मूळ बीजांत बदल तपश्चर्यशिवाय होत नाही, समभाव हेंच पूत्र जन्मार्जित. त्याचा परिणाम आयुष्यावर झाल्याशिवाय राहत नाही. संसारा स्थेये सत्यावर आधारले आहे. परंतु, आसुरीव्रत्ताच्या माणसाला संसारांत खोटे, पणानें वागूनच इष्ट प्राप्ति होते, असें वाटतें. येथे सन्मार्गाचे नियम शाश्वत आहेत, असें त्यांना वाटत नाहीं. खोटे बोलाचे आणि लबाडीनं वागावें- फसवाफसवी करावी, आणि चेन करावी, ही त्यांची वृृत्ति या जगाचा कोणी नियंता ( शास्ता ) आहे, असें ते मानीत नाहीत. संसारांत परस्परक्रणानुबव कांहीं नाहींत, सवे कांही आपल्या चेनीकरिता आहे, आपण कोणाचे काही लागत नाहीं, आपलें कांही कतेव्य असे नाहीं, असें ते समजतात. “ परस्परं भावयन्तः श्रयः परमवाप्स्यथ ” हा उपदेश त्यांना पटत नाहीं, एक आपली चेन, या शिवाय दुसरें कांहींहि त्यांना दिसत नाही. संभूत म्हणजे भावित ( अनुबद्ध ); “ परस्परसंभूत ” म्हणजे एकमेकाशी उत्तरदायित्वाने संबंधित; अपरस्परसंभूत म्हणजे परस्पराशी त्रणानुबंध नसळेळे. आपण कोणाचे कांही लागत नाही, आपलें कतेव्य असें कांहीं नाहीं, आपण स्वतंत्र, स्वाधीन, स्वयंसिद्ध आहोंत, आणि स्वैर वागावय़ास कांहींच प्रत्यवाय नाहा, असें आसुरी स्वभावाचे लोक समजतात. आपण जें कांही आहोत, आपणापाशीं जें 40७ कांहीं आहे, तें आपण केवळ आपल्याच सामर्थ्याने मिळविलेले नाही, ठे १८६ तत्त्वार्थदीपिका आपणास मातापेत्यापासून, संबधींजनांपासून, कुलापापून, समाजापासून, पूवैपर॑परेनें मिळालेळें आहे, आणि यासाठी आपण या सरवोरचे क्रणी आहोत, आपण या त्रणाची फेड यथाशाक्ते यथायोग्य मार्गाने करावयास पाहिजे, ही जाणीव प्रत्येक विचारी माणसास असावयास पाहिग. “ इंशावास्यामेदं सवे यकत्किच जगत्यां जगत्‌ । तेन व्यक्तेन भुंजीथा मा गरधः कस्यखित्‌ घनमू्‌ ॥ ” “८ ईश,”वर सांगितलेल्या अनेकहूपांनीं प्राण्याच्या जीविताला उपकारक होतो. त्या उपकारांची फेड योग्य स्थानी त्यागबुद्धींने आपलें यत्किचित्‌ प्राप्त यथा- शक्ति देऊनच करणें अवश्य आहे. गुरुजनांची सबा, संबंधींजनांचा योग्यादर, कुलहितदक्षता, सत्पात्री दान, ज्ञानापासना, कतेव्यदक्षता, आणि इंधरा्थ सवैकमेसमर्पण या मार्गांनींच ह्या उपकारांची फेड थोडीबहुत होऊं शकते, म्हणून “ हियादेयमू ” असें सांगितळें आहे. ईश्वरास निवेदन (नेवेद्य) करूनच जस अन्न भक्षण करावयाचे, तसेच पराथे यथाशक्ति देऊनच भोगांचे सेवन त्यागबुद्धीनें करावयाचे, ही सनातन वेदिक धमाची मोलिक शिक- वण आहे. एतां दष्टिमवष्टभ्य नष्टात्मानो5ल्पबुद्धय: । प्रभवन्त्युप्रकमोण: क्षयाय जगतो 5५दिताः ।।९॥ काममाश्रित्य दुष्पूर दंभमानमदान्विता: । मोहाद्ग्रहीत्वा5लदग्रहान्‌ प्रवतेन्तेञ्ञुचित्वता: ।। १०) चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिता: । कामोपभोगपरमा एतावादेति निश्चिता; ॥११॥ आशापादाशा तेबेद्धाः कामक्रोधपरायणा: । इेहन्ते कामभोगाथेमन्यायेनाथेसंचयान ॥१२॥ अशा प्रकारची आपली ( विकृत ) समजूत करून घेऊन, हे दुष्ट स्वभावाचे, धोर कर्मे करणारे, सवाचे शत्रु, जगताच्या नाशाला उद्चुक्त होतात, ९ कधीहि तृप्त न होणारी हांव धरून, हे ढोंगी, गर्विष्ठ, उन्मत्त, अमंगळ कर्मे करणारे, मूखेपणानं भलतेच खोटे आग्रह धरून, दुष्कमीस अध्याय सोळावा १८७ प्रवृत्त होतात. १० अमयाद आणि केवळ मरणानंतरच संपणारी अशी काळजी वाहणारे, कामोपभोग हीच एक जीविताची इतिकतेव्यता समज- णारे, जे कांही आहे ते येर्थे (या संसारांतच ) आहे असें निश्चयाने मानणारे, ११ शेंकडा आशा-आकाक्षांच्या जाळ्यांत गुरफटलेले, काम क्रोधांतच केवळ चूर असलेले, असे ते ( आसुरी वृत्तीच लोक ) आपले इच्छित भोग उपभोगण्यासाठी अन्याय्य मागीनीं धनसंचय करण्याची इच्छा करतात. १२ इद्मद्य मया लब्धामिदं प्राप्स्ये मनोरथम । इद्मस्तीदर्मापे मे भविष्यति पुनघेनम्‌ ॥१३९॥ असो मया हतः शत्रुहनिष्ये चापरानपि । ई9वरो5हमहं भोगी लिद्धो$्हं बलवान खुखी ॥१४॥ आठढ्यो5भिजनवानस्मि को5न्यो5स्ति सदशो मया । यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥१५॥ अनेकचित्तविश्रांता मोहजालसमावूता: । प्रसक्ताः कामभोगेपु पतन्ति नरकेः्शुचो ॥१६॥ हें आज मला मिळालें, आता माझी ही इच्छा पूर्ण होईल, हें माझें आहेच, आतां तैंहि धन माझेच होणार आहे; १३ माझ्या या शात्रूला मी नाहींसा केला, आतां इतरांनाहि नाहींसे करीन; मी समथ आहे, मला स्व भोग प्राप्त आहेत, मी परिपूर्ण आहे, बलवान आहे, मला सवे सुखें उपलब्ध आहेत; १४ मी श्रीमान्‌ आहे, उच्च कुलाचा आहे, माझ्या सारखा दुसरा कोण आहे? मी यजन करता, दान देतो, आनद उपभोगतो या अश्या मूखकल्पनांनीं वश्चित, १५ अनेक कुकल्पनांनीं गोंधळलेले, भ्रमांत सांपडळेळे, विषयोपभोगांत बुडलेळे ते ( आसुरी वृत्तीचे लोक ) अत्येत निंद्य अशा नरकांत पडतात. १६ विषयलंपट मनुष्याच्या महत्त्वाकांक्षांना मयांदाच असत नाही. “न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवधेते ॥ ”. दुष्ट स्वभावाचे लोक इतरांना आपले दास बनविण्यासाठी लबाडीने आणि अन्या- १८८ तत्त्वारथदीपिका यानें धनसंचय करतात, आणि गरीबांच्या तोंडचे अन्न काढून घेतात. वित्त साठविण्यांत अनथे, आणि नंतर त्याच्या उपयोगांत तर त्यापेक्षांहि मोठें अनथे होतात, काम आणि त्याचें अधिक विकृत रूप लोभ, ह्यांचे बीज आमि आधार वित्तांतच आहे. कामानंतर, तितकाच अन्यायास प्रव्रत्त करणारा क्रोध आहे. तोच दीधे काळ टिकला म्हणजे अधिक विकृत होऊन द्वेष ख्पार्ने मनाचा ताबा घेतो. सवे भोग आपणासच असावें, सर्वानी आपल्यापुढे लवावें, ही दुष्ट- बुद्धि सर्वांना दुःख देणारी, पण शेवटीं आपल्याच नाशाला कारण होते, हें विजयाचे भरांत जेत्याला समजत नाही, पण त्याच्या अश्ा वर्तनाने तो सर्वांनाच आपले वैरी करून घेऊन आपल्याच नाशाची बीर्जे पेरीत असतो. तो यजन करतो, दानहि करतो, पण हे सवे आपला बडेजाव वाढविण्या- करितां करतो. त्याचा आनंद, चैन, नाचरंग त्याच्या पायाखालची जमीन कापीत असतात, पण विजयाच्या भरात त्याला हें कळत नाही, आणि या सर्वांचा शेवट त्याच्या समूळ नाशांतव होतो. आत्मसंभाविता: स्तब्या धनमानभदान्विता: । यजन्ते नामयज्ञेस्ते दम्मेनावाधिपूवेकम्‌ ॥१७॥ अहंकारं बलं द्पे कामं क्रोधे च संश्रिताः । मामात्वपरदेहेपु प्रद्विषन्तो5भ्यसूयका: ।)१८॥| तानहं शद्विषतः कूरान संसारेपु नराधमान । क्षिपाम्यजस््रमशुभान आसुरीष्वेव योनिपु ॥१९॥ आसुरी योनिमापत्ना मूढा जन्मनि जन्माने । मामप्राप्येव कोंतेय ततो यान्त्यघमां गातम ॥२०॥ अहंमन्य ( आपणच आपली प्रोढी मिरविणारे ), गर्विष्ठ, धनाची आणि मानाची धुंदी चढलेले, शास्त्रविधी सोडून नाममात्र यज्ञानीं ढोंगी- पणाने ते देवताराधन करतात, १७ आत्मप्रोढी, दांडगाई, उन्मत्तता, काम- भोगेच्छा, आणि क्रोध या दुर्गुणांनीं परिपूर्ण असे हे लोक, आपल्या आणि दुसऱ्यांच्याहि देहांत वास करणाऱ्या ( अंतरात्म्याला ) मला द्वेषाने खोटेच दोष लावतात. १८ अश्या माझ्याशी ( सवोतयोमी सवसाक्षी अध्याय सोळावा १८९ परमेश्वराशी ) वैर करणाऱ्या क्रूर पापी नराधमांना मी पुनः पुनः आसुरी ९ राक्षसी ) जन्मालाच घालतो. १९ हे कोंतेया ! असे हे मूख ( सन्मा- गापासून वाश्वित झालेले ) जन्मोजन्मी आसुर योनीलाच जाऊन, माझी प्रात्ति कधींहि न होतां अत्यंत नीच कोटीला पोहचतात. २० जेथे केवळ बाहेरच्या धार्मिक मानलेल्या देखाव्याला महत्त्व आहे, तेथें कामवासना अशा ढोंगी घार्थिकतेरचेंच रूप घेतात. हें धमोचें नाममात्र आडंबर आत्यंतिक अधमंपूर्णच असतें. ढोंग हें तर सर्वात हीन पाप त्यांत परवंचना- बरोबर आत्मवंचनहि पूर्णपणे असतें, आणि म्हणून त्यापासून सुटका होणे कठीण, सर्वांतयोमी परभेश्वरास असे लोक ओळखत नाहींत. सरवेभूतांतयोमी परमेश्वर आहे, म्हणून सवे प्राणिमात्राचा द्वेष करणें, आपल्या उपभोगाकरितां त्यांना हीन मानणे, हा परमेश्वराचा द्वेष करणें आहे. आपल्या अंतरात्म्याला हानबुद्धीनं ल॑खण म्हणजे इंथ्रराचाच द्वेष करणें आहे. “ मवैवांशा जीवलोके जीवभूत सनातनः ” हा जीव रूप धारण करणारा इंग्ररांश जो ओळखत नाहीं, तो “ आत्मेव रिपुरात्मनः ” आत्म शत्रूच आहे. जीवात्मा एक शरीर सोडून दुसर्‍या शरीरांत जातो तेव्हा. आपल॑ अर्जित ( आपला स्वभाव ) घेऊन जातो. आणि तदनुरूप पुनः जन्म घेतो. असे दुष्ट लोक व्याघ्र सिंह सपोदि योनींत जन्म घेतात, किंवा घाणेरडे वृक्ष किंवा दगड होऊन पडतात. त्यांचा खभावच त्यांना हीन योनीला घेऊन जातो. त्यांत कांहीं आशेचा किरण असेल तरच त्यांचा उद्धार होणें शक्‍य होईल. त्रिविध नरकस्येद दार नाशनमात्मनः । कामः क्रोंधघः तथा लोभः तस्मादेतत तरयं त्यजेत ॥२१॥ एतेबिमुक्तः कौंतेय तमोद्वारेस्त्रिभिनेरः । आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याते परां गतिम ॥२२॥ काम, क्रोध आणि लोभ हे तीन स्वात्मनाशाठा आणि अधोगतीला नेणारे मार्ग आहेत, म्हणून यांचा सर्वस्वी त्याग करावा. २१ या तीन पापमागीपासून दूर राहिल्यास मनुष्य स्वात्मकल्याणाच्या मार्गाला लागेल, आणि हे कोंतेया ? नंतर त्याला उत्तम गति प्राप्त होईल. २२ १९० तत्त्वार्थदीपिका “ महाशनो महापाप्मा विद्धयेनमिह वेरिणम्‌ ” असें कामाविषयीं सांगितलें आहे. पण काम हा जीवाचा धर्म आहे. आणि *“ धर्माविरुद्धो भूतेषु कामो5- स्मि ” असेंहि म्हटले आहे. जीवित धरणाला अवश्य काम प्राणिमात्राला आहेच. पण तोच वाढत जाऊन विकृत होऊन क्रोध किंवा लोभ या ख्पांनीं आपल्या आणि दुसऱयांच्याहि जीवितालाच मारक झाला, तर मग मात्र तो अधोगतीला आणि स्वात्मनाशाला कारण होतो. अतूप्त काम क्रोधाचे रूप धारण करतो, आणि अनियमित काम लोभरूप होऊन परस्वापहरण, धन- संचय इत्यादि प्रवृत्ति उत्पन्न करून असंतोष, अशाति, आणि दुःखाला कारण होतो. यः शास्त्रविधिमुत्सज्य वतेते कामकारतः । न स सिद्धिमवाप्ताते न सुखं न परां गतिम्‌ ॥२३॥ तस्माच्छास्त्र प्रमाणं ते का्याकायेव्यवस्थितो । ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कमे कतुमिहाहेसि ॥२४॥ इति श्रीमद्धगवद्वीतासूपनिषत्खु त्रह्मविद्यार्यां योगशास्त्रे देवासुरसंपाद्वेभागो नाम षोडशो5ध्यायः जो कोणी शास्त्रविह्ित ( गीताशास्त्रविहित ) मार्गे सोडून स्वेच्छाचा- राने वागतो त्याला कृतकृत्यता नाहीं, खरा आनंद नाही, आणि सदर- तीहि नाहीं. २३ म्हणून तुला कर्तेव्याकर्त्य निर्णयास हें शास्त्रच प्रमाण मानावयास पाहिजे. ज्ञानाधिष्ठित आणि शास्त्रविधियुक्त कमच या संसारात तुला करणें योग्य होईल, २४ तकेुद्ध, बुद्धिगम्य, ओपनि्षीदक वेदांततत्त्वज्ञानावर अधिष्ठित, असें हे गीताशात्रच कायोकार्य-निणायक होऊं शकते. निमानमोह होऊन अनासक्त योगार्ने सव कर्मे ईश्वरापेण बुद्धीन॑ आचरून, “ वासुदेवः सवेम्‌ ” अर्स सम जून साम्यबुद्धीने वागणें, हेंच परम कतेव्य आहे. असें वागण्यानेच मनुष्यास आपलें निभ्रेयस साध्य करून घेतां येईल, आणि कमंबंधापासून मुक्त होतां येईल. अध्याय सतरावा श्रद्धा अर्युन उबाच -- ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धया5न्विताः । तेषां निष्टा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्त मः ॥१॥ असुन म्ह०--( मागील अध्यायाच्या शेवटी सांगितल्या प्रमाणे ) जे कोणी शास्त्रविहित आचरण न करितां, केवळ श्रद्धेने यजन ( ईश्वरपूजन) करतात, त्याची ती निष्ठा (श्रद्धा ) सात्विक, राजस, का तामस? हें श्रीकूष्णा ! (मला सांग). १ श्रीभगवानुवाच--- त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा । सास्विकी राजसी चेच तामसी चोते तां गणु ॥२॥ सत्त्वानुरूपा सवेस्य श्रद्धा भवाते भारत । श्रद्धामयोञ्यं पुरुषो यो यच्छद्धः स एव सः ॥३॥ श्रीमगवान्‌ म्ह०--श्रद्धा तीन प्रकारची, ती देहृस्वार्मीच्या (जीवाच्या), स्वभावाप्रमाणे सात्त्क, राजस, किंवा तामस असते, (ती कशी ते) सांगतां, ऐक. २ हे भारता ! श्रद्धा ज्याच्या त्याच्या सत्वानुरूप ( स्वभा- वानुरूप ) असते, पुरुष (जीव) हा श्रद्धेनेंच बनठेला आहे; जशी ज्याची श्रद्धा तसाच तो ( त्याचा स्वमाव ) असतो. ३ कायीकायेब्यवस्थितीला गीताशास्रच प्रमाण असार्वे, आणि त्या शात्राचे सुतरां ज्ञान करून घेऊन, तदनुरोधानें कमांचरण करावें म्हणून मागील अध्यायांत सांगितलें, पण हें ज्ञान आत्मसात करण्याइतकी बुद्धि नसेल, चित्त परमेश्वराच्या स्वरूपी स्थिर राहत नसेल, त्याला उपाय म्हणून सांगितलेल्या १९२ तत्त्वाथेदीपिका अभ्यास योगाचा विघि अवगत नसेल, किंवा अभ्यासयोग साध्य होत नसेल, कर्म योगाच्या विधीप्रमा्णे सवे कर्म इंच्वरापेण बुद्धीने करणे आणि सवेकर्मेफलत्याग जमत नसेल, तर मग श्रद्धेने यजन ( देवताचेन ) केल्यास सद्वति मिळेल, किंवा नाहीं १ “ ध्यानेनात्मनि पर्यन्त काचदात्मानमात्मना । अन्ये सांख्येन योगेन कमेयोगेन चापरे ॥ अन्ये तवेवमजानन्तः श्रर्‍्वाडन्येभ्य उपासते । ते$पि नचातित्रन्त्येव मर्त्यु श्रतिपरायणाः ॥”. श्रद्धायुक्त उपासनेनेहि आत्मोद्धार होईल, पण उपासना कोणत्या देवताची, आणि श्रद्धा कोणत्या प्रकारची यावर हे अवलंवून राहील. सत्त्व म्हणजे स्वभाव, आत्मभाव. यालाच अनुसरून मनुष्याच्या श्रद्धेचा, निष्ठेचा, किंवा बुद्धीचा निश्चय असतो. श्रद्धा म्हणजे संप्रत्यय, अमक्याच मार्गानें इष्ट प्राप्ति होईळ असा आत्मनिश्वय, आणि त्याप्रमाणे वागण्याची सिद्धता. यजन्ते सास्विका देवान यक्षरक्षांसि राजसा: । भूतान प्रेतगणांश्वान्ये यजन्ते तामसा जनाः ॥४॥ सात्विक बुद्धीचे लोक देवांची पूजा ( भक्ति ) करतात, राजसस्वभा- वाचे यक्षरक्षोगणांना, आणि तामस स्वभावाचे भूतांना आणि प्रेतगणाना पुजतात. ४ अडास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः । दम्भाहकारसंयुक्ता कामरागबलान्विताः ॥५॥ कर्षयन्तः शारीरस्थ भतत्राममचेतसः । मां चेवान्तःशरीरस्थं तान विद्धघा55खुरनिश्चयान ।|६॥ जे ढोंगी अहंमन्य लोक भोगेच्छेच्या आणि विष्यासक्ततेच्या भरानें वागून, आपल्या शरीरातील भोतिक शाक्तींना पीडा देऊन, अविचाराने सर्वभूतांतर्यामी अशा मलाहि शिणवून, शास्त्रविधीला' विरुद्ध असलेल्या उप्र मार्गोनीं तपाचर्या करतात, त्यांची निष्ठा ( श्रद्धा) आसुरी आहे, हें पक्के समज. ५,६ आहारस्त्वापे सवेस्य त्रिविधो भवाति प्रिय; । यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदामिमं ठाण ॥७॥ अध्याय सतरावा १९३ या सवोचे (सात्त्विक, राजस, तामस स्वभावाच्या लोकांचे) तीन प्रका- रचे आवडते आहार, तसेंच यज, तर्पे, दार्नंहि तीनप्रकारची असतात; त्यांचे हे वेगळाले प्रकार ऐक. ७ “ विकाराश्र गुणाश्रेव विद्धि प्रकृतिसंभवान्‌ ” अश्या ह्या प्रकृतीच्या विकारानीं आणि त्रिगुणांनींच हा सवे संसार झाला आहे. सवे भावात आणि कमात त्रिगुणभद आहेत. आयुःसत्बबलारोग्यसुखप्रीतिविवधेनाः । स्स्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सास्विकाम्रिया:!॥| ८॥ कदवम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः । आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥९॥ यातयामं गतरसं पूति पयोषितं च यत्‌ । उाच्छप्टमापे चामेभ्यं भोजन तामसप्रियम ॥१०॥ आयुष्य, उत्साह, शाक्ते, आरोग्य, शारीरस्वास््य आणि वित्ताची प्रसनता वाढविणारे असे, रसभरित, सोम्य, रथायी गुणांचे, रूचकर ( मधुर ) आहार सात्त्विक जनांना आवडतात. ८ तिखट, आंबट खारट, जळजळीत, चटकदार, निःस्नेह, झणझणित असे, शरीराला पीडा आणि मनाला क्लेश देगारे आणि रोग उत्पन्न करणारे आहार राजसांना आवडतात. ९ प्रहरउलटून गेळेळें ( चब गेलेळें ), नीरस ( निर्वीर्य ), घाणेरडे, फारवेळ ठेवलेले ( शिळें ), उपरे, अपवित्र अर्स जेवग तामसी प्रकृतीच्या माणसांना आवडते. १० अफलाकाड्यक्षाभियेज्ञो विधिदष्टो य इज्यते । यष्टव्यमेवाते मनः समाध्याय स सात्त्विकः ॥ १ १॥ अभिसंघाय तु फलं दम्माथेमपि चेव यत्‌ । इज्यते भरतश्रेष्ठ त यज्ञ घोडे राजसम ॥१२॥ विधिहीनमसष्टा च मन्त्रहीनमदासिणम । श्रद्धाविरहितं यज्ञ तामस पारिचक्षते ॥१३॥ "त. १३ १९४ तत्त्वाथेदीपेका 'फलाची इच्छा न धरितां, शास्त्रोक्त विधीर्ने, आणि केवळ कर्तव्य म्हणूनच एकाग्र चित्तान केळेला यज्ञ तो सात्त्विक म्हणावा, ११ फलेच्छेच्या अभि- संधानारने ( हेतुपूर्वक, आसक्तीर्ने ), अथवा केवळ बडेजाव मिरविण्याच्या हेतूने जो यज्ञसंरंभ, हे भरत श्रेष्ठा ! त्याला राजस यज्ञ जाण. १२ दास्त्र- विधि सोडून केळेला, ज्यांत अनदान मन्त्रोचार किवा दाक्षिणादान नाही असा,श्रद्धायुक्त बुद्धि नसतांना,केळेला यज्ञ, तो तामस यज्ञ म्हणावयाचा. १३ यजन, पूजन, उपासना प्रत्येकाच्या स्वभावास अनुसरूनच केलीं जातात. जशी श्रद्धा तसा देव, आणि तशीच त्या देवाची किंवा देवताची ( ध्येयाची ) आराधना, यजन पूजन देवाचें ( मूतांचें ) असो, को संकल्पित ध्येयाचे असो, त्या “ राध्यदवते ” प्रमाणेच मनाची वद्धीची आणि कमा" चचीहि घडण होऊं लागते, त्या मूताला आपलें मन आणि बुद्धि जसें खूप देतात, तशी ती बनते, आगे आपल्या मनास आणि वद्धीस उलट त्याच- प्रमाणें बर्नावते. अशी ही संसारांत * परस्पर भावना ” आहे. सात्विक यजनांत श्रद्धा अनासक्ति आणि अनहंकार असतात, राजस यजनात श्रद्धा असते, पण फलाकांक्षा आणे अहंभावहि असतो, आणि तामसांत श्रद्धा नसतेच, उलट मूढता प्रमाद आणि उन्मत्तपणा असतो. देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शोचमाजेवम । ब्रह्मचयेमाद्देसा च शारीर तप उच्यते ॥१४॥ अनुद्धेगकरं वाक्यं सत्यं प्रियाहित च यत्‌ । स्वाध्यायाभ्यलन चेव वाडूमय तप उच्यते ॥१११॥ मनःप्रसादः सोम्यत्व मोनमात्मावानेत्रह भावसुंयुद्धारित्येतत्‌ तपा मानसमुच्यते ॥१६॥ देव ब्राह्मण गुरुजन शानीपुरुष यांचा सन्मान, अंतबहिः शुचिता, स्वभावाची सरलता, विद्याध्ययन, आणि कोणासही पीडा न देण्याचें त्रत याला शारीर तपश्चया म्हणतात. १४ दसऱ्याला मर्माी न लागणारे, यथार्थ मधुर आणि हितकर भाषण, आणि वेदाध्ययन हे वाचिक तप म्हणावयाचे. १५ चित्ताची प्रसनता, शांति, मोन, मनोनिग्रह आणि शुद्धसंकल्प यांस मानस तप म्हणतात, १६ अध्याय सतरावा १९५" ही कायिक, वाचिक, मानसिक तपश्चयी आत्मोद्वारासाठीं अत्यंत आवर्यक आहे. श्रद्धया परया तत्तं तपस्तत्‌ त्रिविध नरेः । अकलाकांक्षिभियुक्तः सात्विक परिचक्षते ॥