()॥५॥४/८॥२७/१|_ (3२.२
0) 194997
१२०) 7१०० हि. ॥४७0/॥५])
09॥१॥३॥११ ए॥२७ए१७1157 1.71घछार&1ार
(:81]] ४6. रि वी १ ५- ७ (. 6१९०८५५101 (धर. शी ३ छ ९५-
कैपपाठा किली ६ नो.
11८ १५१: र स्य ' वा पोच | नित ल्प्प् शेषफेवर १% ५७
'॥॥15 ७007 ॥00116 ७6 एटा.पाताटचे ठा 07” ७8लळि€ पा€ 812
195 1031८60 56100”.
श्रीमद्वगवद्वीता
तत्तार्थदीपिका
लेखक केशव महादेव बेडेकर बी. ए.
मूल्य चार रुपये
प्रकाशक
केशव नहादेव बेडेकर, बी.ए. सी.ई. £टन्दीवर?, जंगलीमहाराज रस्ता, पुणे ४-
सर्व अधिकार लेग्वकाधीन
प्रथमात्राति नोव्हेबर १९५८
मुद्रक
यदावन्त गोपाळ जोशी, आनंद मुद्रणालय,
१९६४६ सदाशिव, पुणे २,
भ्रस्तावना
श्रीमर््मगवडगीता हा ग्रंथ आकाराने लहान, म्हणजे १८ अध्यायांत विभागिलेल्या अवघ्या सातशे लछोकांचा; पण गुणाने फार मोठा आहे. त्यांतील परमाथाची भूमिका सनातन व अनुभवसिद्ध असून तास्वक विवेचन समन्वयात्मक दृष्टीने व बुद्धीळा पटेळ अशा प्रकारे केळे आहे. त्यांतील नेतिक उपदेश सदेह व मोह यांचा निरास करून कोणाहि व्यक्तीला अडचणीच्या प्रसगी अगर भाबावून टाकणाऱ्या परिस्थितीत आपले कतंब्य कोणते हें ठरविण्याचे कामी योग्य मार्गदशन करणारा आहे. अनुभवासेद्ध परमार्थ, समन्वयात्मक तत्त्वज्ञान व स्फूर्तिदायक नीच्युपदेशा याच्या त्रिवेणी संगमासुळे भगवद्गीता हा ग्रथ भारतीयानाच नव्हे तर अन्यदेशीय विचारवतानाहि अत्यत पवित्र ब॒ आदरणीय वाटतो. यासळे त्याला जागतिक धरसग्रेथयात असाधारण महत्त्वाचे असें स्थान लाभलें आहे.
भारतीय तत्त्वज्ञानाला ललामभूत झालेल्या वेदान्तदशनाचची इमारत ज्या प्रमाणभूत ग्रंथांच्या पायावर उभारळळली आहे, त्यांत म्हणजे प्रस्थानत्रयीत उपनिषदे. व ब्रह्मसूत्रे यांजजरोबर भगवदुगीतेचचा अंतभाव होतो. जगांतील बहुतेक प्रमुख भाषांतून भगवर्गीतेचीं भाषांतरे झालीं आहेत. अनेक पौरस्त्य व पाश्चात्य आचायानी व पडितांनी भाष्ये व टीकाग्रंथ लिहून व काही निस्वार्थी कार्यकत्या तत्त्वचितकांनी व महात्म्यानी प्रबंध रचून भगवद्गीतेतील प्रमेयांचें यथाथ स्वरूप आपापल्या दृष्टीने ब भूमिकेवरून विशद करून सागेतळे आहे. काही थोड्या आत्मज्ञानी भगवर्भक्तांनीही स्वानुभवाच्या आधारे भगवद्वीतेच्या अन्तरंगात प्रवेश करून तेथे पाहिलेल्या चिद्रत्नांच्या स्वरूपाची जिज्ञासु निष्ठावन्त साधकाना ओळख पटावी ब त्यांचा “ सोळीव सुख ?' अनुभविण्याचा माग प्रकाशित व्हावा म्हणून हृूदयगम वाड्य़य निर्माण केळे आहे. या बाबतीत भारतीय ग्रंथकारांचा उदाहरणाथ म्हणून, श्रीमदात्यशाकराचाये, संतशिरोमणि श्रीज्ञानेश्वर, श्री. अरविंद घोष, लोकभान्य टिळक, महात्मा गांधी, डा. राधाकृष्णन् व प्राव्यापक रा. द. रानडे यांचा नामनिदेश करतां येइल. अद्यापीहि गीतावाड्ययामध्ये नवीन भर टाकण्याचे कमी अधिक यरास्वी प्रयत्न होतच
(४)
आहित, व त्यांतील विविध गुणविशेषांमुळें त्यांचें स्वागत करणे आवश्यक आहे.
अशाच प्रकारचा एक स्वागताहे प्रयत्न आमचे स्नेही श्री. केशव महादेव बेडेकर यांनी “' तत्त्वाथदीपिका ?” या नांवाचा भगवद्गीतेचा तात्पर्यार्थ स्पष्ट करून दाखविणारा आटोपशीर ग्रंथ लिहून केला आहे. मूळ गीता कोणती व प्रक्षितत भाग कोणता हे विळेत्णपूर्वक निश्चित ठरवावे अगर अनेक विद्वानांनी प्रतिपादिळेल्या विविध मतांचा आढावा घेऊन त्यांचे चिकित्सापू्वक परीक्षण करावें, अगर एखाद्या विशिष्ट सांप्रदायिक अथवा ऐकान्तिक मताचा आग्रहाने पुरस्कार करावा या हेतूनें हा ग्रंथ लिहिलेला नाहीं. प्रस्तुत ग्रंथांत लेखकाला भगवद् गीतेचा मुळांतून पूर्व ग्रह न बाळगितां स्वतंत्र बुद्धीनं अभ्यास करून जो तात्पर्याथ पटला तोच त्यानें मूळ छाक व त्यांचे भाषांतर देऊन व त्याखाली अवश्य तेथे अर्थ विवरणात्मक टीपा जोडून सर्वसाधारण बाचचकांनाही समजेल अक्षया सुबोध, सरळ भाषेंत सांगितला आहे. गीतेंतून केवळ कर्भमागाचा, केवळ भक्तिमार्गाचा किंवा केवळ अद्वेत सिद्धीचा अर्थ काढण्याचे प्रयत्न निष्फल होत. गीतोपदेशांत एकांगीपणा व ऐकान्तिक मताचा आग्रह नसून त्यांत अनेक मतांचा व साधनांचा समन्वय साधला आहे. गीतेमध्ये मख्यतः अद्वैतमता'चा स्वीकार केळा असला तरी इतर म्हणजे सांख्य योग, भागवत इत्यादि मतांचा चिकित्सापूवक समावेश करून घेतला आहे. गीतेची ही समन्वयात्मक दृष्टि नीट समजून घेतली तर अभ्यासू वानचकांना मधून मधून आढळणाऱ्या विवाद्य स्थळांची व कूट प्रश्नांची (ज्ञान-भक्ति, निरृत्ति-प्रत्रात्ते, निरुण-सगुण, माया-चिद्विलास, मत्स्थानि भूतानि-नच मत्स्थानिे भूतानि, दैव-ईश्वरीकृपा इत्यादि प्रमेयाची) समाधानकारक उत्तरें मिळूं शकतात हे दाखविण्याचा ठेखकानं प्रशंसनीय प्रयत्न केला आहे. करम, शान, ध्यान, भक्ति ही साधर्ने परस्परव्यच्छेदक नसून परस्पर पूरकच आहेत ब यामुळें आत्मलाभ, त्रह्मसंस्पर्श अगर मोक्षप्राति होते है श्री, बेडेकर यानी विशद करून दाखविण्याचा प्रशंसनीय प्रयत्न केला आहे.
श्री. बेडेकर यांनीं आपल्या * तत्त्वार्थदीपिके 'नॅ॑श्रीमद्धगवद्गीतेच्या अंतरंगांत प्रवेश करण्याच्या मार्गावर प्रकाश टाकण्याचे कार्मी हातभार
(५)
लाविला आहे, या जाणीवेर्न वाचकवर्ग त्यांचे मनःपूर्वक आभार मानील यांत संशय नाहीं. श्री. बेडेकर यांनीं श्रीमगवान् कृष्णाला अपण केलेला ही वाडय़यसेवा त्यांचे चरणीं रुजू होवो अदी इच्छा व्यक्त करून हे प्रास्ताविक चार शब्द पुरे करतो. र्ट भ्र $ सूर्यादय र . न. ग. कि |) प्रा. न. ग. दामले
पुरस्कार
श्री, केशव महादेव बेडेकर यांनी श्री भगवद्वीतेबर “ तत्तवार्थदीपिका ? लिहिली असून ती लवकरच प्रकाशित होईल. श्री. बेडेकर हे स्वतंत्र विचाराचे असून स्वतःला पटलेले बिचार स्पष्टपणें निर्भयतेने मांडतात. श्रीशंकराचायोनीं ज्याप्रमाणे समन्वयपद्धतीचा अवलंब केला व भाष्ये लिहलीं, त्याच पद्धतीचा अवलंब आधुनिकांना समजेल व पटेल अशा रीतीनें तत्त्वाथदीपिकेत केळेला आढळतो. लेखकाची गीतातच्वज्ञानावर हढ निष्ठा आहे; व गीतेचे तत्त्वज्ञान पूर्णपणें परोक्ष झाल्यावर आधुनिक कालांत जगाला भेडसावणारे प्रश्न उत्पन झाले तरी निर्भयपणे त्यांना सहज तोड देतां येते अशी श्रद्धा हें पुस्तक वाचून कोणाच्याहि अंतःकरणांत उत्पन होईल. पण ग्रंथकार एवढ्यावर संतुष्ट होत नसून गीतेचे तत्त्वत्ञान हें केवळ अभ्यसनीय नसून त्याचें साक्षात् अपरोक्ष झाल्यावांचून मानवाला निर्भेळ सुखप्राप्ति मिळणे शक्य नाही, असे एकंद्र सार आहि.
श्रीगीतेचा उपदेश युद्धापुरता, किंवा केवळ अर्जुनापुरता नाहीं. असुन हा केवळ निमित्त मात्र आहे. अजुनाच्या भूमिकेला अनुसरून “ तस्मात् युध्यस्ब ? असें प्रसंगोपात सांगितळें आहे. ससारी जीवाला मार्गदशन करणें आणि कैवल्यसाधनाचा मार्ग दाखविणे यासाठीं श्रीगीतेचा अवतार आहे ( पान ९ पहा ). गीतेकडे पाहण्याची जी निदोंष दृष्टि आचायोरनीं दाखविली तिचाच अवलंब प्रस्तुत ठेखकार्ने केला आहे.