१७॥ सत्कारमानपूजा्थे तपो दंभेन चेव यत्‌ । क्रियते तादिह प्रोक्त राजल चलमधुवम्‌ ॥१८॥ मूढ ग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः । परस्योत्सादनार्थ वा तत्तामसमुदाह्तम्‌ ॥१९॥ ( वर सांगितलेळे ) त्रिविध तप ( कायिक, वाचिक, मानसिक ) हढ श्रद्धेने, फललालसाविरहित निरपेक्षबुद्धीने, एकाग्रचित्ताने ( नियतांत:- करणान ) आचरलेलें, ते सात्ष्ककि तप म्हणावयाचे. १७ लोकांत आदर, मान, आणि पूज्यता मिळविण्यासाठीं ढोंगीपणानें केलेल्या तपास राजस तप म्हणतात, ते अस्थिर ( दिखाऊ ) आणि फार वेळ न टिकणारे अस्ते. १८ मूख समजुतीने, आपल्या शरीरास आणि मनास पीडा देणारे, किवा दुसर्‍याच्या नाशाच्या उद्देशानं केळेळें, त॑ तामस तप म्हणतात. १९ दातव्यामिति यद्दाने दीयते5नुपकारिणे । देशे काले च पात्र च तद्ानं सात्तविकं स्मृतम्‌ ॥२०॥ यत्तु प्रत्युपकाराथ फलसुदिद्य वा पुनः । दीयते च परिक्रिष्ट तहाने राजसं स्मृतम ॥२१॥ अदेशकोले यद्दानमपात्रेभ्यश्चथ दीयते । असत्कृतमवकज्ञात तत्तामसमुदाद्तम्‌ ॥२२॥ आपल्यावर ज्याचे उपकार झालेले नाहींत अशा व्यक्तीला, देणें योग्य म्हणूनच, योग्य स्थळी योग्य काळीं सत्पात्री दिलेले ते सात्त्विक दान अर्स म्हटलें आहे. २० उपकार फेडण्यासाठींच, किंवा पुढे फलदायी होईल या बुद्धीने, हृदयाला पीळ पाडून दिलेळें दान तें राजस अर्से म्हणतात. २१ अयोग्य स्थळी, अयोग्य काळी, अयोग्य जनास, सत्काररहित, आणि अपमानपूर्बक दिलेळें दान ते तामस म्हणावयाचे, २२ १९६ तत्त्वार्थदीपिका “ये के चास्मच्छेयांसा व्राह्मणास्तेषा त्वया आसनेन प्रश्नसितव्यम्‌ । श्रद्धया देयम्‌ । अभध्रद्धयाडदेयम्‌। श्रिया देगरम्‌। हिया देयम्‌। भिया देयम्‌। संविदा देयम्‌ ।” या प्रमाणें दान करावयार्चे ते श्रद्धेनं द्यावे, अश्रद्धेने देऊ नये, आपल्या संपत्तीप्रमाणे द्यावें, विनयानें द्यावे, संकट टाळण्यासाठी द्यावे, ज्ञानपूर्वेक द्यावे; असा तेतिरीयोपानेषदू शिक्षाव़ींत उपदेश आहे. 3**तत्सदिति निर्देशो त्रह्मणस्त्रिविध: स्सृतः । त्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्नच विहिताः पुरा ॥२३॥ तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतप:क्रिया: । प्रवर्तन्ते विधानोक्ता: सततं त्रह्मवाद्िनाम ॥२४॥ ३४तत्‌सत्‌ असा ब्रह्माचा त्रिविध (तीन प्रकारानीं ) निर्देश (निर्वचन, उच्चार ) शास्त्रांत केला आहे. याच जिविधनिदेशाने पूर्वी ( पुरातन काळीं ) त्राह्मण ( मन्त्र विनियोग, कमकाड ), वेद ( ज्ञानकांड), आणि यज्ञ ( समर्पण, उपासना ) यांचे विधि निर्माण केले गेले, २३ म्हृणून उ असा उच्चार करूनच वेदवेत्त्यांची शास्त्रोपदिष्ट यज्ञदान तप:कर्मे नेहमी होत असतात. २४ तदित्यनभिसघाय फलं यज्ञतपःक्रियाः । दानक्रियाश्व विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः ।॥।२५॥। तत्‌ असा ब्रह्माचा ( प्रणवाचा ) उच्चचार करून, फलाभिसंधानवर्जित ( फलाविषयीं अत्यंत अनासक्त ) मुमुक्षुजन सवे यज्ञ दान आणि तप:कर्मे करीत असतात. २५ सद्धावे साध्रभावे च सदित्येतत्प्रयुज्यते । प्रहास्ते कमेणि तथा सच्छब्दः पा्थे युज्यते ॥२६॥। यक्षे तपासे दाने च स्थितिः सदिति चोच्यते । कमे चेव तदर्थीय सदित्येवाभि'धायते ॥२७॥ अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तत्त छत च यत्‌ । असदित्युच्यते पा्थे न च तत्प्रेत्य नो इह ॥२८॥ अध्याय सतरावा १९७ इति श्रीमद्धगवद्रीतासूपानिषत्सु त्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रद्धाचयविभागो नाम सत्तदश्षो5ध्यायः सत्‌ ह्या पदाचा प्रयोग सद्भाव (अस्तित्व, असणे, प्रात होणे), आणि साधुभाव ( मंगल कल्याण होणें ) या अर्थी केला जातो, तसेंच प्रशस्त ( स्तुत्य, श्रेयस्कर ) कमाला सत्‌ ( सत्कर्म) हा शब्द योजितात. २६ यज्ञ, तप, दान या कमात स्थिरता ( स्थिरबुद्धि, श्रद्धा ) सत्‌ ( सद्वुद्धि ) आहि असें म्हणतात, आणि यासंबंधीं कमोनाहि सत्‌ ( सत्कर्मे ) म्हणतात. २७ श्रद्धा नसतां केलेळे यजन दान किंबा तपश्चया, आणि त्यासाठीं केलेले कर्माचरण असतू ( निष्फळ, कल्याण न करणारें, अप्रशस्त ) आहे असे म्हणतात; असें यजन, दान, तप किंवा क्म मरणोत्तर ( परलोकी ) सद्वति देणारे होत नाहीं, आणि संसारांतहि (इहलोकींहि) ते कल्याणकारी नाहीं, २८ वेदविहित आणि शास्त्रविहित कर्मे, 3» ह्या मंत्राचा उच्चार करून आरंभावयाची, आणि फलाकांक्षा सोडून नि:ःश्रयसप्राप्तिसाठी करावयाची. कमेकांडांत सागितलेलीं काम्यकर्मभ वजे करून, वेदशयास्रविहित कर्मे करावयाची तीं सत्‌ म्हणजे ओुभ, शुद्ध, निःश्रयस देणारी अशीं आहेत; ती आत्मञद्धी- साठीं अवऱ्ग्र करावयास पाहिजेत. यज्ञदानतपःकमोत स्थिति ती स्थिर- बुद्धि ( श्रद्धा ), आणि सात्त्विकश्रद्धायुक्त कमे तेंच सत्कमे, सात्विक श्रद्धा नसल तर केवळ कमाचरण सवेस्वी निष्फलळच होइल, तें चित्ताला शांति आणि समाधान देणार नाही, आणि त्यापासून अंती सद्वतीहि मिळणार नाही. पूरण श्रद्धा म्हणजे श्रद्धेयाविषयी मनांत किंचित देखील संशय नसणे. सराय नष्ट झाल्याशिवाय बुद्धि स्थिर होत नाही, आणि वुद्धि स्थिर असल्याशिवाय स्वात्मोन्नति होणार नाही, “ नायं लोकोडस्ति न परो न सुख संशयात्मनः ” व्यावहारिक किवा लोकिक ज्ञान देखील श्रद्धेशिवाय आत्मसात होत नाही. आत्मज्ञान तर अंतःकरणाला आणि अंतरंगाला, (शुद्ध आत्म्यापावेतो) जाऊन भिडावयास पाहिजे, तेथें मनांत संशय किंवा आशंका असून कसें चालेल ६ पूर्ण शुद्ध सास्विक श्रद्धेशिवाय ज्ञान सवेस्वीं निष्फळ आहे बळळााडअवळकामतकाच) अध्याय अठरावा मोक्षसंन्यासयोग अर्जुन उबाच-- संन्यासस्य महाबाहो तत्त्वामिच्छामि वा्दतुम । त्यागस्य च हृषीकेश पृथक्‌ केशिनिषूदन ।॥।१॥ अजुन म्ह०-हे महाबाहो, हृषीकेशा, केशवा ! संन्याताचें आणि त्यागाचे तच्व ( खरें स्वरूप, सारभूत अर्थ ) फोड करून समजून घेण्याची माझी इच्छा आहे. १ संन्यास आणि त्याग यांत भद कोणता £ दोहोंची वैशिष्ट्ये कोणची £ यांचे खरे अर्थ काय १ यांचें आचरण कोणी आणि कसे करावयाचें असा आतां शेवटीं अजुनाचा प्रश्न आहे. श्रीभगवानुवाच -- काम्यानां कमेणां न्यासं सन्यासं कवयो विदु: । सर्वेकमेफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणा:; ॥२॥ श्रीभगवान म्ह०-काम्यकमोचा न्यास (त्याग) तो संन्यास, असे महासानी ( मुनी ) म्हणतात, आणि सव कमफलांचा परित्याग तो त्याग, असें दूरदर्शी पण्डित म्हणतात. ३ त्याज्य दोषवार्दत्येके कमे प्राहुमेनीषिण: । यज्ञदानतप:कम न त्याज्यमिति चापरे ॥३॥ कम हें दोषास्पद म्हणून ( किंवा सदोष तेवढेच ) सोडावे असें कांही विचारी ज्ञानवन्त म्हणतात, आणि दुसरे कांहीं ज्ञानी यज्ञ दान तप हीं कर्मे कर्धीांच सोडूं नयेत असे म्हणतात. २ अध्याय अठरावा १९९ “ दोषवत्‌ इति कमे त्याज्यम्‌ ” म्हणजे सवेच कर्मे दोषपूर्ण आहेत म्हणून त्यांचा परित्याग करावा असा अर्थ केला जातो, किंवा “ दोषवत्‌ कमे त्याज्यम्‌ इति प्राहुः ” सदोष कर्मे तेवढी सोडावी असाहि अथे कोणी करतात. येथे 'वेगवेगळीं मतें प्रथम मांडून त्यासंबेधी निश्चित निणय आतां पुढें दिला आहे. निश्चय »्रणु मे तत्र त्यागे भरतसत्तम । त्यागो हि पुरुषव्याघ त्रिविचः संप्रकीतित: ॥४॥ यकज्ञदानतप:कमे न त्याज्य कार्यमेब तत्‌ । यज्ञो दाने तपश्चेव पाबनानि मनीषिणाम्‌ ।।५॥ एतान्यपि तु कमोणि स्ट त्यकत्वा फलानि च । क्तव्यानीति मे पार्थ निश्चित मतमुत्तमम्‌ ॥।६॥ हे भरतोत्तमा ! ह्या त्यागासंबंधी माझा निश्चित निर्णय ऐक. हे पराक्रमी पुरुषा ! त्याग तीन प्रकारचा ( सात्त्विक, राजस आणि तामस ) सांगितला आहे. ४ यज्ञकर्म, दानकमे आणि तपःकमे ही कर्मे केव्हांहि सोडणे योग्य नाहीं; ई। कर्मे तर केलींच पाहिजेत; ( कारण ) यज्ञ दान आणि तप ही कर्मे विचारवन्त ज्ञान्यानां अंतर्वाद्य गुद्ध करणारीं आहेत.५ परंतु हीं कर्मे देखील आसक्ति आणि फलाकश्या सोडूनच करावयास पाहि- जेत; हे पार्था ! असे हे माझं निश्चित आणि निर्णायक मत आहे. ६ वर दोपवत्‌ कमे म्हटलें, ते काम्यकमे किंवा नि्षिद्धकमे. अशी कर्भ तर करावयाचींच नाहीत. वेदाविहित यज्ञदानतपःकर्म करण्याची आवश्यता आहे काय? तीं करणें योग्य आहे काय १ एवढाच काय तो येर्थे प्रश्न आहे. ती केळींच पाहिजेत, मात्र त्या कर्मासंवंधी आसक्ति नसावी आणि फललालसा नसावी, असा येथें निणय़र दिला आहे. या कमाव्य़तिरिक्त इतरहि अनेक कमे आणि कर्तव्ये आहेत. शरीरधारणेस, समाज धारणेस, लोकपंम्रह्मार्थ, लोकाप- काराथे, आत्मोद्धाराथ अशीं अनेक आवश्‍यक कर्म आहेत, तींहि अनासक्त- वृत्ताने आणि फललालसा सोहून केलींच पाहिजेत असाच निर्णय “ सहजं कमे कोतिय सदोषमांप्रे न त्यजेत. ” असे पुढे श्हो० ४८ मध्ये सांगून दिला आहे. सहज प्राप्त नियत कर्मे यांचा अथे ज्याच्या त्याच्य़ा पारोस्थिताप्रमाणें २०० तत्त्वाथेदीपिका होईल, सर्वांना एकाच दावणींत गोंवतां येणार नाही. कमांचा नितांत परि- त्याग तर शक्‍यच नाही, पण त्यागाचा अर्थेहि ज्याच्या त्याच्या परिस्थिति” प्रमाणें आणि अधिकाराप्रमाणेंच करावयास पाहिजे. सवेभूतहितत्व समत्वबुद्धि आणि सवे कर्भ इंथ्ररसमपणबुद्धया करणें यासंबंधी वारंवार सांगितलें आहे, ४२१ €”_ 4”) /”"> तोच कमोसंबंधींहि निश्चित निणेय आहे. नियतस्य तु सन्यास: कमेणो नोपपद्यते । मोहात्तस्य परित्यागस्तामसः परिकी्तितः |।॥