२६०२ सदाशिव पेठ -ऱद्. वा. जोग पुर्णे २ उपनिषत्तीर्थ
पारेचय
यो$र्थज्ञ इत्सकलभद्रमइनुते-यास्काचार्या:
आस्तिक आणि श्रद्धाळु व विद्यावंत आणि सुसंस्कृत अश्या आयोस अलळोकिक अर्थ समजण्याचे अचुक साधन म्हणून एक वेदाकडेच बोट दास्ववावे लागतें. तो निरपेक्ष रव निःश्रेयस साधण्याचे एकमेव सर्वसंमत असे साधन असल्याचे विचारवंतांनी मान्य केळें आहे. “ वेद्स्य हि निरपेक्ष स्वार्थ प्रामाण्य रवेरिव रूपविषये ' असा आचचायीचा आदेश आहे. वेदा- नुसारिणी वाणीच निदांष द्रष्ट्यांनी मानव्याच्या हिताचे घडे देण्यास प्रकट केली; तीस स्मृति म्हणतात. “' श्रतेरिवाथ स्मृतिरन्वगच्छत् ?” हें वचन सवास श्रतच आहे. धर्मरूप शराराचे “ स्मृति तोचे अवयव देखा ” असें संत सांगतात. अध्यात्मविबयक वाड्ययांत व्यासांची वेदांतसूर्जरे अग्रगण्य भानलीं जातात. “ वेदांतु तो महारसु मोदकु मिरवे ” असे त्याचें माहात्म्य साहात्म्यांनी मान्य केळें आहे. हीं वेदांतसूर्त्रे ज्या स्मृतीस प्रामाण्याची पदवी देऊन गौरवितात त्या भगवद्वीतेचा अध्यात्मज्ञानाचा प्रदीप म्हणून अग्रहक असल्याचे समंजसांत संमत झालेले आहे. भगवद्रीतेचा आधार घेऊन बेदांन्तसूत्रांनी आपली प्रतिप[दित प्रमेये प्रतिष्ठित पायावर उभारलीं अस- ल्यांचे पटवून दिलें आहे. उदा. ब्रह्मसूत्र १-३-२२३ पहा.-““ अपि च स्मर्यते ? अशी अनेक आहेत. या श्रीकृष्णाजुंन संबादाला ईंश्वरस्मृति या आदरयुक्त सरसेनें संबोधिळठें आहे. “' वृष्णीनां वासुदेवो$स्मि ' म्हणणाऱ्या भगवानांनी आपलें ज्ञान सर्वस्व यांत समाविष्ट करून तें विश्वास दिलें, समग्र ऐश्वय॑ आणि संपूर्ण ज्ञानाचे ते आगर होत. ह्या दृष्टीने त्यांच्या ह्या कृतीकडे तज्ज्ञ पाहतात. त्यांची प्रातेज्ञाच तशी आहे. “' तेसे सर्वशैहि मिया । सवहि निर्धारूनिया । निके होय ते धनंजया । सांगितलें तुज ? | ज्ञा, १८-१३२१. एवढा या ग्रंथाचा असामान्य अधिकार आहे.
ज्ञानवैराग्यादि घड्युणेश्वयांनीं संपल असलेल्या य्रा महान् आत्म्याचे
हे उद्गार विश्वकल्याणाच्या कळकळीने अवतरले आहेत. “' गीतेचे हं दुभतें । वत्स करूनि पार्थाते । दुभिजनली जगापुरतें । श्रीकृष्ण गाय ॥ ?
(७)
ज्ञा. १८-१६८९. या अमृताचा लाभ सवोनीं यथाशक्ति साधावा अशी कृतकार्य शुकाचायीची शिफारस आहे. “' पिबत शास्त्रमिदं रसमालयं । मुहुरहो रसिका भुवि भावुकाः ॥ ” असुनाचा मोह मारण्याच्या कामीं याच अस्त्राचा भगवानानी उपयोग केला आहे. “' गीता हे सप्तशती । मंत्र प्रतिपाद्य भगवती । मोहमहिषा मुक्ति । आनंदलीसे| ज्ञा. १८-१६६७.- या उपदेशाचे घुटके प्रथमतः पार्थास पाजले गेले. ती गोष्टी गद्यांत गोवून गायली, असा संत समय आहे. “ कृष्णाजुंनी मोकळी । गोठी चाबळली जे निराळी ॥ ” ज्ञा. १८-१६९६. ती व्यासांनी पद्याच्या पेह्रावांत पुण्यपुरूषांपुढे वाढली आहे. या प्रबंधाचा प्रायः छंद अनुष्टभ ठेविला आहे. त्यामुळे यातील रसग्रहणास सर्वसामान्य जिज्ञासूस सुरेख सोय झाली आहे. “६ तेभं शब्दे जे न लभ । ते घडुनिया अनुष्टभें । स्त्रीश्यूद्रादि प्रतिभे । सामाविळे ॥ ” ज्ञा. १८-१६९९, असा हा मुक्तद्वाराचा लाभ यामुळें जोडत आहे म्हणून हा मेवा स्वास ह्वा असाच आलेला आहे.
या प्रयंधाची संख्या सात रते असल्याचें सवे सांगतात. “ तं धमे भगवता यथोपदिष्टं वेदव्यासः सर्वेजो भगवान् गीताख्ये: सत्तामिः छोकदा- तेरुपानेबषे'थ ?” असे श्रीमदाचार्य गीतेच्या संक्षिप्त विवरणाच्या आपल्या उपोद्धातांत सांगतात. “' छोक शते सात । अध्याय अठराचे लेख । जे देवो बोलिळे एक । दुजें नाही ॥ ” याचा अर्थ यांत आद्यंतांत एकच विषय श्रीमा हाताळलेला आहे. तो कोणता हे ते स्वतःच सांगतात. “< जान प्रधान हे शास्त्र । ” ज्ञा>. १८-१४३६. श्रीकूृण्ण आपला हाच अभिप्राय असल्याचे अनुगीतेंत सांगतात. “ स हि घमः सुपयातो ब्रह्मणः पदवेदने। !*. या काव्यांतील मुख्य रसावरून हेच मम ठरते. यांत शांतरसाचची श्रींनी आपणा सवोस मेजवानी दिली आहे. “' वबेला शांतरसें । तो हा ग्रंथु |” ज्ञा.१८-१७६१.निर्वेदस्थायि भाबो5स्ति शान्तो$पि नवमो रस: का. प्र. ४ या सवैराग्यजञानाच्या दानासाठींच हा या शास्त्राचा विस्तार झाला आहे. “' यदा ते मोहकलिलं बुद्धिव्यातितारिप्यति । तदा गंतासि निर्वेदम् ** असें श्रीकृष्णच त्याचा निर्णय देतात. यांत मुख्य मान शांताचा, बाकीचे पंक्तीचे पठाण. ते योग्यतेनुरूष पूजिळे आहेत “ येरां हि रसा पांतिकरा । जाहला माठ.” ज्ञा. ११-२. त्यामुळें ही मेजवानी चमचमीत
(८)
झाली आहे. मात्र या भोजनार्चे निमंत्रण फक्त निष्कामांसच आहे. “ हँ प्रतिपत्ति मिया केली । निष्कामासी |॥ ?” ज्ञा. ६-२२, निष्कामकाम हेच येथे अधिकारी !
या प्रबंधाच्या प्रमेयाप्रमाणें याच्या संख्येविषयीहि ऐकमत्य नाही. ज्ञानेश्वर ७०० कोक म्हणतात तर ते ७०१ व्यावर ओवी लिहितील कशी ? असा प्रा. दांडेकरांचा सवाल आहे. ज्ञा. प्र. पा. २७. 'सप्तराती' या शब्दाला योगिक अगर रूढार्थाने ध्यावे की कसे यावर हा निर्णय राहतो. नवचडी पाठांतील सप्तरातीची ग्रंथसंख्या गणण्याऱचा प्रकार स्वतंत्रच दिसतो. समस्ता उवाचच मंत्राः ५७; अधछोकाः ४२; छोकाः ५२१५ च अवदानानि ६६ इतिसप्तरातानि. अशी सातद्ांची भरती करतात. तसाच प्रकार या गीताग्रंथाच्या मोजणीत संख्यावेतते मानीत आले आहेत. त्यांचे ग्रंथ मोजण्याचे मान-पद्य संख्या सोंडून-अक्षर संख्येवर आधारलेले आहे. बत्तीस अक्षरांच्या समूहास एक, याप्रमाणे ही गणती होते. पहा, आपटे कोश पृ. ४७१. गीतेत विविधवृत्ते, मर्यादित स्थळीं का होईना, पण दीधे लांबणीची आलेली आहेत. त्यांचा विचार व्हाबा हंहि येथे उच्चित आहे व काऱ्मीरी-शारदा मातृकांतील-प्रती पाहतां, त्यांची पद्यसख्या ७४५ पयत जाते; तरी ही सर्वपद्ये ते घेपकच समजतात. गीतामान गीता प्रशास्ति देते ती:-षट्शतानि सर्विशानिः-सोकानां प्राह केशव: । अजुनः सप्तपंचाशत् सप्तषष्ठीच संजयः || धृतराष्ट्रः छोकमेक गीताया मानमुच्यते || त्यांच्या ७४५ शछोकसंख्येचा हा आधार ते देतात. ग्रंथसंख्या मोंजण्याच्या पद्धतीतील फरकामुळे हा विसंवाद झाला आहे. त्यावरून क्षेपक वा घेपक ठरविणे धोक्याचे झाळें आहे. ग्रंथसख्या गीतासारावर अवलंबून असल्याने प्रस्तुत पद्यसंख्येवर चालते केले जातें. “' शते सात झाका ” ज्ञा. १८-१६७७. ही परंपरा रिष्ट्संमत सनन महाराष्ट्रांत तीच मानीत आले आहेत, तेंच योग्य होय.
संख्येसबंर्धी जो प्रकार तोच पाठाविषयींचा. त्याबरोबर हा प्रश्नहि पुढे उभा राहतो. “ प्रतिजानीहि '” ९-३१, “पुरुष प्रपद्ये ? १५-४ सारखे पाठ ओघांत खटकतातच. शांकर पाठाहून भिन्न असे सव्बाशेवर पाठ सानेशींत आदरिलेले आढळतात. “'उत्सुज्य सशरं चापं रथोपस्थमुपाविरात्?"
(९)
१-४७ या सारख्या भिन क्रमांत आलेल्या संहितेने अथोतहि उलथापालथ होते. तरी “' येथ अर्थे ताचि पाठे । जोडे येवढेनि घरटे ।॥ ज्ञा, १८-१६८२३. अशी पद्मपुराणाची पुष्टि लाभल्याने गीता ही “' वाड॒मयी । श्रीमूर्ति प्रभूची । ? ज्ञा. १८-१६८४ या शासनाने ती कोणत्याहि स्वरूपांत सांपडली तरी फलांत फरक पडत नसल्यानें पूज्यत्वाने पदरांत घेण्यास पात्र आहे.
गीताशास्त्र हें आत्मा अवरविते मंत्राचे माहेर आहे. त्या मंत्रसाधनाचे प्रकार फार. निष्कामकर्माच्या प्रव्रत्तिर आचारानेच साध्य साधते असं रहस्य सांगणारा एक संप्रदाय आहे, तर दुसरा “' ज्ञानसमुच्चितेन विहितेन कर्मणा निःश्रेयसप्रात्तिः ?' असा अभिनवांचा. “' गीताशास्त्रे इषन्मात्रेणापि श्रौतेन स्मातेन वा कमणा आत्मज्ञानस्य समुच्यो न केनचिद्दशयितु शाक्य: (शां. भा.) असा मुरारेस्तृतीयः पन्था प्राप्त होत आहे. शिवाय, ““भगव- द्वक्तियुक्तस्य तत्मसादात्मबोधतः । सुख स्वानंदसयाक्तिरिति गीतार्थसंग्रहः |? असें सांगणारा आणस्ती एक पंथ उभा राहतोच. क्रमयोगाचचा प्रकार पांचवे ज्ञाननाथ नौदतातच. पांचांमुखी परमेश्वर पडला ! अधिकारानुरूप योग्य ते आदरून आत्मकल्याण करावयाचे हे खरें, परंतु या प्रामाणिक मतभेदामुळे याच आधारावर अनेक मतवाद्यांचा गलबला उभा राहिला. येवढे सवे प्रपंच मनांत धरून देव बोलले हे निश्चिता्थांच्या वक्त्यावर लादता येत नाहीं. पूर्णप्रज्ञांचे द्वैत, श्रीसंप्रदायाचें विशिष्टाद्वेत, वलूभांचे शद्धाद्वैत, आच्चायांचे केवलाद्वेत व प्राचायोचें पूणाद्वैत हे वादी आपल्या मतास गीतेंत स्थान दाखवितात. गीताशास्त्रांत सांख्य योगादिकांचा समन्वय आहे. पतित परावतंनार्थ भक्तीचा राजमार्ग त्यांत खुला झाला आहे. त्यामुळें हा प्रबंध सर्वमान्य झाला आहे. तो आपली ही लोकप्रियता निरंतर टिकविणार आहे. याच्या रुचकर शिकवणीने ह्याचे सुवारलेल्या सव भाषांतून उलथे प्रसिद्धिले आहेत, व श्रीरमणापावेतो त्याचा आस्वाद देशविदेशाच्या आबालबृद्धांस महात्मे सरसहा सेवन करवीत आहेत. यामुळें “ विश्वाचिया कृपा । करोनि. महानंद सोपा | अझुन व्याजे रूपा। आगिला देवें ॥ ज्ञा १८-१६८६, असा. हा विश्वश्ांतीचा महामंत्र विश्ववंद्र झाला आहे अर्से संत सांगतात ते सत्य आहे.
(९१०)
या ग्रंथांतन आपल्या मतास साधक असा निष्कर्ष सर्वेच काढतात. फार काय परंतु बायबलाशीहि याचे नाते लावण्याचा प्रयत्न झाला आहे. ह्या योगाने त्यांच्या महतीपेक्षां या ग्रथाचेच महत्त्व मनांत चांगलं बिंबतें. :£ उन्येः स्वपक्षनिक्षिपदृष्टिमिः स्वाभिप्रायो भगवबद्रीताथत्वेनारोप्योक्तः । अह तु गीतार्थमेव वक्ष्यासे *' अक्ली प्रातिज्ञा करणारे वीरहि याच भोबऱ्यांत सापडलेले दिसतात. संस्कृत, प्राकृत, पैशाची इत्यादि देशी, व ग्रीक, लटिन, फ्रेंच, जर्मन व इंगजी वगेरे विदेशी गद्यपद्य पेहरावांनी हिला अनेकांनी अनेक प्रकारें नटविळे आहे. व *“' इथे मराठीचिये नगरी । त्रह्मविच्येचा सुकाळु करी ।” असा या गीता ग्रंथाचा सर्वत्र बोलयोला होत आहे. यक्षदेवी, दीपिका तों मंजिरीपयतःचे विजेचे अनेक दिवे हिच्या अतरंगावर प्रकाशा पाडावा म्हणून प्रज्वाळिळे आहेत. तरी “' निरे कोणापाशी होय एक रज | तरी द्या रे मज दुर्बळासी *' ॥ अक्ली तुकारामादि जिज्ञासूंची जिव्हाळ्याची मागणी ताजीची ताजीच खडी आहि. पांडित्यप्रचुराचा परामर्श सामान्य प्रज्ञा- वानाच्या आवांकयाबाहेर राहतो. त्यांत संसारश्रांतांस श्रीकूण्णाच्या आदायाशी समरस होऊन त्याचा सारांश स्मभाषेत सोप्या शब्दाने सांगणाऱ्याची तहान लागलेली आहे. त्याप्रकारचे प्रयत्न अनेक अधिकारी सभाग्य संत करीत अहित. प्रस्तुतचचा प्रयत्न त्याच पंखी आहे. “' रांजहंसानचें चालणे । भूतळी जालिया शाहाणे । इतर कायी कोणे । चालावोचिे ना? ”' असा ज्ञानेशांचा अश्या प्रयत्नास पाठिंबा आहे. त्या तंतूवरच नेट घरून या सज्जनसंदेदा देणाऱ्याने सर्व समाजास निःश्रेयसारचें सुलभ मार्गददान व्हावें म्हणून आपली स्वतत्र तत्त्वाथदीपिका उजळली आहे. चक्षुष्मंतांनी तिचा मनसोक्त उपयोग करून घेतल्यास त्यांचेच स्वहित साधल्या'च श्रेय त्यांस लाभणार आहे.
प्रस्तुतत्चा प्रयत्न अनेक दृष्टीनी स्वागतार्ह ठरतो. यांतील अतरंगाऱची ऱवौकस पाहणी केल्यावर ह्याच निर्णयावर कोणीहि येईल. सामान्यतः शांकर साप्रदायिकांच्या आधाराने यातील विवरणाचें धोरण ठेवलेले असलें तरी त्यास सोडून ओघास जुळणारा असा अन्य अर्थ आला तर तोहि येथें आदरलेला दिसेल. “ अपर्याप्तं तदस्माकम् , १-१ ० चै स्पष्टीकरण पहा. “यावानर्थ उदपाने, २-४६, याहि पद्याच्या अर्थात निराळें धोरण दिसतें. ४: स्वघर्मे निधनं श्रेयः ? ३-३५, याचा अभिप्राय मूळच्या ओघास जमेल
(११)
उसा उघड उघडा केला आहे. “ यो बुद्धेः परतस्तु सः ? ३-४२, ये- उपनिषदांचा मान राखून बाजू सावरली आहे. लोकसंग्रहांची स्पष्टता समाज- घारणा वगेरे प्रतिशब्दांमी मनोहरपणे सजविली आहे. बुद्दियोग या राब्द- बटीकेंत श्रीकृष्णांनी किती अर्थ सांठविळला तो सर्वे झाडा देऊन उघडा केळा, हें कत्यीस कौतुकास्पद आहे. विश (प्र. २११ ) म्हणजे सर्व साधारण जनता यांत नाविन्य आहे.
या तत्त्वार्थदीपिकेचे तच्वकथन त्यांच्याच राब्दांत सांगणे सोयीचे म्हणून तैं येथें उदधृत करतों. जीव हा परमात्म्याचा अंश आहे. स्वमावज कम कतेव्यबुद्धीने केल्यास पाप लागत नाही. ' मुक्तसंग ' अक्यानें * तदर्थ ? कम करावयाचें हा बुद्धियोग. यार्ने सद्वति लाभते. केवल संन्यास ( ज्ञान ) मारी किंबा केवळ कमे अगर भक्ति एकांडी येथें सांगितळी नाही. सर्व माग अधिकारानुरूप यथायोग्य तसे क्रमाने आक्रमिल्यास ते साध्यास प हूचवितात. अजुन हा क्षात्रवरृत्तीचा म्हणून जनकाचा निर्दैरा झाला तो कमॅसंन्यासासाठी. कमे, थोग, ज्ञान, कर्मसंन्यास, अनन्य भक्ति नतर केवल्य असा क्रम येथे दिळा आहे. गौीतावक्ते परमज्ञानी योगीश्वर या दृष्टीने हा उपदेश झाला, पुनजेन्माचे सुंदर तत्त्व गळी उतरविले आहे. जीव मर्त्यदेहांतून बाहेर पडतांना मनादिकांसह निघतो. इश्वर समष्टीर्षू आहे. तो परतंत्र नाही. तो वश्ीी आहे. दंश्रराची माया आरजित्य घटना करणारी त्याची टदाक्ति आहे. संसाराचे सातत्य आणि साधुभाव साधतो तो धर्म समजावा, व त्याच्या विघटनेस अधर्म समजावे. इधराचे निःश्वास समाजस्वास्थ्यास आवश्यक आहेत. वर्णव्यवस्था इंगनिमित आहे. अपरोक्षशञानाने जन्ममरणापासून सुटका होते. जीवन्मुक्ति हे खरे वैभव. कम व भक्तीस देव व आपण असे दोघे हवेत. विश्व हेंच विव्वेध्वराचे व्यक्तरूप हाय. त्याचे शरणागत मायागाक्तितून तरतात. तन्मयता ही उपासना होय. तन्मयतेने केवल्य. विशेश्वर अव्यक्त तर विश्व व्यक्त, आकार आणि वायु- सारखी ही समजोडी आहे. ते दोन्ही पूर्ण आहेत. जीव-जगत् नव्यानं होत नाहींत. स्व आणि स्वभाव असा हा ईश्वर-जगताचा संबंध आहे. विश्व है त्या विश्वेधर विश्वंभराचा प्रभाव आहे. एकत्व, बहुत्व आणि सवेत्व ऱ्या प्रकाराने ईश्वर प्रतीत होतो. या सर्वेत्वबांत एकत्ब पाहणें हें
(१२)
ज्ञान. जाति गोण, भक्ति श्रेष्ठ. जाति जन्माने, तर वर्ण गुणाने. स्वभाव बदलला तरी जन्मजात बीज नाहीसं होत नाहीं. शुद्ध भाव केवलात्म्याचे व विकृत भाव जीवत्म्याचे होत. ही सृष्टि इश्वरेच्छेनें झाली. अनाद्यनंत विश्व हें परमात्म्याचे दृश्य रूप होय. विश्वांत विखेखर आत्मभावाने पाहणें हाच योग. सर्व कर्माची समापि ज्ञानांत, तशी ज्ञानाची परिपूर्तता भक्तींत होते. ज्या योगें जग प्रतीत होतें ती आविद्या. ज्ञानाच्या विषयाचे विषयत्व गेल्या- शिबाय प्रत्यय नाही. ते ज्ञान असें की, तेथे त्रिपुटी एकरूप होते. सूये आणि प्रकार तशी इंश्रर आणि माया ही होत. प्रकाश दिसत नाही प्रकाशांत, वस्तु दिसतात. तशी माया दिसत नाही, तिचा पसारा मात्र दिसतो. सच्छास्त्र डोळे उघडविते, व दृष्टीला सत्यापयत नेऊन भिडविते. पुढे बुद्धीस योग्य दिसेल तसें जावयाचे. मग मानव स्वचचरित निर्माण करूं शकता. कतेव्य- बुद्धीने, लोभ किंबा द्रोह मनांत न ठेवितां ईश्वरापणबुद्धीने स्वकमीचरण करीत राहेल्यास येथे संसारांत सुख, शांति, समाधान आणि अंतीं सद्गति लाभते. हा असा सामान्य मानवास श्रीमद्भगवद्रीतेचा अत्यंत कळकळीचा आणि प्रेमाचा संदेश आहे. तो साधणे हें मानवीजन्माचें कर्तव्य आहे. यासाठी गीता सुगीता कर्तेब्या असा प्रभु श्रीकृष्ण भगवंताचा आदेश आहे. तो महाराष्ट्रीयांच्या मायबोलींत भगवानाच्या आशयाशी समरस होऊन येथें सोपा करून सांगितला. तो आदराने घेईल त्यास महालाभ होऊन जन्माचे साफल्य मिळेल व तसा प्रयत्न साधतां यावा म्हणून तच्वार्थ- दीपिकेचा हा यथायोग्य प्रयत्न प्रकाशिला आहे. याची भाषा अर्थवती, सुलम, सोपी अश्ली साधली आहे. विश्रांतीचा वेळ लेखकाने बाचकवर्गास सात्विक व सततची विश्रांति कशी लाभेळ तो मार्ग सहज समजाविण्यांत नियोजिला हें कौतुकास्पद आहे. हाच त्यांचा खरा लोक- संग्रह त्यार्मी सक्रिय साधला. त्याचें सवानी सोहादीनें स्वागत करावें अशी सदिच्छा बाळगतो. श्री. केशवराव बेडेकरांचा हा यत्न ““ ममत्वेतां वाणी गुणकथनपुण्येन भवतः पुनामीत्यर्थेडस्मिन् पुरमथनबुद्धिर्यवसिता ?? या हेतूने. प्रेरित होऊन झाला तरी तो '* सर्वे$त्र सुखिनः सन्तु । // याच आशीवबांदाची अपेक्षा करणार. तें स्तुत्य आहे. श्रीक्षेत्र आळंदी-देवाची --'प. पांडुरंग शमो
निवेदन
मानवी जीवनाची सवाच्च प्रेरणा कोणती ? अंतिम साध्य काय? तें ंसेद्ध होण्यासाठीं साधना कशी हवी ? त्याला अधिकारी कोण ? सवोनाच शक्य अशी कांहीं सुलभ साधना आहे काय? अक्षा प्रकारचे अनेक प्रश्न विचारवताच्या मनांत उभे राहतात. या सवाची उत्तरें श्रीमद्धगबद्रीतेत मिळतात असा विश्वास भारतीयाच्या मनात शतकानुशतके दृढमूल झालेला आहे. श्रीमद्व्यासांनी प्रज्वाठित केलेल्या या गीतारूपी ज्ञानमय प्रदीपाच्या प्रकाशांत भारतांतील लहान-थोर, विद्वानूःअविद्वान् , प्राचीन-आधुनिक, अद्या अगगित व्यक्तींनी आपापले जीवन घडाविण्याचचा प्रयत्न आजपावेतो केला आहे.