७॥ दुःखमित्येव यत्कमे कायछेशभयात्‌ त्यजेत । स छृत्वा राजस त्याग नेव त्यागफलं लभेत्‌ ॥८॥ सहज ( स्वाभाविक ) आणि अनिवाये अशा कमोचा परित्याग करण योग्यच नाहीं. चित्तभ्रमांने (मूखपणानें) अशा कमांचा त्याग करण्याचा प्रयत्न केल्यास तो त्याग तामस म्हणावयाचा. ७ कर्म कठीण म्हणून किवा शरीराला कष्ट होतील या भयाने, जो कोणी नियत कमे ( आपल्या वाट्यास आलेले ) सोडील, त्याचा तो त्याग राजस त्याग होईल, आणि त्याला खऱ्या त्यागाचे फळ ( चित्त द्याद्वे, किवा शांति ) मिळणार नाही. ८ कार्यमित्येव यत्कमे नियत क्रियते५जुन । सद्ध त्यक्‍त्वा फळे चैव स त्याग: सात्विको मतः ॥॥९॥ न दवेष्यकुदाले कमे कुडाले नानुषजत । त्यागी सत्त्वसमाविष्टो मेघावी छिन्नलंशयः ॥ १० नियत ( सहज, स्वाभाविक, प्राप्त ) कमे कतेव्यबुद्धीने, आसक्ति आणि फलाकांक्षा सोडून केल्यास, तो सात्त्विक त्याग झाला म्हणावयाचा, ९ सात्तविकनिष्टेचा स्थिरबाद्े, आणि ९ ज्ञानाने ) ज्याचा संशय नष्ट झाला आहे असा त्यागी पुरुष, सुखकारक नाहींत अश्या कमोचा तिट- कारा करीत नाहीं, क्रिंवा हितकर ( काम्य ) कमोत ग्ंतूनहि राहत नाहीं, १० अध्याय अठरावा २०१ न हि देहभ्रता शक्यं त्यकतुं कमाण्यशेषतः । यस्तु कमेफलत्यागी स त्यागीत्यभि'चीयते ।1११॥ देहधारी जीवास सर्वस्वी कमीचा परित्याग करणे शक्‍य नाहीं; जो कमेफलाऱची लालसा धरीत नाही, त्यासच त्यागी म्हणावयाचे. ११ देह आहे तोंवर कमे आहे, तें केवळ शारीर कमे. असें कमे घडते, तें मुह्ाम करावें लागत नाही. अश्या कमाविषर्यी फलाकांक्षा असणें स्वाभाविक आहे, पण त्यांत सदोष असे कांही नाहीं. प्रक्षातिज कमासंबंधीं फललालसा असत नाही, लालसा काम्य कमासंबंधी असते. मनःस्वास्थ्यासाठीं, अंतर्बहिः शुद्धतेसाठीं, आत्मोन्नतीसाठी करावयाची कर्व असाच येथे कमांचा अथ आहे, जिवांत जीव आहे तोंवर कोणासहि आत्मक्रतेव्य टाळतां येणार नाही, आणि ते टाळण्याचा प्रयत्न केला तर आत्मक्ल्याणास, सुखास, चित्तखास्थ्यास, शांतीस आणि समाधानास मुकावें लागेल. कठेव्यकने तर केळेंच पाहिज, पण तें करीत असता त्या कमोविषयी आसक्ति असं नये, आणि तें कमे फलांच्य़ा लालसेने कह नये, म्हणजेच चित्तास शांति लाभेल. अनिष्टमिष्टे मिश्र च त्रिविधे कमेणः फलम्‌ । भवत्यत्यागिनां प्रेत्य न त सन्यासिनां क्वचित ॥१२॥ ( कमे फलासंबंधीं ) त्यागळाद्धे नसणारांनाच केवळ मरणानंतर अनिष्ट ( अधोर्गात, नरकादि ), इष्ट ( स्वगादि ), किंवा मिश्र (न अनिष्ट न दृष्ट, म्हणजे परत मनुष्य जन्म ) अशीं कमाची फळें भोगावी लागतात, परंतु ( काम्य कर्माचा त्याग ज्यांनीं केला आहे अशा ) परमार्थ संन्या- शांना ह्यापैकी कांहींहि प्राप्त होत नाहीं. १२ परमाथेसंन्यासी बंधविनिमुक्तच झालेला असतो. त्याच्या देहावसाना- नंतरच्या गतीचा विचार करण्याचें कारणच नाही, तो या देहींच मुक्त असल्यानें देहावसानानंतर मुक्त आहेच यात सशय नाहीं. “ इहेव तजितः सर्गा येषां साम्ये स्थितं मनः । निदोषं हि सम ब्रह्म तस्मात त्रह्मणि त स्थिताः, ” मरणोत्तर मुक्ति अश्नी अद्रेतवेदांताची कल्पना नाहीं. पूणप्रज्ञ तर जीवन्मुक्तच असतो, आ तो सर्वेदाच मुक्त राहणार. २०२ तत्त्वार्थदीपिका पश्चेतानि महाबाहो कारणानि निबोध मे । सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्वकमेणाम्‌ 11 १३॥ अधिष्ठान तथा कती करणं च पृथग्बिधम्‌ । विविधाश्च पृथक्‌ चेष्टा देवं चेवात्र पंचमम्‌ ॥ १४॥ ठारीरवाड्य़नोभियेत्कमे प्रारभते नरः । न्याय्य वा विपर्यत वा पद्चेते तस्य हेतव: ॥१५॥ हे महाबाहो ! सवे कमोच्या फलसिद्धीला वेदांत शास्त्रांत सांगितल्या- प्रमाणें पाच हेतु ( कार्यसिद्ध्थ ) असतात, ते मी सांगता, नीट घेक १३ ( प्रथम ) अधिष्ठान ( शरीर ), (द्वितीय ) कर्ता (प्रेरक जीव ) ( तृतीय ) वेगळालीं साधनें ( मन इंद्रियादि ), (चतुथ) क्रियासंपादनाथे विविध व्यापार, आणि ( पब्चम ) देवी ( दशेद्रिये, मन, बबाद्वे यांचें धारण- पहण-संप्रेरण करणारी ) क्षमता. १४ मनुप्य शरिरानें, वाचेने, मनाने जे ज॑ काहीं सत्कमे किंवा असत्कम॑ करतो, त्याची सिद्धि याच पांच कारणानी होत असते. १५ सांख्य म्हणजे विश्लेषणात्मक ज्ञान, किंत्रा वेदान्त तत्त्वज्ञान. कृतान्त म्हणजे कमोरू'वंधी सिद्धांत, ज्या भावावर, स्थलावर, वस्तुवर क्रिया घडते, तें अधिष्टान ( उदा० चित्रकलेला पट ), क्रिया करणारा ( चित्रकार ) तो कर्ता, विविध साधने (९ रंग, कुंचलें इत्यादि ) ती करणें, विविध चेष्टा ( पट तयार करण्यापासून चित्र सिद्ध होईपावेतोंच्या क्रिया ), आणि देव (हस्तनेत्रादि इंद्रियांचे आणि वुद्धीचें चित्रण कोशल्य), हें दैव स्व्राभाविक (नैसार्गेक इश्वरदत्त ), अभ्यासाजित, आणि परिस्थिापि निष्टित असे त्रिविध असत, सवे बाह्य साधनें आणि अभ्यासहि सारखाच असून देखील, एकास दुसर्‍यासारखें उत्तम चित्र काढणें शक्‍य होत नाहीं, किंबहुना त्या एकाच चितार्‍्यास सवेच चित्रे सारखी उत्तमोत्तम साधत नाहीत. हेंच देव किंवा देवाचा प्रसाद, प्रयत्न करूनहि सर्वांना सारखे यश लाभत नाही. असें हें देव अलोकिक आहे. सर्वीतयीमी परमेश्वराचा ( अंतयीमी इंश्रराचा ) हा प्रसाद आहे. तोच सर्वांतयामी परमात्मा व्यक्तिगुणकमानुसार वेगवेगळा आविभूत होतो, आणि अध्याय अठरावा २०३ त्याच्या ( सर्वीतयोमीच्या ) व्यक्तिगत सोमथ्यांनें व्यक्तींच्या कमाचें निवेतन होत असते. तत्रेवे सति कताोरमात्मानं केवलं तु य: ( पद्र्यत्यकुतबुद्धित्वानन स पशयति दुमातेः ॥ १६ असं आहे म्हणून, जो अविवेकी मनुष्य, त्याच्या बुद्धीला सुसंस्कार झाला नसल्यामुळे, शुद्ध आत्मतत्त्वालाच कतो मानतो, त्याला खरें तत्त्व समजलेलेंच नाही, ( असेंच म्हणावयास पाहिजे ). १६ कोणतीहि क्रिया सिद्ध होण्यास वर सांगितलेले पांच हेतूच कारणीभूत असल्यानें, आणि यांतील कती हा उपहित जीव असल्यानें, शुद्ध, निर्विकार आत्माच कता आहे असें मानणे, हें अज्ञान आहे. देहाचा संबंध जीवाशी आहि, निरुपाधिक केवल स्वतंत्र आत्म्याशी नाहीं. घुद्ध आत्मा इंश्वराश आहे, तो तर नित्य, विभु, तटस्थ केवळ कमेसाक्षी आहे. तो कमेकती नाहीं, आणि त्याला कमेबंधहि नाही. यस्य नाहंळतो भावो बुद्धियस्य न लिप्यते । हत्वा5पि स इमाललोकान्न हल्ति न निबध्यते ॥१७॥ ज्याच्या चित्तांत अहंभाव नाहीं आणि ज्याची बुद्धि कमेफललाल- सेन दूषित झाठेली नाहीं, त्याच्या हातून कोणाची हत्त्याहि झाली, तरी त्यानें ती हत्त्या केली असं होत नाही, आणि त्याला त्या कर्माचा बंधहि होत नाहीं. १७ सहेतुक वध नसेल तर तो वध मानला जात नाही, पूर्वे संकल्प किंवा पूर्व अभिप्राय नसेल तर सहज स्वाभाविक नैसर्गिक आविगानें झालेल्या क्रियेने कतो दोषाहे मानला जात नाहीं. आपल्या हातून प्रत्यही अनेक जीवांची हिंसा अहेतुकपणें होत असते, ती आपण जाणून बुजून साभिनिवेश करीत नसल्यानें आणि आपणास ल्यापासून कांहींहि मिळवावयाचें नसल्यामुळे, ती हिंसा आपण “' केलो ” असें होत नाही, आणि त्याचें पाप आपणास लागत नाही. ज्ञानं ज्ञेय पारिज्ञाता त्रिविधा कमेचोदना । करणं कमे कतोति त्रिविध: कमेसंग्रहः ॥१८॥ २०४ तत्त्वार्थदीपिका कर्माला प्रेरणा ज्ञाता, ज्ञेय, आणि ज्ञान यांच्या संघाताने होते, आणि कती, करण (साधन), आणि क्रिया संपादनार्थ व्यापार, याच्या संयोज- नाने कायाची सिद्धि होते. १८ ज्ञात्याला ( कत्यांला ) कोणत्याहि विषयाचे ( ज्ञेयाचें ) ज्ञान ज्ञानेंद्रियांचे द्वारा झाले म्हणजे, त्याला त्या विषग्राला अनुलक्षून क्रिया करण्याची प्रेरणा होते, आणि मग तो कर्मेद्रियांचे द्रारां ( करणांनीं ) कमाचे संपादन करतो. ज्ञान कमे च कतो च त्रिथेव गुणभेदतः । प्रोच्यते गुणखंख्याने यथावच्छृणु तान्यपि ॥१९॥| गुणसंख्यानशास्त्रांत ( सांख्य शास्त्रात ) ज्ञान, कम, आणि कर्ता यांचे गुणभेदार्ने तीन प्रकाराने वर्गीकरण केळे आहे, त्याचे यथाशास्त्र विवेचन आतां ऐक. १९ सत्त्व, रजस्‌ आणि तमस्‌ हे तीन गुण आणि गोण ( गुणांचे ) व्यापार यांचें विवेचन विस्ताराने सांख्य शास्त्रात केळे आहे. हा सांख्य शास्त्राचा मुण- भदसिद्वांत वेदांतशास्त्रास मान्य आहे सवेभूतेपु येनेकम्‌ भावमव्ययमीक्षते । अविभक्त विभक्तेपु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्‌ ॥२०॥ जे ज्ञान झाल्यानं ज्ञाता यच्चाबत्‌ सृष्ट पदाथीत एकच नित्य असें तत्त्व पाहतो, आणि विमिन्न पदाथात एकच अविभिन्न आत्मतत्त्व पाहतो, तें ज्ञान सात्त्विक जाणावे. २० पृथक्त्वेन तु यज्ज्ञान नानाभावान प्रथग्विघान । वेत्ति सर्वपु भूतेषु तज्ज्ञान विद्धि राजसम्‌ ॥२१॥ यक्त ुत्स्नवदेकस्मिन कार्य सक्तमहेतुकम । अतत्वाथेबदल्प च तत्तामसमुदाहृतम्‌ ॥२२॥ जे ज्ञान सव सृष्टपदाथात प्रथक्त्बबुद्धीनं अनेक वेगळाळे गुणधम ( किंवा आशय ) पाहते, ते ज्ञान राजस आहे, असं समज. २१ परंतु जे ज्ञान एकाच कायात ( किंवा देहांत ) सर्वच कांहीं ( जीवित सर्वस्व ) अध्याय अठरावा २०५ घाहते, ज्या जञानांत आसक्ति असते, अन्य कांहींच उदिष्ट ज्यांत नसते? आणि जे कोणत्याहि उच्च तत्वावर आधारलेले नसल्यामुळे क्षुद्रर््ताचें आणि कोते असते, त्या शानास तामस ज्ञान म्हणतात. २२ आकाशवत्‌ एकच एक आत्मतत्त्व सवे सष्टजातास अंतर्बाह्य व्यापून आहे आणि या दर्य़ अंनकत्वांत परमाथतः एकत्वच आहे, असें सात्त्विक बुद्धांच्या माणसास पटते. पण लोकिक व्यवहाराची राजस दृष्टि असणारास हें एकत्व पटणे कठौंण असतें. सृष्टातील नानात्व विवेकाने मिथ्या ( अयथाथं ) ठरते विवेकी ज्ञान्याच्या चमंचक्षूंस सष्टींत नानात्व दिसेळ, पण त्याच्या ज्ञानचक्षूंस मात्र सवेत्र एकत्त्व दिसू शकते. तामस व्रत्तीच्या माणसाला भात्र स्वाथापळीकडे कांहींच दिसत नाही. य़ा दश्य सष्टीच्या मुळाशी कांहीं महत्त्व आहे, हें त्याला समजत नाहीं, कारण त्याची दृष्टि आपल्या पुरतीच आणि अत्यंत कोती असते. कायोत म्हणजे आपल्या या भोतिक शारीरांतच जीविताचे सवेस्व आहे असें त्याला वाटते, आणि आपल्या शरीर भोगापेक्षा अन्य काहीहि श्रष्टठ भावना त्याला मान्य नसतात. “ असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहरनीश्वरम्‌ । अपरस्परसंभूतं किमन्यत्काम हटुकम्‌ ॥” असें तामस जनांचे वणन अ० १६ मध्ये केलें आहे. नियतं सड्ठरहित अरागद्वेषतः रुतम । अफलप्रेप्सुना कमे यत्तत्सास्विकमुच्यते ॥२३॥! यक्तु कामेप्सुना कमे खाहंकारेण वा पुनः । क्रियते बहुलायास तद्राजसमुदाह्ृतम्‌ 11२४ स्वभावपरेस्थित्यनुरूष आपल्या वाट्यास आलेलें, ज्याविषयी चित्तांत किंचित्‌हि आसक्ति नाही असं, ज्याच्यासंबधी अंतःकरणाची ओढ किंबा तिटकाराहि नसतो असे, फलाविषयीं कामना न धरणाऱ्या ज्ञान्यानं केलेलें जे कभ, ते सात्विक कम म्हणावयाचे. २३ फलकामनेनें, किंवा अहंकाराने प्रेरित होऊन, अत्येत अभियोगाने ( झटून ) केलेंठें जें कम, त्याला राजस कमे म्हणतात. २४ नियत म्हणजे स्वभावाने, जन्माने, परिस्थितीने, धमाने, शास्त्राने आणि २०६ तत्त्वार्थदीपिका कतेव्य बुद्धीने अवऱ्य करणीय ठरलेले कर्म. कमीला उद्दिष्ट किवा प्रेरणा असणारच. पण त्यांत जर लोभ नसेल, उद्दिष्टाभिनिवेश नसेल, आर्साक्त नसेल, आणि तें सहजशुद्धभावप्रेरित असेल, तर ते कमे सावित्त्कच म्हणावयाचें* चित्ताची शांति ज्यानें ढळत नाहीं ते सास्विक, आणि ज्याने चित्तक्षोभ होतो, हांव अधिकाधिक वाढतें, तें राजस कमे. अनुबंधं क्षय हिंसामनवेक्ष्य च पोरुषम । मोहादारभ्यते कमे यत्तत्तामसमुच्यते ॥२५॥| परिणामाचा, ( संभाव्य ) नाशाचा, इतरांना पीडा होइल याचा, किंवा आपणास हें झेपेल किंवा नाहीं याचाहि विचार न करितां अविवे- कानें केलेलें कम, ते तामस कमे असें म्हणतात. २५ क्रोधाने, द्वेषाने, किंवा अनावर भोगलालसेनें प्रेरित झालेला अविचारी मनुष्य आपल्या कृत्याचा परिणाम काय होडेल, त्यापासून कोणते उत्पात होतील, दुसऱ्याचा किव्रा आपलाहि कदाचित्‌ त्यानें नाश होईल याचाहि विचार करीत नाहीं. आपल्या बलाबलाचेंहि त्याला भान राहत नाही, तो केवळ मोहमदिरेनं घुंद झालेला असतो. मुक्तसद्वो$नहंवादी धत्युत्साहसमन्वित: । 6९ €₹6 सिद्ध घसिद्धथोनोविकारः कतो सात्विक उच्यते ॥२६॥ रागी कमेफलप्रेप्सुलुेञ्वा हिंसात्मको5शुचि: । ह्षेशोकान्वितः कतो राजसः परिकगीतिंतः || २७॥ विषयांचा आसडद्ध आणि अहंभाव सोडून, स्थिरचित्तानें आणि निश्चय- पूर्ण तन्मयतेने कार्य करणारा, कार्यसाद्वे झाली किंबा न झाली तरी चित्तक्षोभ होऊं न देणारा कता, सात्त्विक कर्ता म्हणावयाचा. २६ विषयलंपट, फला- वरच केवळ दृष्टि ठेऊन कार्य करणारा, अतिलोभी, परपीडक ( दुसऱ्यास उपसर्ग पोहचेल याचा विचार न करणारा ), अंतर्बाह्य अमंगळ, सिद्धीने हुरळून जाणारा आणि असिद्धीनें खचून जाणारा असा कता, राजस कर्ता म्हणावयाचा, २७ अध्याय भठरावा २०७ येथे सात्त्विक कमोविषयी सांगितलेल्या गुणांबरोबर चित्ता ची धारणा, उत्साहपूवेक प्रयत्न आणि अंतःकरणाची समता हे सात्त्विक कत्यांचे गुण सांगितले आहेत. सकाम कमे ते राजस कमे. राजस कती इष्टकामसिध्यथे दुसऱ्यास पॉड देण्यास किंवा हिंसाहि करण्यास मागे पुढें पाहत नाही. असें कमे करतांना चित्ताची किंवा शरीराची शुचिता राखण्याचा तो विचार करीत नाही, आणि जयापजयानें तो हुरळून किंवा तात्काळ खचूनहि जातो. त्याचा आपल्या मनावर किंवा शरीरावर ताबा नसतो. अयुक्तः प्राकृतः स्तब्घः शठो नेकृतिको 5 लसः । विषादी दीघेखूचरी च कतो तामस उच्यते ॥२८॥ कोणतेंहि कार्य तत्परतेने न करणारा, पोरकट ( असंस्कृत बुद्धीचा ), ताठर ( घमंडखार ), लबाड, घातकी, आळशी, नेहमीं दुमुखळेळा आणि चेंगट अशा कत्यीळा तामस कती म्हणतात, २८ युक्त म्हणज अर्गाकृतकार्याशीं तन्मय होणारा, अयुक्त म्हणेज कार्याविषयी मनात आत्मीयता नाहीं असा. प्राकून म्हणजे प्रकर्तास वाटेल तसे वागणारा, निरगल, लहरी, हलक्य़ा स्वभावाचा. स्तब्ध म्हणजे स्तंभाप्रमार्णें ठाब्या. निकृति म्हणजे कपट, नैकृतिक म्हणजे कपटी. तामस कता. शरीराने, मनानें आणि वुद्धीनंहि आळशी असतो. ज्याला कशाविषयींहि उत्साह किंवा संतोष नाहीं तो विषादी., कोणत्याहि कार्यात सबब काहून तें न करण्याचीच कारणें शोधीत बसणारा, आजचे कार्ये उद्यावर टाकणारा किंवा लांबण लावणारा तो दीघेसूत्री बुद्धे भद धरते श्रव गुणतर्त्रिविध श्टणु । प्रोच्यमानम शहेषेण एथक्त्वेन धनंजय ॥२९॥| बुद्धीचे आगि चित्ताच्या धारणेचे त्रिगुणांनीं पडणारे तीन प्रकार संपूणतया आणि फोड करून, हे धनंजया ! आतां मी सागतो, ऐक. २९ प्रवात्त च निव्रा तेच का्योकार्य भयाभये । बेथ मोक्ष च या वोत्ते बाद्दिः सा पार्थ सात्विकी ॥३०॥ २०८ तत्त्वार्थदीपिका यया घमेमधर्मे च कार्ये चाकार्येमेव च । अयथावत्‌ प्रजानाते बुद्धिः सा पार्थे राजसी ॥३१॥ अधम धमेमिति या मन्यते तमसा55वृता । सवोथोन विपरीतांश्च बुद्धिः सा पाथे तामसा ॥३२॥ पाथा ! कशावित्रयी प्रदत्ति असावी, निद्ृत्ति कशापासून असावी, कतव्य काय, अकतेव्य कोणते, भय म्हणजे काय आणि ते क्यार्चे, अभय काय आणि तें कसे, बंध कशाचा, मोक्ष कशापासून हे सवे यथाथतेनें जाणणारी बुद्धि, ती सात्त्विकी बुद्धि, ३० धर्म, अधम, कर्तव्य, अकतेव्य, हे ज्या बुद्धीने चुकीचे कळतात, पार्था ! ती बुद्धि राजसबुद्धि,. ३१ जी बुद्धि अज्ञानाने कलाबेत झाल्यामुळें अधर्मालाच धम मानते, आणि जिला -सर्चच काहीं विपरीत ( उलटे, खोटें ) दिसते, पाथी ! ती तामसी बुद्धि जाणावी, ३२ 'घृत्या यया धारयते मनःप्राणोद्रेयक्रिया: । योगेनान्याभिचारिण्या धृतिः सा पा्थे सात्त्विका ॥३३॥। यया तु धमेकामाथान धत्या घारयतेञजुन । प्रसंगेन फलाकांक्षी ध्रृतिः सा पाथे राजसी ।३४॥ यया स्वप्नं भयं शोक विषाद मद्मेव च । न विमुव्वाति दुर्मधा 'य्रातिः सा पार्थ तामसी ॥३५॥ चित्तव्रात्ते निरोधानें अढळ ( निष्कंप ) झालेल्या ज्या धारणेनं ( चित्तस्थेयीने ) मन, प्राण आणि दरशोद्रेयांच्या क्रिया मनुष्य ( यथाथ मागीत ) स्थिर ठेऊं शकतो, पाथा ! ती धृति सात्त्विक. ३३ हे असुना ! परंतु ज्या धारणाशक्तीने मनुष्य धम अर्थ काम या तीनहि पुरुषाथाना योग्य बळण लावूं शकतो, ( पण ) जी प्रसक्तीर्न ( अत्यंतासक्तीनें ) फल- लालसाहि उत्पन करते, पार्था ! ती वृति राजसी. ३४ पाथा ! ज्या धृतीने मनुप्य निद्रा भय दुःख विषण्णता आणि उन्माद सोडीत नाहीं, ती दु्बुद्ध वृति तामसी जाणावी, ३५ अध्याय अठरावा २०९ मेधा म्हणजे धारणावुद्धि, “ घीधोरणावती मेधा. ” दुर्मधा म्हणजे दृषित किंवा विकृत धारणा, कुधृति. तामसी धरते ती कुधारणा, किंवा विपर्रात धारणा, सुख त्विदानीं त्रिविध रण मे भरतषेभ । अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तं च निगच्छाते ॥३६|| अभ्यासानं चित्तव्रात्ते जिच्यांत रमते ती मानसिक स्थिति, अथवा दुःखपरिहारानंतरची चित्ताच्या समाधानाची स्थिति ती सुखस्थिति. तें सुख, हे भरतोत्तमा ! (त्रिगुणांनी) तीन प्रकारचे असणारे, आतां तुला सांगता, ऐक. ३६ अभ्यासाने, म्हणजे दोघेकाल सतत करीत राहण्याने, एकादी मानसिक वृत्ति किंवा शारीर क्रिया सुखकर वाटूं लागते; उदाहरणार्थ, मादक पदार्थांचे सेवन किंवा उन्मा्भे गमन. यांत प्रारंभी कदाचित्‌ सुखहि वाटत नसले तरी, मनुष्य एकदा त्यांत गुंतळा म्हणजे त्याला त्यात सुख वाटूं लागते. केवळ वाईट संवयीविषयींच असें नसून, एकदां गोडी लागली म्हणजे बर्‍या वाईट संवयी| सवच सुखकर वाटूं लागतात. “ प्रतीकारो व्याधेः सुखमिति विपर्यस्यात जनः,” दुःखाचा परिहार म्हणजेच सुख असाहि कित्येकाचा समज आहे. पण खरं सुख या दोहोपेक्षांहि वेगळें आहे. तें चित्ताच्या प्रसन्नतंत, समाधानांत, निरपेक्ष आनंदांत आहे. हें परम सुख अ. ६ लोक ९० ते २३ मध्ये सांगितलें आहे. या ठिकाणी गोण प्राकृत सुखाचाहि विचार आहे. यत्तद्ग्रे विषमिव पारेणामेः्सृतोपमम्‌ । तत्खुखं सात्विक प्राकक्‍्तं आत्मबुद्धिप्रसादजम ॥।