श्रीमत् दाकराचार्यादि अनेक ज्ञानवंतांनीं आणि श्री ज्ञानेश्वर महाराजां- सारख्या संतांनी गीतोपदेशाचचाच आधार घेऊन सामान्य जनांना आणि मुमुक्षंना अध्यात्मज्ञानाचे आणि नीतीचे पाठ दिळे आहित. आधुनिक काळांतहि लोकमान्य टिळकांनी कमयोग, आणि महात्मा गांधीजींनी अनासक्तियोग, याच परंपरेचा आधार घेऊन सांगितलेला आहे. यावरून असे स्पष्ट दिसर्ते की, भारतीय लोकमनाची परपरा आगि घडण लक्षांत घेतां गीतोपदेश हा सर्वकाळीं, सवोसाठी उपयुक्त मानला गेला आहे. गीतोपदेद्यांत ऐकांतिकतेनें कवळ कर्मयोगाचा, केवळ ज्ञानमार्गाचा, किंवा केवळ भाक्तेमागाचाच अर्थ काढण्याचे प्रयत्न झाळे आहेत, आणि असे प्रयत्न पुढेंहि होत राहतीलच. परतु श्रीगोतेला जी सर्वमान्यता पूवापार लाभत आली आहे ती पाहतां गीतोपदेश एकदेशीय क्रिंवा एकमताम्रही नाही हें सहज मान्य होण्याजोगें आहे. वास्तविक पाहता अनेक भारतीय मतांचा, साधनाचा, आणि विचारांचा समन्वय या गीतोपदेशांत सावलला आहे. आणि म्हणूनच तो अनेक मतांच्या आणि विचारांच्या संसर्गाने सहिष्णु आणि संग्राहक बनलेल्या भारतीय मनाळा आदरणीय झालेला आहे.
गीतोपदेशाच्या या समन्वयात्मक आणि सर्वसमावेशक स्वरूपाविषयी गीतेचा एक अभ्यासक म्हणून माझे कांहीं विचार मी वाचकांपुढे नम्रपणे
(१४)
मांडीत आहे. यांत पारंपरिक समजुतींना! न जुळणारे असे कांहीं दिसल्यास त्याचा सहृदय वाचकांनीं योग्य परामदा घ्यावा अशी विनंति आहे.
ईश्वरापणबुद्धीन, अनासक्त चित्ताने, आणि समत्वदृष्टीने स्वकर्माचरण करीत राहून, नितांत भक्तीन आपले सवरव परमात्म्यास समर्पण करणें हाच नि'श्रेयसप्रात्तीचा माग मीतेत उपदेगिळा आहे.
सवच कारही तो परमात्मा -वासुदेवः सर्वम-अस तादात्म्य झाल्यावर मग कशाचेच बंधन नाही. प्रत्रत्तीत नित्रत्तियुद्धि, आणि नित्रतीत प्रत्रत्ति-कमण्य- कम आणि अकमंणि कर्म-ही वुद्धियोगाची शिकवण सामान्य जनांसाठी आहे. ज्यानें त्याने सत्त्व नीट समजावून घेऊन आपला माग आपणच निश्चित करावयाचा आहे. उच्चनीच भाव, किंबा आचाराचे निष्ठ्रशासन कोणावरहि नाही.
हें विश्व विश्वेश्याचें व्यक्तरूप आहे, आणि तें सत्य, पूर्ण, सनातन आहे. तें केवळ भ्रमरूप किवा स्वप्तबतू नाही. जीवहि सत्य, नित्य, सनातन इंश्वरांशा आहे. जगत् परिर्वर्तनशीळ आहे, परंतु तें मिथ्या म्हणजे खोटे, किंवा केवळ आभासरूप अथवा नास्तिरू्प नाही. तें नितांत सत्य आहे. विश्वेशा विश्वांपासून वेगळा नाही हच विश्वरूप ददानाचें रहस्य आहे. जीव, विश्व, विशेश, सवे काही एकच एक सनातन तत्त्व आहे. ही गीतेची शिकवण, आणि यावरच आ।धारळेळा अभ्युदय-निःश्रेयसाचा माग गीतेत उपदेशिला आहे.
योगेश्वर श्रीकृष्णांनी प्रियशिष्य अझुनाला, म्हणजे नारायणानी नराला, अर्थात् परमात्म्याने जीवाळा, गीता उपदेशिळी आहे. ही तात्बिक भूमिका नीट ध्यानीं घेऊन गीतेचा अभ्यास केल्यास सर्वच काकाचा सुसंगत अर्थ लागेल, आणि कोणताहि कूट प्रश्न उपस्थित होणार नाही.
गीता हें मोक्षशास्त्र आह, परंतु सामान्य जनांसाठींहि यांत मार्ग दाखविला आहे. म्हणजेच आध्यात्मिक मोक्षशास्त्रावरीलळ हा काव्यमय प्रबंध सामाजिक मोक्षशास्त्रावरील एक मार्गदर्शक उपदेदा-ग्रेथहि आहे, याची प्रचीति साक्षेपी अभ्यासकाना येईल. आज मानवजातीच्या आधिमोतिक अभ्युदयासाठी विज्ञानाची प्रचंड शाक्ते उपलब्ध झालेली आहे; सामान्य जनतेमध्ये आपल्या
( १५)
उद्घाराची प्रबळ आकांक्षा व त्यासाठीं कमेप्रत्रत्त होण्याची दुर्दम्य ईष्या उत्पन्न क्षाली आहे, व सुजाण व सुसंस्कृत नागरिकामध्ये मानवजातीच्या आदश जीवना- बद्दळ एक सात्विक श्रद्धा हृढ झाली आहे. या विज्ञानाचे, कर्माचे व श्रद्धेचे बळ एकवटले तर आजचे सारे सामाजिक प्रश्न सटूं गकतील असा आशावाद भारतीयांच्याच नव्हे, तर सर्व रा्रातीळ सुज्ञाच्या हृदयात स्फुरत आहे. मानवी ज्ञान, कम व श्रद्धा यांच्या समन्वयाची ही आजची नवी गरज पाहता गीतोपदेशातीळ अदा समन्वयाचे तत्व मार्गदणक का ठरू नये १
आज जगांतील महत्त्वाचे प्रश्न युद्ठाणऐबजी शाततेंने सुटावेत अशी तीन्र आकांक्षा भय्राकुळ मानवजातीच्या हृदयांत हृढतर होत चालली आहे. राष््राराष्रांतीळ, वगावगीतीळ, किंवा व्यक्तिव्यक्तीमधील प्रश्न नेतिकतेचा आधार घेऊनच सोडवावयाचचे, का पादवी बळाचा अवलब करून सर्वमाश करून व्यावया*चा, हाच मोठा प्रश्न आज मानबजातीपुढें आहे. अशा वेळीं साक्षात् परमात्म्याने जीवाळा-अजुनरूपी मानवजातीलळा-जो उपदेश केला त्यांतील रह्रय़ काय हे समजावून घेणें अवश्य आहे. गीतोपदेश्याच्या * युध्यस्व भारत ? ह्या मंत्रात चिरकाळ टिकणारा शांततेचा आणि परमसुखाचा मार्गच मानवजातीला श्राकप्णांनी उपदेशिला आहे यांत. सठ्य नाही.
६ ठुंदीबर * जंगळीमहाराज रस्ता |
क्ट २ बेडेकर कार्तिक शुद्ध प्रतिप्रदा, शके १८७७ कशव महांदव बंड
॥ अथ श्रीगीता5नुश्यासनम् ।॥
नमामि विश्वेशमनन्तमव्ययम् । सवोन्तरस्थं करुणाकर समम ।
जडेषु जीवेषु तत॑ परात्सरमू । भूताधिवासं पुरुषोत्तम हरिम् ॥१॥ नमस्ते विश्वरूपाय साक्षिणे परमात्मने । संवेभूतानिवासाय सर्वेषामन्तरात्मने ॥२॥ क्षराक्षरावलम्बाय पुरुषायामितात्मने । योगेश्वराय कृष्णाय गोविंदाय नतो$5स्म्यहम् ॥३२॥ वासुदेवमुखाम्भोजाद्वीता भगवती सरित् । गह्वेव शिरसः शावोद्लोकोद्वाराय निःस्ता ॥४॥ आश्वासनाय दीनानामातानां चित्तशांतये । अज्ञानामवबोधाय प्राप्तेये भगवत्कृपा ॥५॥ वासनापड्रलिप्तानां शुद्धये वुद्धये सतामू । उदितस्तरणिज्ञानोन्मेषणाय विचेतसाम् ॥६॥ सांत्वनाय प्रपन्नानां श्रांतानामुपश्ान्तये । सत्यमार्गप्रदीयो$य॑ कल्याणपथगामिनाम् ॥ ७॥ आहवस्य मिषेनैव विद्येयमुपदेशिता । हृषीकेशेन पार्थाय जीवाय परमात्मना ॥८॥ महायोगेश्वरः क्ृष्णो ध्मेसंमूठमजुनम् । धर्म नारायणः साक्षात् शास्तीह प्रणत नरमू ॥९॥ प्रियाप्रियेनु संबंधमानवस्याहवो5सक्रत् । भृशमुत्पद्यते ह्मस्य़ कर्तब्येषु मतिभ्रमः ॥ १० ॥ कुयोमिद नवेत्येवं कचिहोलायते मनः । पुण्यं किमेतत्पापं वा$हितं वाहितमेव वा ॥११॥ क्य विश्रतियन्नेभ्यो$विकारो मार्गेदशने । सर्वेज्ञेत विना को वा निर्णयं दातुमहति ॥१२॥ आदेशयति पन्थानं गीतायां भगवान् स्वयम् । उद्घाराय प्रपन्नानां ज्ञानिनां मोक्षसिद्धये॥१३॥ उपदेशो यतो ह्येष जीवाय परमात्मनः । अहंशब्देन गीतायां परमादमैव सूचितः ॥१४॥ अहमात्मा गुडकेश सर्वभूताशयस्थितः । वाकयेरेवंविधेश्वान्येराशयो$्यं प्रतिष्ठितः ॥१५॥ दिव्मदष्टिप्रबोधेन विश्वरूपस्य दर्शनं । अजुनस्य़ाभवच्छक्यं प्रसादात्परमात्मनः ॥ १६ ॥ विश्वे विश्वात्मनः साक्षाहृशेनं सत्यमदभुतं । भवति श्रद्धधानानां भक्तानामिव केवलमू ॥१७॥ विश्वेश्वरा्रितं विश्वे सत्यं पूण सनातनम् । तद्धि विश्वात्मने व्यक्त रूपमव्यक्तरूपिण:॥१८॥ अत्र प्रहशीळं यन्नामरूपविभावितम् । जगत्तढीलयेशस्य सातत्येन विवतते ॥१९॥ जीवो जगति संसारमात्मनः परिकन्पते । इच्छांद्रेषसमुत्पज्नेः संबंधेरनुभावजेः ॥२०॥ सृष्टी जीवेत संसार इंश्वरेण जगन्महत् । विश्व विश्वात्मनो खूप ब्रह्म सचित्सुखं परम् ॥२१॥ एकत््रेन पृथक्तेन बहुधा विश्वतोमुखः । अव्यय: परमात्माझग्रं भक्तियुक्तरुपास्यते ॥२२॥ सगुणे निर्गुणो वा5पि ध्यायते परमेश्वर: । भक्तेरात्मानुगुण्येन यथा येषा प्ररोचते ॥२३॥ आश्रित: सगुणो भक्तेः प्रियो माता पितेति सः । ओमित्येकाक्षर ब्रह्म प्रणवोपासकेःश्रितम्॥२४॥ देहिनां दुलभं साक्षाद्रिश्वरूपस्य दर्शनम् । सगुणेनैव रूपेण तस्माद्वारेर्पास्यते ॥२५॥ विधाय सहज कमे विशेशं हृदि भावयन् । सममुद्धिरनासक्तो नरः प्राप्रांत सद्रातेमू ॥२६॥ एष सत्यः समो धमेः सर्वेषामुपकारकः । अविभेंदेन भक्तानां भूतये प्रतिपादितः ॥२७॥ समन्त्रयेन सर्वेषां द्शेनानां समासतः । गीताशास्रमनन्येभ्यो भक्तेभ्य उपदेशितमू ॥२८॥
(१७)
केचित् पश्यन्ति गीतायां ज्ञानं केचिदुपासनां। अन्ये निंधायेते कमे संन्यासो वा$त्र केवल:॥२९॥ स्वमताभिनिवेशेन सेष्ये विवदमानयोः । विवादश्रवणान्नूनं तत्त्वाथावगमः कुतः ॥३०॥ गज्ञायमुनयोर्वेणी ख्याता दृष्टिमनोहरा । तस्य़ां सरस्वती गूढा विद्रद्धिरनुभाविता ॥२१॥ यथा सरस्वती नासो दृश्यते सा5नुमीयते । तत्त्वे नु दीव्यति स्वान्ते संवादश्रवणात्तथा ॥३२॥ विश्वविश्वशयोस्तत्त्वं बुद्धयेव न निगम्यते । महावाक्यानुसंधानात्तत्तु स्वान्ते प्रतीयते ॥३३॥ बुद्वेः पारं परं तत्त्व तत्र तर्को न मूच्छेति । तर्को बुद्धेः पद यावत्तावदेव नयत्यमूम् ॥३२४॥ अशक््यमल्पबुद्धीनां तत्त्वज्ञानाथदर्शनम् । शाखेन्दुन्यायानेर्दिष्टं तत्त्व तत्पूवेदर्शिमिः ॥२५॥ यतो वाचो निवतेन्ते अप्राप्य मनसासह । भक्तिश्रद्धानुभाव्यं तद्रेदवाक्येनिंदार्शतम् ॥२६॥ सचिदादान्दरूपो यो वेदान्तेषु प्रकीर्तितः । निर्गुणो$पि स सडूत्तीः सगुणः परिकल्पितः २७ यत्प्रसादान्नरः शान्ति प्राप्रोत्यंते परां गतिम्। परमात्मा स हृद्देशे सर्वेषामेव सँस्थितः ॥३८॥ सत्यं ज्ञानमनन्तं यद् ब्रह्म वेदोपलक्षितम॒ । तत्साक्षादपरोक्षेण ज्ञानेनेबोपगम्यते ॥३९॥ श्रद्धावान योगसैसिद्धी जितात्मा भक्तिसंयुतः । अन्तःस्कूत्यो परं ज्ञानं स्त्रयमेवानुविन्दति ४० ंश्वरांशो जगत्यस्मिन जीवभूतः सनातनः । साक्षितेनेव भूतानि संग्रेरयति कमेसु ॥४१॥ जीवः स्व॑ मनुते वद्ध कामात्मा5५पक्तमानसः । वस्तुतस्त्वीश्वरांशत्वात्स स्वंतत्रश्न निमेलः४२ सततं परमात्मानं *ग्रात्वा कृत्वा$5त्मकमे च । समवुद्धिरनासक्त आत्मना5$५त्मानमुद्धरेत ४२ उद्घाराय प्रपक्नानां ज्ञानिनां मोक्षसिद्धय्रे । भक्तानुकम्पया ज्ञानमध्यात्मं प्रतिपादितमू ४४ सज्ञयः श्रतवानेनम् संवादं पाथेछृष्णयो: । योगे ज्ञानं च भक्ति च साक्षाद्वूगवतो मुखात ४५ हरेवैचांसि गीतायामुत व्यासकृतान्यहो । कैश्रिदुत्थाप्यते व्यर्थो वादो5य़ शब्दपण्डितेः ४६ परमार्थांपदेशो$्यं जीवाय परमात्मनः । व्यासप्रतिभया नूनं तत्त्वतः संप्रसाधितः ॥४७॥ वेय्यासिके प्रबंधेडस्मिन् श्रीकृष्णवचनामृतं । सभत करुणापूर्ण वाग्विवादो निरथेकः ॥४८॥ वचनानि हॅरेरेव गीतयां को5त्र संशयः । दश्यते करुणा तेषु न किं भक्तार्तिहारिणी ॥४९॥ परमं शब्दमाहात्म्य॑ श्रद्धा शब्देषु निश्िता । प्राकृतानां कुतकेंस्तु मनांसि विचलन्त्युत॥५० अनथंकों$धविश्वासस्तत्त्वज्ञानापकारकः । सावधाना हिताय स्याच्छद्धा ज्ञानोपब्रृहिता ५१ नाश्रडधस्य स्थिरा बुद्धिज्ञांनं भक्तिः कुतः खल । श्रद्धावाननसूयस्तु लभते गतिमुत्तमाम् ५२ सेन्यासः कर्मयोगश्व ज्ञानं भाक्तेःपरात्माने । श्रेयस्कराणि सर्वाणीत्येषा गीताप्रधोषणा ॥५३॥ प्रवृत्तिश्चव निवृात्तिश्व धर्मी ह्विविधलक्षण; । उभाभ्यामपि कल्याणमधिकारानुसारतः ॥५४॥ मानवानां समो धर्मो विश्ेषामुपकारकः । देशकालानपेक्षश्व गीतायामुपदेशितः ॥५५॥ स्वर्ग वा$स्तु एथिव्यां वा भक्तकामद इंग्वरः । यत्सत्यं सो5स्ति सर्वेषां हुहेशे परमेश्वरः ५६ आमग्रहो नास्ति गीतायां विशिश्ः सांप्रदायिक: । आत्मोद्वाराय सर्वेषामधिकारः प्रतिश्रतः ५७
(१८)
सवैसाक्षीश्वरो न्यायी दयालुर्भक्तवत्सलः । ददात्यभ्यार्थित भक्तैनिव्याजेनान्तरात्मना ॥५८॥ भक्तेभ्यः प्रतिश्षुभ्राव भगवान् गतिमुत्तमाम् । अनन्येभ्यसतवनासक्त्या निरतेभ्यः स्वकमेसु ५९ तभेव शरणं गच्छेदिति गीतानुशासनम् । ततसादान्नरः शान्ति प्राप्रोत्यंते च सद्वतिमू ६०
जीवस्य भदप्रतिपत्तिपूवेकम् । अहंत्वबुद्धया सुखदुःखभावनम् ॥
ज्ञानं तदात्मस्फुरणं स्वभावजं । अज्ञानमित्यात्मविदा$मिधीयते ॥६१॥
एतन्नु जीवस्य विकासकारणमू । मनोभवः काम इतः प्रजायते ॥
संसार हेतुस्त्वयमेव केवल: । जीवं निबध्नाति जगत्य्य॑ किल ॥६२॥
ज्ञानं त्विद॑ जीवनिबंधकारणात् । संमोहक चाप्ययथार्थक॑ मतम् ॥
मोक्षे हि धीज्ञानमिति प्रधारितम् । येनात्मतत्त्वे कृतिमिर्विभाव्यते ॥६३॥
ज्ञानं सविज्ञानमथानुचिन्तनमू । तत्त्वस्य चात्मप्रतिपत्तियूबेकमू ॥
स्रात्मावभूतिश्व समाधिसाधना । ज्ञानाभियुक्तस्य भवन्ति योगिन: ॥६४॥
करमापेथित्वा परमेश्वराय । कर्तेव्यमेवेति समत्वबुद्धया ॥
कर्त त्वनासक्तःधिया नंरेण । भवेत्तदेवात्मविमोक्षणाय ॥६५॥
निष्ठा ज्ञाने कमेयोगे प्रतिष्ठा । सिध्येते वे थ्यानयोगेन भक्त्या ॥
वैराग्येण ब्रह्माणि प्रश्नयेण । तादात्म्थेन श्रद्धया भेश्वरेण ॥६६॥
विश्व नित्यं रूपमेवश्वरस्य । जीवो नित्यो होश्वरांशो$व्ययश्व ॥
एकः सत्यश्वेश्वरा ब्रह्म साक्षात् । लोकाध्यक्षः सश्चिदानंदमूतिः ॥६७॥
अन्विष्यस्तं १चलितमनाः कामदं भोगबुद्धथा ।
सत्यान्मागोव्यलति परमात्मानमुत्सृज्य मोहात्॥
ज्ञात्वांउतःस्थं पथमनुसरेज्ज्ञानेभिः संप्रदिष्टमू ।
युक्त: शान्ति भजति परमां चित्मसादालबुद्धः ॥६८॥
मुक्तिभेक्तिप्रवणमानसामीश्वरे$नन्यभावः ।
ब्रह्मण्येव प्रणिहिताथेयां ब्रह्मनिर्वाणसिंद्विः ॥
केवल्ये तु प्रयतमनसां ज्ञानिनां ब्रह्मभूयम् ।
सामान्यानां विमलमनसां सद्रतिः साम्यबुद्धया ॥ ६९ ॥
कार्ये कमे प्रकृतिनियत॑ तब्च कतेव्यबुद्धया ।
हेयाडहंता विषयममता55सडगबुद्धिः फलाशा ॥
ज्ञानावाप्तिप्रवणमनसा योगबुद्धया यतात्मा ।
भक्त्या55त्मानं नतमुपनयेद् हृश्निविष्टाय तस्मै ॥ ७० ॥
३ तत्सत् ब्रेडेकरोपाहुः केशवः
3४ नमो भगवते वासुदेवाय अध्याय पहिला
अजुन विषाद
धृतराष्ट्र उवाच-धमक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकोः पांडवासेब किमकुवेत सजय ॥१॥ राजा धृतराष्ट्र म्ह.--कुरुक्षेत्राच्या धर्मभूर्मावर जमलेल्या युद्धोत्सुक
माझ्या कौरवांनी आणि पांडवांनी पुढें काय केलें :
संजय उवाच- दृष्ट्या तु पांडवानीक व्यूढं दुर्याधनस्तदा । आचायेमुपसद्ठम्य राजा वचनत्रवीत् ॥२॥ पड्येतां पांडुपुत्राणामाचाये महतीं चसूम । व्यूढां दुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥ अन्न शूरा महेश्वासा भीमाजुनसमा याथे । युयुधघानो विराटश्य दुपदश्न महारथ: ॥४॥ धष्टकेतुश्वेकितानः काशिराजय्रय वीयेवान । पुरुजित कुंतिभोजश्व शेब्यश्चव नरपुंगवः ॥1५॥। युधामन्युश्च विक्तांत उत्तमोजाश्व वीर्यवान । सोभद्रो द्रोपदेयाश्व सवे एव महारथाः ॥६॥ अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम । नायका मम सेन्यस्य संत्नार्थ तान ज्रवीमि ते ॥७॥ भवान भीष्मश्व कर्णश्व कृपश्च समितिजयः । अश्वत्थामा विकर्णश्व सोमदत्तिस्तथेव च ॥८॥
र तत्त्वार्दीपिका
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नाना शास्त्रप्रहरणाः सर्व युद्धविशारदा: ॥९॥
अपरयापं तद्स्माकं बलं भीष्माभिराक्षितम् !