३७॥ प्रारंभीं विषवत्‌ ( कडू, कष्टद ) पण परिणामी अमृतवत्‌ ( गोड, हितकर ) असें, अंतःकरणाच्या आणि बुद्धीच्या प्रसनतेने ( समाधानाने ) मिळणारं जं सुख ते सात्त्विक सुख, असें म्हणतात, ३७ ज्या सुखानें चित्तव्रत्ति सम राहते, उचंबळत नाहीं, ते सात्तविकपुख. इंद्रिय- निश्रह प्रारंभीं कष्टद वाटतो, परंतु परिणामी कल्याणकारी, चित्ताला शांति आणि समाधान देणारा होतो. सात्त्विक सुख बहिःसाधनावर अवलवून नसते, ते 'केवळ अव्यम्र समाधानांत असतें. त. १४ २१० तत्त्वार्थदीपिका विषयाद्रेयसंयोगाद्यत्तदत्रेञ्मृतोपमम्‌ । परिणामे विषमिव तत्सुखं राजसं स्मृतम ।॥ ३८ जे इंद्रियजन्य वेषाथिक सुख प्रारंभी अमृताप्रमाणे ( गोड ) वाटते, पण परिणामी विषाप्रमाणे ( मारक ) होते, त्याला शास्त्रांत राजस सुख म्हणतात. ३८ यदद्रे चानुबंधे च सुखं मोहनमात्मनः । निद्रा55लस्यप्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्‌ ॥२९॥ आरंभापासून अंतापाबेतो चित्ताला भुरळ पाडणारे, झोंप, आळस, उन्माद यांपासूनच मिळणारं जे सुख, त्याला तामस सुख म्हणतात. २९ साधारणपणें संसारांतील सुखें राजसच असतात. कमेप्रवृत्ति, कामनांची ओढ, लोभ, विषयसुखांची हांव, असंतोष, मनाची चंचळता असाच मनुष्य- स्वभाव असतो. ह्या प्रवृत्ती जोपावेतो आपल्या मयोदेतच असतात, तोंपावता त्या विशष दुःखाला कारण होत नाहीत, पण त्यापासून खरे शाश्वत सुर्खाह लाभत नाही. पण ह्याच अनावर झाल्या, कामावर क्रोधाचे आणि देषाचे आवरण चढले, मनुष्य आपलेपणा विसरून सुखलालसंन धुंद झाला, आणि त्यांतच उन्मत्तपणाची भर पडली, म्हणजे ज॑ सुख म्हणून मनुष्याला वाटतें, तेच अंती अत्यंत दुःखाला कारण होतें. न तदास्त पृथिव्यां वा दिवि देवेपु वा पुन: । सत्त्व प्रकृतिजेमुक्त॑ यदेभिः स्यात्‌ त्रिमिमुणेः ।४०॥ प्रथ्वीवर ( मानवादि प्राण्यांत ) अथवा स्वगोत देवामध्येहि या प्रकु- तीच्या त्रिगुणांनीं मोकळा सोडलेला असा एकहि प्राणी असणार नादी, ४० ब्राह्मणक्षात्रियाविशां शूद्राणां च परंतप । कमाणे प्रविभक्ताने स्वभावप्रभवेगुणेः ॥४१॥ हे वीरा ! त्राह्मण, क्षत्रिय, वेश्य आणि श्रूद्र या चारहि वणीना त्यांच्या स्वभावगुणांप्रमाणें कर्न बाटून दिलीं आहेत. ४१ समाज्धारणेसाठी ज्याने त्यानें आपापल्या स्वभावघधम।प्रमाणें समाजो- पकारक कमे करावें, म्हणून ही वाटणी पूर्वींच्या समाजनेत्यांनीं केढी आहे. अध्याय अठरावा २११ दामो दमस्तपः शोचं शांतिराजेवमेव च । ज्ञानं विज्ञानमास्तिक्‍्यं त्रह्मकमे स्वभावजम्‌ ॥४२॥ मनोनिग्रह, इंद्रियसंयमन, तप ( कृच्छादि कमे ), अंतर्जाह्य श्याचिता, शांति, स्वमावसरलता हे त्राह्ममांचे स्वभमावगुण आहेत, आणि ( याच गुणांना अनुरूप ) ज्ञान, विज्ञान, आणि आस्तिकभाव हीं ब्राह्मणवर्णाचीं ( शासत्रविहित ) कर्म होत. ४२ येथें ब्राह्मण जातीचा विचार नाहीं. त्राह्मय वणांचा आहे. वर दिलेले स्वभावगुण असल्याशिवाय, त्याचबरोबर दिठेळी कतेब्ये पार पाडगेंहि शक्‍य होणार नाहो. हे सवच स्वभावगुण जन्माने त्राह्मषणय असणारात असतीलच असें नाही. ज्ञान म्हणजे व्युत्प्तता आणि शास््रत्रवाणत'; विज्ञान म्हणज आत्मानात्मज्ञान, सम्यक्‌ ज्ञान, विवेकरवेराग्यसंपक्नता; आस्तिक्य़ म्हणजे वेदांविषयी आणि परमात्म्याविषयी श्रद्धा आणि भक्ति. शोये तेजो धृतिदोक्ष्ये युद्धे चाप्यपलायनम्‌ । दानमीश्वरभावश्व क्षात्र कमे स्वमावजम ॥४३॥ शोय, उत्साह ( आणि बल ), घेये, दक्षता, युद्धाला तोंड देण्याची तयारी, हे क्षत्रियाचे स्वमावगुण आहेत, आणि ( त्यांना अनुरूपच ) ओऔदाये आणि शासनशीलता हीं क्षत्रियार्ची ( क्षत्रिय वर्णाची ) स्वभावज कर्मे आहेत. ४२ काषिगोरक्षवाणिज्ये वेश्‍यकमे स्वभावजम्‌ परिचर्यात्मकं कमे शूद्रस्यापि स्वमावजम ॥४४॥ देती, पद्ठुपाळन आणि व्यापारधंदे हीं वैद्य वणीची स्वभावज कर्मे, आणि सेवा ( तीनहि वणोना त्यांच्या कमोत श्रमाने साहाय्य करणें) हे शूद्रवणाचें स्वमाबज कम आहे. ४४ वेऱ्यक्द्रांचे विशिष्ट स्वभावगुण सांगितले नाहॉत. विश म्हणजे सर्वसाधारण जनता. ज्यांचे विशिष्ट गुण सांगितले ते त्राह्मण आणि क्षत्रिय; त्या व्यतिरिक्त ज्यांच्यामध्ये साधारण बुद्धि आणि कतृत्वशाक्ते इत्यादि गुण असतील ते समाजोपयोगी कार्ये करण्यास योग्य मानले जाऊन, त्यांनीं तशी महत्त्वाची २१२ तत्त्वार्थदीपिका कामें करावीं म्हणून त्यांना वैश्यवर्णात घातलें गेलें, याहि पलीकडे असणारे, ज्यांना विशेष बुद्धीची केवा कतेबगारीचीं कामे करतां येणार नाहींत, त्यांना चोथ्या वर्णात घालून अंगमेहनतीनें त्यांनां इतर तीन वणास साहाय्य करावें असा वणघर्माचा दंडक घालून दिला आहे. स्वे स्वे कमण्यभिरतः संसिद्धि लभते नरः । स्वकमानेरतः सिद्धि यथा विन्दाते तच्छृणु ॥४५॥ स्वकर्माचरणात तत्पर असणाऱ्या मनुष्यास श्रेष्ठ सिद्धि प्राप्त होते. यथायोग्य स्वकर्माचरण करणारास सीड कशी प्राप्त होते, ते ऐक, ४५ कर्माचा, कमेफलाचा आणि त्रिगुणांचा विचार आतांपावेतो. केला, त्याच्या अनुषंगाने चातुव्ण्यव्यवस्थेचाहि विचार येथे केला आहे. येथे व्णांचा विचार आहे, जातींचा नाहीं. वण गुणकमेविभागशः कल्पिले गेले, वणीचा विचार तात्त्विक भूमिकेवरून केला गेला. जाती जन्मांन झाल्या आहेत, त्या गुण- कमोवर आधारलेल्या नाहींत. तात्त्विक भूमेकेवरून वेश्‍्य वणाचे मानलेले शेतकरी आणि पद्ठुपाल, आधुनिक कालांत जातीनें शूद्र मानळे आहेत विराट्‌ पुरुषाचे मुख ब्राह्मण, बाहू क्षत्रिय, मांड्या वैश्य, आणि पाय शूद्र असें वणन आहे दारीरस्वारूधयास शरीरांतील सवे भागांना ज्याप्रमाणें सारखेच महत्त्व, त्याप्रमाणें समाजाच्या धारणास पोषणास आणि स्वास्थ्यास सवे वणाचे महत्त्व सारखेंच आहे. त्यांत उच्चनीच भाव असूं शकतच नाहीं. प्रत्येक मनुष्यानें आपल्या वाट्यास आलिळे कमे कतेव्यवुद्धांने यथायोग्य केळे म्हणजे त्यानें त्या विराट पुरुषाची सेवा किंवा आराधना उत्तम प्रकारे केली असेच होतें. त्यानें आपले कर्तव्य ईश्वरापण बुद्धीने केळे, हीच त्याच्या कमोची संसिद्धि. सर्वातयोमी परमात्मा संतुष्ट झाला म्हणजे सर्वांनाच ईप्सित प्राप्त होऊन सवेच सुखी होतील. संसिद्धि म्हणजे कृतकृत्यता अथवा भ्येयप्राप्ि. जस येय आणि जसा प्रयत्न तशी सिद्धि कत्यांला लाभते. यतः प्रवात्त भूतानां येन सवेमिदे ततम्‌ । स्वकमेणा तमभ्यच्ये शिडे विन्दाते मानवः ॥४६॥ भूतमात्रा'ची प्रर्दत्ति ( क्रियाप्रवृत्ति ) ज्याच्या प्रेरणेने होते, जो अध्याय अठराव| २१३ ( सर्वातर्यामी सवसाक्षी ) भूतमात्रांत अंतर्बाह्य भरून आहे, त्याची स्वक्मांचरणानें उपासना केल्यास, मनुष्यास इष्टप्राप्े ( ध्येयासाद्वे ) होते. ४६ मन आणि वुद्धि एकाग्र करून, तन्मयतेने, कोणत्याहि दुसऱ्या विषयाने मन व्य़प्र होऊं न देतां, इष्ट साध्यासाठी सवस अपेण केल्यास इष्टसिड्दे अवदइय्र हाते. ही सिद्धि त्या स्वातयोमी परमात्म्यांच्याच कृपाप्रसादाने होते. अ० ७ हो> २१-२९ मध्यें सांगितल्याप्रमा्णे ज्या देवताचें आराधन करावे, म्हणज जे ध्येय ठेवावें, त्या देवताविषयींची श्रद्धा आणि त्याच्या आरा'धनानें मिळणारी दृष्ट प्राप्तिहि, सर्वभूतांतर्यामी सवेसाक्षी परमात्माच भक्ताला देतो. तो परमात्मा कोठें दूर नसून आपल्या सन्ञषिथच आहे, आपणांतच आहि. श्रेयान्‌ स्वघमा विगुण: परधर्मात्‌ स्वनुष्ठितात्‌ । स्वभावनियतं कमे कुवंन्नाप्ताते किल्बिषम्‌ ॥४७॥ आपल्या स्वभावगुणाला ( आणि परिस्थितीला ) अनुरूप ( आपल्या वाट्यास आलेलें ), आपणास कमी प्रतीर्चे वाटत असलेलेंहि आत्मकर्तव्य, आचचरणास आकषक दिसणाऱ्या पण केवळ दुसऱ्यालाच योग्य अक्षा कतेव्यापेक्षां, अधिक श्रेयस्कर ( कल्याणकर ) असतें. आत्मभावानें ( स्वभावाने ) निश्चित केलेळे कमे ( यथायोग्य ) संपादिल्यास, कत्यास ( यत्किचित्हि ) दोष लागत नाही, ४७ स्वभावधर्म ही शुद्ध सरल अंतःकरणाची प्रेणा आणि अतराम्म्य़ानें दाख- विळेला मार्ग. अविकृत आणि स्वभावज गुणांनी निश्चित केलेळे कतेव्य तोच स्वघमे, क्षत्रिय वर्णाला योग्य गुण ज्याला स्वभावतः मिळालेले आहेत, त्यानें क्षत्रियाचाच आचार करणें योग्य, त्याला ब्राह्मणाचा आचार साधणार नाहीं, आणि त्याला अश्या आचारापासून सिद्धीहि प्राप्त होणार नाहीं. स्वभाव, जन्मावर किंवा जातीवरच अवलंबून नसतो. जन्मानेंच कोणी त्राह्मयण किंवा क्षत्रिय वर्णाचा नसतो. संस्काराने आणि अभ्यासाने स्वभाव बदलूहि शकतो. पण तो बदलला तरी त्यांतांल जन्मजात बीज नाहींसें होत नाहीं. स्वभावा नुरूप कम निःखाथे- बुद्धोर्न परमेश्वरप्रीत्यथे केल्यास निःभ्रयस प्राप्त होईल यांत हेका नाहीं. २१४ तत्त्वार्थदीपिका सहजे कमे कौंतेय सदोषमापि न त्यजेत । सवोरंभा हि दोषेण धूमेनाम्रारबावृताः ॥