पर्याप्त त्विदमेतेषां बल भौमाभिरक्षितम् ॥॥१०॥
अयनेषु च सर्वघु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षंतु भवंतः सवे एव हि ॥११॥
संजय म्ह०---व्यूह्रचना केलेळें पांडवदळ पाहून राजा दुयौधन
द्रोणाचायीसमीप जाऊन म्हणाला. २ आचार्य ! पहा ही आपल्या बुद्धिवान शिष्याने, ट्रुपदपुत्र धृष्ट्युम्नाने, व्यूहरचनेनें उभी केलेली पांडवांची अफाट सेना. २ या सेनेंत पराक्रमी महाधन्वी, युद्धकमोत भीमाझुनासारखे, सात्यकी, विराट, आगि महारथी दुपद आहेत. ४ धृष्टकेतु, चेकितान, पराक्रमी काशिराज, पुरुजित्, कुंतिभोज, नर्रेष्ठ शेब्य ५ पराक्रमी उत्तमौजा, श्यूर युधामन्यु, अभिमन्यु ( सोभद्र ), द्रौपदीचे पुत्र, असे सर्वच महारथी आहेत. ६ हे दविजोत्तमा ! आतां आमच्या सेन्याचे अग्रणी जे मुख्य मुख्य आहेत ते सांगतो ऐक. ७ आपण स्वतः, भीष्म पितामह, कणे, समरजेते कृपाचाय, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्तपुत्र ( भूरिश्रवा ), ८ तसेच दुसरेहि अनेक शूर योद्धे माझ्या कायासाठी प्राणापण करण्यास तयार असलेले, अनेक प्रकारच्या शस्त्रास्रांत निपुण, आणि सर्वच युद्धकलेंत प्रवीण असे आहेत. ( परंतु ) भीष्माचायोच्या सेनापतित्वाखालीं असलेलें आपलें सैन्य ( शत्रूला तोंड देण्यास ) असमथे असे दिसते; उलट, हें पांडबांचें सेन्य भीमाच्या सेनापतित्वाखालीं आधेक सामर्थ्यवान दिसते. १० आपण सवीनीं आपापल्या सैन्यप्रवेशमागीवर नेभळेल्या ठिकाणीं सज्ज राहून भीष्मार्चेच रक्षण करणें योग्य आहे.
तस्य संजनयन् इ्षे कुरुवृद्धः पितामह: ।
सिहनाद्ं विनद्योच्चेः शहड्खं दृध्मो प्रतापवान 11१२॥ ततः राड्खांत्य भेयेथ्व पणवानकगोसुखाः । सहसेवाभ्यहन्यन्त स शाब्दस्तुसुलो5भवत् ।।१३॥
अध्याय पाहला ३
ततः श्वेतेहेयेयुक्ते महति स्यंदने स्थिती ।
माधव: पांडवश्वैव दिव्यो शडखो प्रदध्मतुः ॥१४॥ पा्वजन्यं हृषीकेशो देवदत्त घनंजयः ।
पोंड दध्मो महादडःखं भीमकर्मा वृकोदरः 1१५ अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर: ।
नकुलः सहदेवश्व सुघोषमाणिपुष्पको ॥ १९॥
काड्यश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः। धरष्टझुस्यो विराटस्र्य सात्याकिश्वापराजितः ।।१७॥
दुपदो द्रोपदेयाश्व सवेशः पृथिवीपते । सोभद्रश्व महाबाहु: शडूःखान दध्समुः परथक् पृथक् ॥१८॥
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् । नभश्च पृथिवीं चेव तुमुलो व्यनुनादयन ॥॥१९॥
११ कुरुवंशांतीळ वडील प्रतापी भोष्मपितामहांनीं दुर्योधनाला हषे (आणि उत्साह ) वाटावा, असा प्रचड सिंहनाद करून आपला रख फुंकला, १२ त्याबरोबर, लगेच, अनेक शंख, नोबदी, ढोल, नगारे, मदंगादि वार्ये बाजूं लागलीं, आणि त्यांचा प्रचड निनाद झाला. १३ त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या भव्य रथांत बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अजुनाने, आपले दिव्य देख फुंकले, १४ श्रीकृष्णांनी पांचजन्य, अर्थुनाने देवदत्त, आणि सर्वोच्या हृदयांत धडकी भरणाऱ्या भीमसेनानें आपला मोठा पौंडू शंख फुंकला. १५ राजा कुंतीपुत्र युधिष्ठिराने अनंतविजय, नकुलसह्देवांनीं आपापले सुधोष आणि मगिपुष्पक दांख फुंकले, १६ हे राजा धूतराष्ट्रा ! महाधन्वबी काशिराजा, महारथी शिखंडी, श्वष्ट्युम्न, विराट, अर्जिक्य सात्यकी, १७ टद्रुपदराजा, द्रौपदीचे पुत्र, पराक्रमी अभिमन्यु, या सवोनीं आपापले हेख फुंकले. १८ या शंखांच्या आकाश आणि एथ्वी दणाणून सोडणाऱ्या प्रचंड निनादानें कौरवांची हृदर्ये हादरून सोडली.
४ तत्त्वार्थदीपिका
अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धातेराष्ट्रान छापेध्वजः । प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडव: ।1२०॥ हृषीकेदां तदा वाक्यमिदमाह महीपते ।
१९ हे राजा धृतराष्ट्रा ! त्यानंतर युद्धार्थ जमळेल्या कौरवावर दृष्टि टाकून, आतां शस्त्रांचा खणखणाट सुरू होणार एवढ्यांत, कपिध्वज असुन, धनुष्य सज्ज करून, २० श्रीकृष्णाला म्हणाला, अधुन उवाच-सेनयोरुभयोमंध्ये रथं स्थापय मेः्च्युत ॥२१॥
यावदेतान्निरीक्ष्ये5हं योध्दुकामानवस्थितान । केमया सह योद्धव्यं अस्मिन रणसमुद्यमे ॥२२॥ योत्स्यमानानवक्षे5्हं य एते5त्र समागता:
४. ९ ९७
घातेराष्ट्रस्य दु्बद्वेयुद्धे प्रियाचिकी्षवः 1।1२३॥ अर्जुन म्ह०---हे अच्युता ! दोन्ही सेन्यांच्या मध्यमागीं माझा रथ उभा कर. २१ मला नीट पाहूं तर दे, हे युद्धाला कोणकोण आले आहेत, ह्या युद्धांत मला कोणकोणाशीं झुंजावयाचें आहे. २२ युद्ध करून दुष्ट दुयोधनाचे दित करूं पाहणारे कोणकोण जमले आहेत, ते पाहू या तर. २३. युद्ध करूं नये, त्यांत कोणाचेच कल्याण नाहीं, सामोपचारानें तंटा मिटवावा, अशी इच्छा मनापासून अजुंनाची, आणि श्रीक्ृष्णांचीहि पण होती. सवे उपाय थकल्यावर नाइलाज म्हणूनच, पांडव युद्धास तयार झाले होते. कौोरवांचे बाजूनें मात्र कुटिलता, आणि दुष्टता एकसारखी दाखविली जात होती. त्यांच्या मनांत युद्धांत पांडवांचा समूळ नायनाट करावयाचा होता. सक्चय उवा'च-एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत । सेनयोरुभयोमेव्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥२४॥ भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वषां च महीक्षिताम् । उवाच पाथ पत््येतान समवेतान कुरूनिति ॥२५॥
अध्याय पाहैला प्र
तत्रापदयत् स्थितान पार्थ: पितूनथ पितामहान । आचार्यान् मातुलान भ्रातून पुत्रान पोत्रान सखींस्तथा॥ श्वशुरान सुहदश्वेव सेनयोरुभयोरपि । तान् समीक्ष्य स कौंतेय सर्वान् बंधूनवस्थितान ।॥२७॥ कुपया परया55विष्टो विषीदन्निदमत्रवीत् । संजय म्ह०--हे धृतराष्ट्रा! अर्झुन श्रीकृष्णास असें म्हणाला, म्हणून श्रीकृष्ण, तो उत्तम रथ दोन्ही सेन्यांच्या मध्यमागीं उभा करून, २४ भीष्म पितामह, द्रोणाचार्य, आणि सव राजमंडळाच्या सन्मुख होऊन म्हणाले, “' पहा हे सर्व युद्धाथ जमठेळे कोरव. ” २५ त्या ठिकाणीं अस्ुनाला चुलते, आजे, गुरू, मामा, बंधू , त्यांचे पुत्रपोत्र, मित्र, २६ श्वशुर, आणि जिवलग दोन्ही सैन्यांत दिसले. त्या सवे जमलेल्या बांध- वांना नीट न्याहाळून पाहून, २७ अत्यंत अनुकंपित होऊन दुःखाने (अर्थन) असे म्हणाला. युद्ध टाळून स्वजनांचा संहार टाळावा, अशीच अजुनाची मनीषा. तो पराक्रमी खरा, पण खऱया शुराप्रमाणे तो कनवाळू अंतःकरणाचा होता. दुष्टता, करता, हिंसकता हे खऱ्या शूराचे गुण नाहीत. खरा शूर निडर, आपल्या प्राणाचीहि परवा न करणारा आणि सत्याचा पाठीराखा असतो. नाईलाजा- स्तव त्याला शस्त्र हाती धरावें लागलें, तरी त्याच्या मनांत अनुकंपा, आणि हिंसेच्या कल्पनेने उद्भवणारे दुःख प्रकट होणारच. अझुंन उवाच-दष्ट्वेमान् स्वजनान कृष्ण युयुत्सून समुपस्थितान् ।॥। सीद्न्ति मम गात्राणे मुखं च परिशुष्याते । वेपथुश्च शरीरे मे रोमहषेश्व जायते ।॥२९॥| गाण्डीवं स्नंसते हस्तात् त्वक््चेव परेद्ह्यते । न च शाक्कोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥३०॥ निमित्तानि च पशर्यामि विपरीतानि केशव न च श्रेयो5नुपशयामि हत्वा स्वजनमाहवे ॥२१॥