४८॥ हे कोतेया ! स्वभावप्राप्त आत्मकतेब्यांत कांहीं कमीपणाहि असला तरी ते सोडून दुसऱ्याच्या मार्गे लागूं नये, कारण प्रत्येक कमोत, अभि- भोवतीं धूमाप्रमाणे, काहीं तरी दोष असणारच. ४८ असक्तबुद्धिः सवेत्र जितात्मा विगतस्पहः । नेष्कम्येसिाद्ध परमां संन्यासेनाधिगच्छाते ॥४९॥ ज्याला कोणत्याहि विषयासंबंधी आसक्ति नसेळ, अंतःकरण आणि इंद्रिये ज्याच्या स्वाधीन असतील, ज्याला कोणतीहि लालसा नसेल, त्याला कर्मसंन्यासाने ( इंश्वरापणबुद्धीने सर्व कर्मे करून ) नेष्कम्यीसादवे ( कमेबंधा पासून मुक्तता ) लाभेल. ४९ सिद्धि प्राप्तो यथा ब्रह्म तथा55प्रोति निबोध मे । समासेनेव कोंतेय निष्ठा ज्ञानस्य या परा ॥५०॥ (कमेसंन्याशाला) हे कोंतेया ! ही नेष्कम्यतिद्ि जशी प्राप्त होते, तशी च (पुढे) त्याला ज्ञानाची परम परिणति जी ब्रह्मपदाची प्रात्ति तीहि कशी द्वोते हें थोडक्यांत सांगतो, ते नीट समजून घे. ५० बुद्धया विशुद्धया युक्तो घत्या$5त्मानं नियम्य च । दाब्दादीन विषयांस्त्यकत्वा रागद्वेषो व्युदस्य च ॥५१॥ विविक्तसेवी लब्वाशी यतवाकायमानसः । ध्यानयोगपरो नित्यं वेराग्यं समुपाश्रितः ।५२॥ अहंकारं बलं दर्पे कामं क्रोधे परित्रहम । विमुच्य निममः शांता त्रह्ममूयाय कल्पते ॥५३॥ अत्यंत निमेल बुद्धीने युक्त होऊन, धारणेनें अंतःकरणाचें नियम करून, शब्द स्पशषोदि विषयांचा आणि राग द्वेषादि विकारांचा अत्यंत परित्याग करून, ५१ एकांतवासी, अल्पाहार सेवन करणारा, काया वाचा मन सर्वस्वी स्वाधीन असलेला, घ्यानयोगांत मम, सतत वेराग्यशील, ५२ अध्याय अठरावा २१५ अहंभाव, शारीरिक दांडगेपणा, मानसिक उन्माद, इच्छा, क्रोध यांचा आणि सवे बाह्य संबंधांचा परित्याग केलेला, ममत्वरहित, शांत्थित्त पुरुष त्रझ्मत्वप्रातरीचा अधिकारी होतो. ५२ कतेव्यतत्परतेनें, आणि अनासक्त चित्ताने आत्मशुद्धीसाठी विहित आणि सहज प्राप्त स्वकमोर्चें यथायोग्य अनुष्ठान करून कमेयोगी, ज्ञाननिष्टेनें सवे कर्मे परमेश्वरास समर्पण करून, कममेसंन्यासी होतो, आणि £प्रानधारणादि साधनांनी ममलाहंत्वाचा परमेश्वरखरूपीं विलय करून व्रह्मपद प्राप्त ीचा अधिकारी होतो. असा तो अपरिग्रह निराशी शांतचित्त योगी भक्तीने परमात्म - स्वरूपाशी तन्मय होऊन तत्स्वरूप होण्यास कसा योग्य होता, तें आता सांगतात. त्रह्ममतः प्रसन्नात्मा न शोचति न काडूक्षाति । सम: सर्वपु भूतेषु मद्वाक्ते लभते पराम्‌ ॥५४!। भक्त्या मामभिजानाते यावान यश्चास्मे तत्त्वतः । ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम्‌ ॥५५॥ अशा न्रह्मत्व प्राप्त झालेल्या नितांत तृप्तांतःकरण योग्याला कशाचीहि तळमळ किंवा आज्या आकांक्षा उरत नाहीं; तो भूतमात्रावेषयीं समबुद्धि होतो, आणि त्याला माझी परमभक्ति ( अनन्यत्व ) प्राप्त होतं. ५४ या भक्तीने ( अनन्यत्वानं ) मी ( सर्वात्मा, सर्वसाक्षी, सर्वेभूतांतरात्मा ) कोण, माझें माहात्म्य काय, याचा त्या योग्याला परमार्थतः साक्षात्कार होतो, आणि त्यानंतर त्याला माझ्या स्वरूपाचे यथाथत्वाने ( साक्षात्‌ अपरोक्षात्‌ ) दर्शन होऊन, त्याला मत्सायुज्यता ( परमाःमभाव ) प्राप्त होते. ५५ होच ब्रह्मभूत योग्याची परमाश्च-गति, “ परा ज्ञाननिष्ठा ” "छो. ५० मर्ध्ये वर सांगितली आहे, आणि हीच अ. ६ ल्हो. २७-२८ मध्ये वर्णिली आहे. “< अनेकजन्मसंधिद्धस्ततो याति परां गतिम्‌, ” अशी ही गति अनेक जन्मांच्या तपश्चर्येनंतरच मिळते. यासाठीं प्रारंभ कमेयोगानेंच करावयाचा, आणि त्याची तयारी याच जन्मांत स्वकमानुष्ठानाने होऊं शकते, काळ अनंत २१६ तत्त्वार्थदीपिका आहे, आत्माहि अनंत आणि आविनाशी आहे. जीव नित्य आहे, त्याच्या अवस्था बदलतात, पण त्याचा नाश कधींच होत नाही, म्हणून जन्ममरणाच! विचार न करतां, भात्मोद्वाराथे जीवान सतत प्रयत्न करीत राहावे. सवेकर्माण्यापे सदा कुवोणो मद्व्यपाश्रयः । मत्प्रसादादवाझोति शाश्वत पदमव्ययम ॥५६॥ मला'च ( सवेभूतांतरात्म्याला, परमात्म्याला ) आपले सर्वस्व अर्पण करणारा ९ भक्त ), आपली सहज प्राप्त कतेब्ये सतत करीत राहूनहि, माझ्या कृपाप्रसादाने ( दोवर्टी ) शाश्वत अढळ ब्रह्मपदाला पोहचतो. ५६ कमांचरण परम गतीच्या किंवा निःश्रयसप्राप्तीच्या आड येत नाही. सवे कमे परमेश्वरास समर्पण करून अनासक्त चित्ताने वागणारास सद्वति मिळेल यांत शंका नाहीं. या श्होकापासून अजुनास ( आणि सामान्य मुमुक्षूस ) उद्देशूनच स्वकम|चरणाविषर्यी उपदेश आहे. छो. ५१ ते ५५ मध्यें कमेयोग, ज्ञानयोग कमेसन्यास, ध्यानधारणा, भक्ति, परम ज्ञाननिष्टा, आत्मसराक्षाक्तार, आणि शेवटीं सायुज्य़रमुक्ति असा क्रम सांगितला. सामान्य मुमुक्षून आत्माद्वाराथ क्स वागावें त॑ येथून पुढें सांगितल आहे. चेतसा सवेकमाणि मयि संग्पस्य मत्परः । बुद्धियांगमुपाश्रित्य मचित्तः सततं भव ॥५७॥ ( विवेक वैराग्य युक्त ) अंतःकरणाने सर्व कर्मे मलाच समर्पण करून, मला'च सर्वात्मभावाने आपलें सर्वस्व मानून, तू समाहितचित्तारने ( बुद्धि- योगानें ) सतत माझेच चिंतन करीत रहा. ५७ अ. ५ श्लो, ४८ ते ५३, अ. १० लो. १०, आणि ठिकठिकाणी इतरत्र, बुद्धियोगाचें महत्त्व सांगितलें आहे. हाच मुख्य योग, आणि परमात्म्याशी तादात्म्य साधावयास मानवास हच श्र्ष्ठ साधन आहे. मचित्तः सवेदुगाणि मत्परसादात्तरेष्याले । अथ चेत्वमहंकारान्न श्रोष्यसि विनडूक्ष्यसि ॥५८॥ यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे । मिथ्येष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्याते ।।५९॥ अध्याय अठरावा २१9७ सर्वभावजेन कोतेय निबरद्धः स्वेन कमेणा । कतु नेच्छासे यन्मोहात्‌ करिष्यस्यवशो5पि तत्‌ ॥६९०॥ सवदा माझेच ( परमात्म्याचे ) संस्मरण अंतःकरणांत ठेऊन वागल्यास, माझ्याच कृपाप्रसादाने सवे अरिष्टांतेन पार पडशील, पण तृ जर आप- लाच हेका धरून माझे ऐकणार नाहींस तर तुझी दुर्गति होईल. ५८ मी लढणारच नाहीं असे जर तूं केवळ हट्टाने मनांत धारण करशील », तर तुझा हा निश्चय विफल होणार आहे, कारण तुझा स्वभावच तुला तें करावयास भाग पाडील, ५९ जे न करण्याचे तूं केवळ मोहाने ( अज्ञा- नार्ने ) ठरविशील, अजुना ! तुं आपल्या स्वाभाविक करमार्ने नितरां बड असल्यानें, तुला तें असहायपणे करावेच लागेल, ६० “: स्वभावो दुरातिक्रमः, ” मनुष्याचा स्वभाव ( आत्मभाव ) नितांत दुलेध्य आहे. कांहीं काळ स्वभावोर्मी दावून धरणे शक्‍य असले, तरी त्या पुनः डोकें वर काढणारच, बुदडीला योग्य संस्कार होऊन खवभावच बदलला पाहिजे, ज्ञानाने, विवेकाने, वैराग्यानें, अभ्य़ासानें मनाचे आणि बुद्धांचे दोष घालविता येतील, नाहीं असें नाहीं. पण मनुष्याची प्रत्रृत्ति नेहमीं त्याच्या सखवभावानेच ठरत असते, स्वभावांत बदल झाल्याशिवाय प्रवृत्तोत बदल होत नाहीं. ई्वरः सवेभूतानां हददेशे$जुन तिष्ठति । भ्रामयन्‌ सवे भूतानि यंत्रारूढानि मायया ।॥९१॥। तमेव शरणं गच्छ सवेभावेन भारत । तत्प्रसादात्परां शांति स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्‌ ॥॥६२॥ प्राणिमात्राच्या अंतःकरणांत, हे अुंना ! परमेश्वर वसत आहे. ताच सर्व सृष्टजात, आपल्या ( अत्य ) योग मायेने, जणूं कांहीं रहाटगाड ग्या- बर चढविल्याप्रमाणें, अधोध्वे फिरबीत आहे. ६१ त्यालाच अनन्य- भावार्न शरण जा, त्याच्याच कृपाप्रसादाने तुला परम शांति, आणि ( अंतीं ) शाश्वत गति प्राप्त होईल, ६२ सवोत्मा, सवेसाक्षी, सर्वातयोमी परमात्मा प्रागिमात्राच्या हृदयांत वास कर्रात आहे. कृतकमांचा फलदाता, आताचा कनवाळू रक्षणकता सदा २१८ तत्त्वार दीपिका सन्निध आहे, हे ओळखून मनुष्यानें आपलें कर्तव्य शुद्धांतःकरणानें करीत असावे, म्हणजे त्याच्याच कृपेनें सद्रति मिळेल यांत संशय नाहीं. हीच गीतेची सवेश्रष्ठ शिकवण आहे, आणि हेंच सवे अध्यातमज्ञानाचे सार आहे. हते ते ज्ञानमाख्यातं गुह्यादुह्मतरं मया । विमृद्येतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु ॥६३॥ ह्याप्रमाणे तुळा मी अत्यंत गूढ असें हे ज्ञान सांगितळें. या सर्वाचा पूर्ण- पणें विचार करून आतां तुला योंग्य वाटेल ते कर, ६३. शुद्धांतकरणाच्या अनन्य भक्तालाच हे॑ परम गुद्चम सांगितलें आहे. सच्छास्र ज्ञानचक्ष्‌ू उघडत, आणि साधकाची स्वतंज शुद्धवुद्धि जागत करते, सम्यक्‌ ज्ञान झाल्यावर, असत्य काय आणि सत्य काय हें परमार्थंत समजल्यावर, विवेकी कता आपला मार्ग ठरविण्यास स्ततंत्र आहे. शास्र सत्यापावेतो नेऊन पोहचवित, त्यापुढे ज्याचे त्यानें आपल्या वुद्धीला योग्य दिसेल तर्से जावयाचे असतें. मानव आपणच स्वचरिताचा निमांता आहे. सवेगुद्यतम॑ भूयः श्रणु मे परमं वच: । इप्रोशसे मे दढामाति ततो वक्ष्यामे ते हितम ।६४॥ मन्मना भव मद्धक्तो मद्याजी मां नमस्कुरु । मामेवेष्यसि सत्यं ते प्रतिजाने भ्रियोडसे मे ॥४५।। सवधर्मान्‌ परित्यज्य मामेकं शरणं ब्रज । अहं त्वा सवेपापेभ्यो मोक्षायेष्यामे मा शुच: ॥॥६६॥ सर्व गुह्यांत गुह्य असा माझा उपदेश पुनः एकदां सांगतों, ऐक. मला तूं अत्यंत प्रिय आहेस, म्हणून तुझ्या हिताचे हें सांगतो. ६४ आपलें अंतःकरण सर्वस्वी मलाच अर्पण कर, मत्परायण हो, माझंच यजन कर, मलाच विनम्रभाबार्न हरण ये, म्हणजे , तूं मत्स्वरूपाठाच अंतीं येऊन मिळशील. तूं माझा प्रिय आहेस म्हणूनच तुला हें सत्य प्रतिशेनें सांगतों. ६५ इतर सर्व धम ( कर्णे, कतेव्ये, बंध, संबंध ) बाजूस सारून केवळ मलार्‍च शरण ये, मीच तुला सवे पापापासून मुक्त करीन, मनांत व्यथित होऊ नकोस, ६६ अध्याय अठरावा २१९ इेश्वराला स्मरून सदुबुद्धीनें वागणारास कधींच पाप लागणार नाहीं. अंतःकरणांत परमेश्वराचे नित्य सानिध्य लक्षांत ठेऊन, दुसऱ्या कोणत्याहि गोण देवतास ( ध्येयास ) पूज्य न मानता इंश्वरपरायण होऊन त्यालाच सवेस्व समरपेण केल्यास, संसारांत आपलें कर्तेब्य करीत राहूनहि अंतीं सद्गति मिळेल, यांत यत्किचित्हि शंकरा नाहीं. इदं ते नातपस्काय नाभक्ताय कदाचन । न चाडाश्रूषवे वाच्ये न च मां यो5भ्यसूयाते ।।६७|| ज्याचे अंत:करण तपश्चर्यने शुद्ध झालेलें नाहीं, ज्याचे चित्तांत ईंव्वरा- विषयीं भक्तिभाव नाहीं, जो ह श्रद्धेने ऐकण्यास उत्सुक नाही, किंवा जो माझा निंदक आहे अशास हे रहस्य तूं कधींहि सांगू नकोस. ६७ यमनियमादिकांनो शुद्ध आणि स्थिर अंतःकरण झालेला, श्रद्धावान आणि जिज्ञाचु भक्तच ज्ञानाचा अधिकारी होऊं शक्रतो. श्रद्धेने ( तक्रेटपणा सोडून देऊन ) उपदेश प्रहण करण्याची इच्छ' ती झुश्रूबा, शुद्धवुद्धीचा सुविचारा- धिष्टित ( डोळस ) निश्चय ती श्रद्धा, नसेल तेथेहि दोष पाहण्याची वुद्धि ती असूया, ही ज्ञानाजेनास अत्यंत घातुक असते. अंतर्बाह्य शुचिता, भक्ति, श्रद्धा, अनसूया यांशिवाय ज्ञानम्रह्ण होत नाहीं. ये इदं परमं गुह मद्धक्तेष्वभि'धास्याते | भाक्त मयि परां कृत्वा मामेवेष्यत्यसंशयः ।।६८॥ न च तस्मान्मनुष्येपु कश्चिन्मे प्रियरत्तमः । भविता न च मे तस्मादन्यः प्रियतरो भुवि ॥६९॥ जो ह्या परम रहस्याचा माझ्या भक्तांना उपदेश करील, तो माझा परममक्त होऊन, सर्व संशयापासून मुक्त होऊन, माझ्याच परम पदाला येईल. ६८ ( हं गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगणारापेक्षां ) मानवांत माझें अत्यंत आवडते करणारा दुसरा कोणीहि नाहीं, आणि अशा मनुष्यापेक्षां मला जगतांत दुसरा कोणी अधिक प्रिय होणार नाहीं. ६९ आपणास यथार्थ ज्ञान प्राप्त झाल्यावर ते जिज्ञासूंना त्यांच्या उद्घाराथ देणें हें महत्पुण्य कमे आहे. सत्याचा आणि सद्वावनांचा प्रचार आगि प्रसार जगताच्या कल्याणास उपकारक होतो. २२० तत्त्वार्थदीपिकाः अध्येष्यते च य इम धसम्ये संबादमावयो: । ज्ञानयज्ञेन तेनाहं इष्टः स्यामिति मे मतिः ॥॥७०॥ श्रद्धावाननसूयश्च श्रणुयादपि यो नर: । खो5पि सुक्तः शुभान्‌ लोकान प्राप्नुयात्पूण्यकमेणाम्‌॥७१॥ ह्या सद्धमे सांगणाऱ्या आपल्या संवादरूपी प्रबंधाचें जो अध्ययन करील त्याने ज्ञानयज्ञाने माझं यजन केलें असे मी समजेन, ७० श्रद्धेने आणि निदांष अंत:करणाने जो ह्याचे श्रवणहि करील, त्याला कमेअंधापासून मुक्त होऊन, पुण्यबंतांना मिळणारी गति प्राप्त होईल. ७१ ही ह्या ग्रंथाच्या पठनाची आणि श्रवणाची फलश्रति सांगितली. कच्चिदेतच्छूतं पा्थे त्वयेकाग्रेण चेतसा । कच्िदज्ञानसंमोह: प्रणष्टस्ते धनंजय ।।७२॥ हे धनेजया ! आतांपाविता मी सांगितलेले हें अत्यंत गूढ असें ज्ञान तूं एकाग्रचित्ताने ( तत्परतेने ) ऐकलेस ना ? अज्ञानाने ( मोहांधकाराने ) झालेला तुझ्या बुद्धीचा बिपर्यय ( गैरसमज ) आतां नाहींसा झाला ना? ७२ अर्जुन उवाच -- नष्टो मोह: स्मृतिलेव्या तव्वत्प्रसादान्मया5च्युत । स्थितो$स्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव ॥॥७१॥ अजुन म्ह.-हे अच्युता ! तुझ्या कृपाप्रसादाने माझं सवे अज्ञान नाहींसे होऊन मला सद्विवेक प्राप्त झाला आहे. माझ्या चित्तांतील सर्व संशय नाहींसे झाले, आतां मी तुझ्या उपदेशाप्रमाणे वागेन, ७२ स्वजनांच्या संभाव्य नाशाच्या भयाने ,क्षिप्तचित्त झालेला अजुन आपल्या स्वभावास अननुरूप अशी भेक्ष्यव्रत्तीहि पत्करावयास तयार झाला होता. परंतु हे केवळ स्मशानवेराग्य होतें. तो त्याचा स्वभाव ( आत्मभाव ) नव्हता. प्रत्रत्तिपर मनुष्याचा स्वभाव विवेकाने बदलून, टिकाऊ वैराग्य त्याच्या अंगी बाणले, तरच त्याला कमेसंन्यासाच्या गोष्टी बोलणें योग्य होईल, पण त्यान क्षणिक वैराग्याच्या अध्याय अठरावा २२१ आविगांत स्वघमांचा आणि स्वकमांचा परित्याग केला तर पश्चात्तापाचाच प्रसंग उद्भवेल, प्रत्रृत्ति-निवृत्ति, कायीकाये, कतेव्याकतेव्य, हेयाहेय, यांच्या तात्विक विवेचनाने अज्ञानांधकार दूर झाल्यावरच मनुष्यास आपलें खरें कतेब्य कोणतें हें कळूं शकेल. कमे, ज्ञान, भाक्ते, मुक्ति यांचें सम्यक्‌ ज्ञान आतां अजुनास झालें होते, आणि तो आत्मकतेव्याविषयी नि्णेय घेण्यास अधिकारी झाला होता, म्हणून त्याला “ यथेच्छ्से तथा कुरु” असें श्रीकृष्णांनी सांगितलें . त्याच्यावर त्यांनी आपलें मत लादले नाहीं. सवे मौलिक तत्त्वांची फोड करून त्याला ज्ञानदष्टि आणि दिव्यदृष्रि दिली. आतां तो आत्मकल्याणाच्या मार्गाने जाण्यास मोकळा होता. त्याच्या चित्तांत कोणताहि संशय किंवा गैरसमज आतां राहिलेला नव्हता. संजय उवानच-- इत्यहं वाखुदेवस्य पार्थेस्य च महात्मनः । संवादमिदमश्रोषमद्धुतं रोमहषेकम्‌ ॥७४॥ व्यासप्रसादाच्छूतवानेतत्‌ गुह्यमहं परम्‌ । योगं योगेश्वरात्कृष्णात्‌ साक्षात कथयतः स्वयम्‌ ॥७५॥ संजय म्ह०-ह्याप्रमार्णे मी भगवान्‌ श्रीकृष्णाचा आणि असुंनाचा अत्यंत विस्मयजनक आणि रोमांचकारी संवाद श्रवण केला. ७४ श्री योगेश्वर कृष्णांनी स्वतः सांगितलेले हें परम गुह्य योगशास्त्र मी व्यासांच्या कृपाप्रसादाने प्रत्यक्ष ऐकिले, ७५ राजन संस्मृत्य सस्मृत्य संवादमिदमद्भुतम्‌ | केशवाजुनयो: पुण्यं हृष्यामि च मुडुमुडः ।॥७६॥ तच्च संस्मृत्य सस्मृत्य रूपमत्यद्धुत हरेः । विस्मयो मे महान राजन हष्यांमे च पुनः पुनः ।॥७७॥ हे राजा धृतराष्रा ! हा विस्मयजनक पुण्यपावन कृष्णायुनसंवाद पुनः पुनः आठवून मला आनंदाचे भरतं येत आहे, ७६ आणि ते आश्रर्य* कारक श्रीहरीचे विश्वरूप पुनः पुनः आठवून मी विस्मित होत आहे, आणि मी पुनः पुनः ( भावोद्रेकाने ) रोमांचित होत आहे, ७७ २२२ तत्त्वार्थदीपिका यत्र योगेश्वर: छृष्णो यत्र पार्था धनुधेरः । तत्र श्रीरवेजयो भूतिघेवा नीतिमेतिमम ॥७८॥ इति श्रीमद्धगवद्रीतास्‌पनिषत्सु त्रह्माविद्यायां योगशास्त्र मोक्षसंन्यासयोगो नाम अष्टादशो5भ्याय: ज्यांच्या अंतःकरणांत श्रीयोगेश्वर कृष्णाचे आणि धनुधर पार्थाचें अनु- चिंतन सतत राहील, त्यांना वैभब, यश, परम कल्याण, आणि शाश्वत सदाचार लाभेल, अशी माझी हृढबुद्धि ( पूरणश्रद्धा ) आहे. ७८ महायोगेश्वर श्रीहरीच्या विश्वरूप दर्शनाचा येथे शेवटी वेशिष्ट्यानें उद्लेख केला आहे. विश्वांत विश्वेश्वर पाहणें हॅ ज्ञानाचे, भक्तीर्चे, आणि संसारांतून मुक्त होण्याचे अमोघ साधन आहे. योगेश्वर श्रीकृष्णांनी अजुनाला केलेला हा उपदेश विवेकी मनुष्यास ज्ञानदृष्टि देऊन त्याला आत्मोद्वाराचा मागे दाखवोल, आणि अजुनाचा उत्साह, निभेयता, आणि कर्तेव्यशीलता लक्षांत ठेऊन त्याप्रमाणें वागल्यास, त्याला अभ्युदय आणि निश्रेयस दोन्ही लाभर्ताल, कतव्य बुद्धीनें, लोभ किंबा द्रोह मनात न ठेवतां, ईश्वरापणवुड्धीनें स्वकमीचरण करीत राहिल्यास येथ ससारांत सुख, शांति, समाधान, आणि अंतीं सद्गति मिळेल, हा सामान्य मानवास श्रीमडूगवद्रीतेचा अत्यंत कळकळीचा आणि भ्रेमाचा संदेश आहे ॥ ३५ तत्सत्‌ अह्मापणमस्तु ॥ ४५९ ष्‌ टॅ ८५९ १०७ श्न्ट ११४ ११५ शुद्दिपत्र अशुद्ध ग्य कोतेय कोतेयः (अजुन ) अजुन न हन्य न हन्यते असेही असंहि व्यथयन्तेते व्यथयन्त्येते कीर्टिवताळा कीर्तिवंताला यभेवेष यमेवेष सर्व संकल्पसं न्यासी सर्वेसंकल्पसंन्यासी अकमाची अकर्माची मिळालें मिळाले संशया संशयी मञ्चित मच्चित्तः योग्यापेक्ष, योग्यापेक्ष्तां सुखमुक्तमम्‌ सुखसुत्तमम्‌ अम्यासा-- अभ्यासा- यज्ञाल्बा यज्ज्ञात्वा भूथान्यज्जञातव्य भूयोडन्यज्ज्ञातन्य प्रकृति, प्रकृति. आघधारभत आधारभूत माययापहुत माययापह्ूत हुतज्ञानाः ह.तज्ञानाः मत्माव सन्द्गावं मना मनो अव्यताव्दूयक्‍्तयः अव्यक्तदूव्यक्तायः उत्पात्ति ल्याच्या उत्पत्ति-लयाच्या सत्तत्व सत्तत्त्व सवनच सर्वच भक्ताच भक्तीच (२) अथड ग्रजायेय माश्चत्ता आह यः्चन्यद्‌ बेत्तान्च नाई द्रषठुच तत्त्वन विश्व. सरश्चितानंद अहानदा माश्चित्त वणन सद्धर्विवर्जित उत्पत्ती शातं ( प्रत्यगात्म ) ताश्चितन अधुनिक उद्भत सात्विकवत्तीचे ते संय पाहचटल्यावर परमेश्वराच खोटे, हे कोंतवा ! वरणाला मागे शद्ध प्रजायेय मचित्ता आहे यचान्यद वत्ताच नाहीं. द्रष्ट॑ च तत्त्वे विश्व- सच्चिदानंद अहर्निश मचित्त वर्णन सद्भविवर्जित उत्पत्तीचे शांतं ( प्रत्यगात्मा ) तर्चिंतन आधुनिक उद्‌भूत. सात्विक;तीचे तो सूर्य पोहचल्यावर परमेश्वराची खोटे- हे कोंतेया ! घारणाला माग