तत्त्वाथदीपिका
न काळूक्षे विजयं कृष्ण राज्यं भोगा: सुखानि च । किं नो राज्येन गोविद कि भोगेजिवितेन वा ॥३२॥ येषामर्थे काड्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमे5वस्थिता युद्धे प्राणांस्त्यकत्वा धनानि च ॥३३॥ आचायो: पितरः पुत्रा: तथेव च पितामहा: । मातुला: श्वबशुराः पोत्राः शालाः संबंधिनस्तथा ॥३४॥ एतान्न हन्तुमिच्छामि घ्रतो5पि मधुसदन ।
आपि त्रेलोक्यराजस्य हेतोः किं नु महीकते ।।३५॥ निहत्य धातराष्ट्राक्न:ः का प्रीतिः स्याज़नादन । पापमेबाश्रयेदस्मान् हत्वेतानाततायिन: ॥। ३६ ॥ तस्मान्नाही वयं हन्तु धातेराष्ट्रान स्वबांधवान । स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माघव ॥३७॥ यद्यप्येते न पशयन्ति लोभोपहतचेत सः
कुलक्षयकृत दोष मित्रद्रोहे च पातकम् ॥३८॥
कथं न ज्ञेयमस्माभे: पापादस्मानिवा्ततुम । कुलक्षयळुतं दोषं प्रपडयरद्धिजे नादेन ॥३९॥
कुलक्षये प्रणदयान्त कुलघर्माः सनातना: ।
धर्म नष्ट कुल छृत्स्नं अधर्मामिभवत्यृत ॥४०॥ अधरमाभिभवात् छृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः
स्त्रीपु दृष्टासु वाष्णेंय जायते वणेसंकरः ॥४१॥ संकरो नरकायेब कुलघ़ानां कुलस्य च
पतन्ति पितरो हेषां लुत्तापेडोदकक्रियाः ।॥।४२॥ दोषेरेतेः कुळघानां वणेसंकरकारकेः ।
उत्साद्यन्ते जातिधमीः कुलघमोथ् शाश्वता; ॥४३॥
अध्याय पहिला ७9
उत्सन्नकुलधमोणां मनुष्याणां जनादन । नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रम ॥४०॥ अहो बत महत्पापं क्तु व्यवासेता वयम् यद्राज्यसुखलोभेन हन्तु स्वजनमुद्यताः ॥४५॥ यदि मामप्रतीकारं अडास्त्रं दास्त्रपाणयः धातेराषट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥४९॥ हे श्रीकृष्णा ! ह्या स्वजनांना ( आगि बांधवांना ) युद्धा थ सज्ज झालेलें पाहून, २८ माझे तर हातपाय गळाले, आणि तोंडास कोरड पडत आहे, अंगावर कांटा उभा राहिला आहे, २९ गांडीव धनुष्य हातांतून गळून पडत आहे, आगि अगाचची आग होऊं लागली आहे. येथें माझ्याने उभेंहि राहवत नाहीं, काय करावे कळत नाहीं, ३०.
हे केशवा ! मला अशुभ हकुन होऊं लागले आहेत. युद्धांत स्वजनांचा वध करून माझे कल्याण होणार नाहीं, ३१ हे श्रीकृष्णा ! नको हा विजय, नको है राज्य, नकोत हे भोग. हे गोविंदा ! राज्य, भोग किंवा जिणे तरी' आतां कशाला ? २२ ज्यांच्यासाठी ह राज्य, हे भोग, आणि हीं सुर्खे, तेच येर्थे आपले प्राण आणि आपलें सर्वस्ब पणास लावून युद्धार्थ उभे आहेत. ३३ हे गुरु, हे पितृव्य, हे पुत्र, हे पितामह, हे मामा, हे श्वघुर, हे पोत्र, हे शालक आणि हे संबंधी, ३४ हे माझा वध करावयास तयार असले तरी, यांचा वध करण्यास मी तयार नाही. तिन्ही लोकांचे राज्य मिळविण्यासाठींहि मी हे दुष्कृत्य करावयास तयार नाहीं; मग एवढ्याशा पृथ्वीच्या राज्यासाठी तर नाहींच नाहीं. ३५ हे जनार्दना ! ह्या धृतराष्ट्र पुत्रांचा वध करून आम्हांस काय संतोष वाटणार ? हे आततायी आहेत खरे, पण ह्यांना मारून आम्ही पापाचेच धनी होऊं, १३६ म्हणून या दुर्याधनादि आपल्याच बांधवांना मारणे आपणास योग्य नाहीं. स्वजनांचाच वध करून, हे माधवा ! आम्ही सुखी कसे होणार ? ३७ हे लोभाने झपाटले आहेत, म्हणून यांना जरी कुलक्षयापासून होणारें महृत्पाप, आणि मित्रांच्या धातापासून होणारे महान् दोष दिसत नाहींत,
< तत्त्वार्थदीपिका
२८ तरी आपणाला कुलक्षयापासून होणारे हे दोष दिसत असतां, आपणांस या दोषापासून परावृत्त होण्याचें कां कळूं नये ? ३९ कुलक्षयच झाल्या- वर पूवापार चालत आलेले कुलधमंहि नष्ट होणारच, आणि कुलधर्म नष्ट झाले म्हणजे सर्व कुलांत अधर्म बोकाळणारच. ४० अधर्म माजल्यावर स्त्रियांना उपसर्ग पोहॉंचेळ, आणि हे श्रीकृष्णा, स्त्रियांच निंदित झाल्या- वर वर्णधमौत गोंधळ माजणारच. ४१ वर्णधमौच्या नाशयानें कुलाचा सहार करणारांचं, आणि त्या कुलांरचे, नरकांत पतन अनिवा्यच आहे. त्या कुलांतल्या पितरांना पिंडोदकाच्या अभावी पतन हें स्वाभाविकच आहे, ४२ अशा प्रकारें कुलांचा संहार करणारांच्या, वर्णधर्मांचा नाश करणाऱ्या, ह्या पापांनी सनातन जातिधम आणि कुलधर्म पार उखडून जातात. ४३ हे श्रीकृष्णा ! ज्या मनुष्यांचे कुलधर्म नष्ट झाले त्यांना नरकाशिवाय दुसरी गतीच नाहीं, हँ प्रसिद्धच आहे. ४४ शिव शिव ! आपण राज्याच्या आणि सुखाच्या लालसेने स्वजनांचा वध करण्यास तयार झाली, हें फार घोर पातक करण्यास आपण उद्युक्त झालो आहोंत. ४५ हे दुर्यांधनादि सशस्त्र कोरव, निरास्त्र आणि प्रतिकारास तयार नसलेल्याचा माझा निकाल लावतील तर त्यांतच माझं अधिक कल्याण आहे, ४६
ह्या अजुंनाच्या भाषणाचा आशय असा काँ, त्याचें मन हें घोर स्वजन- हिंसात्मक कमे करण्यास तयार नव्हतें. त्याला कुळाची ( क्षत्रिय कुलाची ) प्रतिष्ठाच या युद्धांत नष्ट होईल अशी भीति वाटत होती. सवेच क्षत्रिय असे एकमेकांस नष्ट करण्यास उद्युक्त झाल्यावर क्षत्रियांचे नांवच नष्ट होणार. राष्ट्राचे रक्षण करणारा वर्णच नष्ट झाल्यास, सवेच अराजक माजेल, हें त्याला स्पष्ट दिसत होतें. कुर्कुलच नष्ट झाल्यावर कुदूंच्या स्वर्गस्थ पितरांना पिंडोदक कसे मिळणार १ पितरांचे नरकांत पतनाला आपणच कारण होणार... ...इत्यादि गोंधळलेले विचार अजुनाच्या मनांत उभे राहिळे, तो शर पण विचारी होता. आततायी आणि लोभाविष्ट नव्हता. पराक्रमी होता, पण दुष्ट आणि क्रूर नव्हता. ही भयंकर संहाराची तयारी पाहून त्याचें हृदय कळवळले. आणि येर्थच विवे- कानें वैराग्याचा पाया घातला. साधकाला आवऱ्यक भूमिका येथेच तयार झाली, आणि अशा प्रकारें अजुन ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाळला अधिकारी झाला.
अध्याय पहिला ९
सद्धय उवा*च--- एवमुक्त्वाजुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत । विस्ज्य सशरं चाप शोकसंविझमानसः ॥४७॥ इति श्रीमद्धगवद्गीतास्पनिषत्सु त्रह्माविद्यायाम् योगद्यास्त्रे श्रीकष्णजुंन संवादे अजुनविषादो नाम प्रथमोच्यायः ।
संजय म्ह०---असे बोळून अर्जुन त्या युद्धभूमीवर, रथाच्या साठींत श्वनुष्य बाण खाली टाकून, शोकाकुल होऊन खार्ली बसला, ४७
या प्रस्तावनेच्या अध्यायांत श्रीगीताशासत्रोपदेशाला योग्य अशी काव्यमय भूमेका मांडली आहे. युद्धाची पार्श्वभूमी आत्म्याचे अमरत्व, आणि परमात्म्याचे सवेव्यापित्व मांडण्यासाठी तयार केळी आहे. काठकोपानेषदांत “ न जायते भ्रियंत वा,” “अजो निलः शाश्वतोब्यं पुराणी न हन्य हन्यमाने शरीरे,” “हन्ता 'चन्मन्यंत हन्तुं हतश्वेन्मन्यते हतम्॒। उभो तो न विजानीतो नाव्य हन्ति न हन्यते ” असें आत्म्याचे अमरत्व प्रातिपादिलें आहे. त्याचप्रमाणे येथेंहि युद्धाच्या भूमिकेवरून तेंच प्रतिपादिळें आहे. विवेक, आणि त्यापासून वैराग्य, मनांत बाणल्यावरच ज्ञानप्रहणाची मानासेक तयारी होते. कांहींतरी जाराचा आघात मनावर झाल्याशिवाय विवेकाला चालना मिळत नाही, आणि विवेकाशिवाय वैराग्य नाहीं. ज्ञानाची शुश्रूषा वैराग्यानेच उत्पन्न होते.
श्रीगीतेचा उपदेश युद्धापुरता, किंत्रा केवळ अजुनापुरता नाही. “ पार्था वत्सः सुर्धीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ” असें हें सर्वोपकारी गीताद्यात्र आहे, अजुंनास केवळ या महान् ब्रह्मज्ञानोपदेशास निमित्तमात्र केला आहे. त्याच्य. भूमिकेच्या अनुषंगाने, भधिकारपरत्वे, ठिकठिकाणीं “ तस्मात् युद्धथस्व ?” असें प्रसंगोपात. सांगितलें आहे. असें ठिकठिकाणीं सांगण्याचा उद्देश, अजुन ह्या महान् ज्ञानोपदेशाला कारणीभूत आहे, एवढ सुचविण्याकरतां आहे. संसारी जीवाला मार्गदशन करणें, आणि केवल्यसाधनाचा मार्गे दाखविणे यासाठी श्रीगीतेचा अवतार आहे.
अध्याय दुसरा
सांख्य आणि बुद्धियोग
सक्षय उवाच---
त तथा छपया55विष्टम् अश्रपू्णीकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदन्तमिद्ं वाक्यमुवाच मधुस्दनः ॥ १॥
संजय म्ह०---अद्या प्रकारे अनुकंपेनें कळवळून गेलेल्या अशधुपूर्ण
विव्हहलोचन अशा, उत्साहभंग झालेल्या त्या अर्जुनास श्रीकृष्ण ( मधुसूदन ) म्हणाले, १. श्रीभगवान् उवा*च---
कुतस्त्वा करमलमिदं विषमे ससुपस्थितम् ।
अनायेजुष्रमस्वग्येंम् अकीतिकरमजुंन ॥ २॥ क्ेन्यं मा स्म गमः पार्थ नेतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्र हृदयदोबेल्यं त्यक्त्वात्तिष्ठ परंतप ॥३॥
श्रीमगवान् म्ह०--अर्जुना ! या बिकट प्रसंगीं असा हा आर्य- पुरुषास न शोभणारा, स्वर्ग आणि कीर्ति दोहोंपासून वंचित करणारा कुविचार तुझ्या मनांत कसा उद्भवला ! २ पार्था ! असा पाबळा होऊं नकोस, हे तुला शोभत नाहीं. हा मनाचा निंद्य दुबळेपणा झाडून टाक,
आणि वीरा ! उठून ( युद्धाला ) उभा रहा. २३ अजुन उवाच---
कर्थ भीष्ममहं संख्ये द्रोण च मधघुसदन । इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजाहोवरिसूदन ॥४॥
अध्याय दुसरा १९
गुरूनहत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्त भेक्ष्यमपीह लोके । हत्वाथेकामांस्तु गुरूनिहेव भुंजीय लोकान रुधिरप्रदिग्वान ॥५॥ न चैतद्विझः कतरक्नो गरीयो यद्धा जयेम यदि बा नो जयेयुः । यानेव हत्वा न जिजीविषामस्ते5वस्थिता: प्रमुखे धातराष्ट्रा: ॥२९॥. कापेण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धघमेसंमूढचेताः । यच्छेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते5हं शााधि मां त्वां प्रपन्नम् ।॥७॥ न हि प्रपदयांमे ममापनुद्यात् यच्छोकमुच्छोषणामेद्रियाणाम् । अवाप्य भरमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामापे चाधिपत्यम् ॥८।|
असुन म्ह०-हे मधुसूदना ! ह्या अत्यंत पूजनीय भीष्मपितामहावर आणि गुरुद्रोणावर या युद्धांत, हे देत्यकंदना ! मी उलट बाण कसे टाकू? ४ मला तर या परमतेजस्वी गुरूंच्या हत्येचे पाप करण्यापेक्षा जगांत केवळ मिक्षा मागूनहि राहिलेले पत्करेल, आपल्या केवळ ध्येयपू्तींची इच्छा करणाऱ्या या पूज्य वडिलांची हत्या केल्यास, केवळ हत्याऱ्याचे जिणंच जगावें लगिल, ५. अशा ह्या ( अडचणींच्या ) प्रसंगीं युद्ध करून जय मिळवावा, का ( मार्गे फिरून ) यांनाच विजयी होऊं द्यावे, यांपैकी अधिक श्रेयस्कर कोणतें, हेच मला कळेनासे झालें आहे. ज्यांचा वध केल्यास आपणाला आपलें जिणेंच नकोस होईल, असे हे ( पितामह आणि गुरु ) कौरवांच्या बाजूने माझ्यासमोर उभे आहेत. ६ माझ्या ह्या मनोदोबल्यामुळें माझी दृत्तीच डळमळून गेळी आहे, आणि मनांत धर्माधमाविषयीं गोंधळ उप्तन झाला आहे. म्हणून आतां तुलाच विचारतो, माझें खरें कल्याण कशांत आहे, ते निश्चित सांग. मी शिष्य भावाने तुला हरण आला आहें, मला योग्य मार्ग दाखीव, ७ या लोकीं निष्कंटक आणि समृद्ध राज्य, किंवा ( परलोकीं ) देवांचे आधिपत्य मिळालें तरीहि, हें इंद्रियांना जाळून टाकणारे मनाचे वेकुव्य शांत होईल असे मला दिसत नाहॉ. ८
१२ तत्त्वार्थदीपिका
अर्थकाम म्हणजे धनलुब्ध असा सर्वसाधारण अथे केला जातो. पण अथे म्हणजे धन किंवा द्रव्य असाच अथं नाहीं. आपलें वचन, प्रतिज्ञा, प्रतिष्ठा, ही. देखील अर्थ होऊ शकतात. भीष्मद्रोणासंबंधीं तरी अर्थ म्हणजे द्रव्य म्हणणें बरोबर नाहीं, त्यांना युद्धांत कोरवांच्याच बाजूस राहण्यास, यापेक्षां अधिक श्रेष्ठ आणि गूढ कारणे होतीं, दोघेहि पूर्वीपासून कोरव पक्षाचे, त्यांनी प्रसर्गी त्यांचा पक्ष सोडून जाणें कसें योग्य झालें असते ! युद्ध दोघांनाहि नको होते, पण पक्षच घ्यावयाचा तर कोरवांचाच पक्ष घेणे अपरिहार्य होतें. -सक्चय उवाःच-- एवमुक्त्वा हृषीकेश गुडाकेदाः परंतप: । न योत्स्य इति गोविदमसुकत्वा तूष्णी बभूव ह ॥९॥ तमुवाच हृषीकेदाः प्रहसन्षिव भारत । सेनयोरुभयोमेच्ये विषीदन्तमिदे दच: ॥१०॥ संजय म्ह०--असें बोळून तो पराक्रमी अजन (गुडाकेश) हृषीकेशाला म्हणाला, मी आतां युद्ध करणार नाहीं, आणि गप्प झाला, ९ ( त्यावर ) त्याला, दोन्ही सेन्यांच्या मध्यभागीं विषण्ण होऊन बसलेल्याला, हृषकिश किच्चित् हंसल्यासारखं करून म्हणाले, १० श्रीभयवानुवा-च--- अज्ञोश्वानत्वाशोचस्त्वं प्रज्ञावादांत्न भाषसे । गतासुूनगतासूंच नानुशोचान्त पंडिता; ॥११॥ न त्वेवाहं जातु नासं न त्व॑ नेमे जनाधिपा: । न चेव न भविष्यामः सर्वे वयमतः: परम् ॥१२॥ देहिनो5स्मिन् यथा देहे कोमारं योवनं जरा । तथा देहांतरप्रातिर्धीरस्तत्र न मुह्याति ॥१३॥ श्रीभगवान् म्ह०-_-अरे ! तूं ज्यांच्यासंबंधीं व्यथित होणें योग्य नाहीं -त्यांच्याचविषयीं तुझ्या चित्तांत वेळुव्य उत्पन्न होत आहे, आणि वर
अध्याय दुसरा १३
मोठ्या शहाणपणाच्या गोष्टी बोलत आहेस. खरे परमाथज्ञ जसे मृताविषर्यी शोक करीत नाहींत, तसेच ते विद्यमान सत्वासंबंधींहि व्यथित होत नाहींत. ११. मी आणि तूं नव्हतो, किंवा हे (युद्धास उभे राहिलेले) राजे पूर्वी (या जन्मापूर्वी ) नव्हत असे नाहीं, आणि यानंतर (या जन्मानंतर ) आपणां सवोस पुनः जन्म येणार नाहीं असेंही नाहीं. १२ ज्याप्रमाणे एकाच मानव जन्मांत, देहांत बालपण, तारुण्य, वार्धक्य हे बदल होतात, तद्वतच मानवाला दुसरा देहहि प्राप्त होतो. शहाणा मनुष्य याने घाबरत नाही. १३ शोक गतासंबेधीं होतो, आणि जिवेत आहे तो जाईल या भौतीने चित्त
व्यथित होतें. तो गेल्यावर जें दुःख होईल, त्याच्या कल्पनेने मन उद्दिम होतें. पण जे केव्हांतरी जाणारच आहित, त्यांचेसंबेधीं दुःख कर्रात बसणें शाहण्याला शोभत नाही. गेले म्हणून, किंवा जाणार म्हणून दुःख करणें, आणि अशा अपरिहाये घटनेसंबंधी व्यथित होणे, योग्य नाही. देह अनित्य आहेत, जीव आणि आत्मा हे नित्य आहेत, हें ज्याला यथाथोने समजलें, तो केवळ देहाच्या नाशानं दुःखित होणार नाहीं.
मात्रास्प्षास्तु कोतेय शीतोष्णसुखदुःखदा: ।
आगमापायेनो5नित्यांस्तान तितिक्षस्व भारत ॥१४॥
यं हि न व्यथयन्त्तेते पुरुष पुरुषषेभ ।
समदुःखसुखं धीरं सोड्सतत्वाय कल्पते ॥१५॥
हे कौंतेया, शीत-उष्ण, सुख-दुःख ज्यांपासून उद्भवतात, ते विषयें-
द्रिय संनिकष सारखे घडत आगि मोडत असतात, त्यांना, हे भारता ! विवेकाने सहन केलेच पाहिजे. १४ हे पुरुष्रेष्ठा ! सुखें आणि दुःखे सम- तत्वाने मानणाऱ्या ज्या विवेकी पुरुषाला हे संबंध विचलित करीत नाहींत, तोच अमृतत्वाचा अधिकारी होऊं शकतो. १५
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । उभयोरपि इष्टो5न्तस्त्वनयोस्तत्त्वदाश्ञामिः ॥१६॥
2४ तत्तवार्थदीपिका
आयेनाठी तु ताद्विद्धि येन सवेमिदे ततम । विनादामव्ययस्यास्य न कदिचतू कतुमहाति ॥१७॥
जे परमाथतः “' नाहींच ? त्याचें अस्तित्व सिद्ध होत नाहीं, आणि जं '“ आहेच ” त्याचा कधींहि अभाव होत नाहीं. असा हा दोहो- संबंधीं तत्त्ववेच्यांनीं सिद्धांत निणी्त केला आहे. १६ (तो असाकीं) जें एक महृत्तत्त्व या विश्वांत ओतप्रोत ( भरून ) आहे, त॑ अविनाशी € नित्य ) आहे, कोणालाहि या अव्यय ( अविनाशी ) तत्त्वाचा नाश करितां येणार नाहीं. १७
देह अनित्य आहे, देही नित्य आहे. ज्या परमात्मतत्त्वानं हें सवे विश्व व्यापले आहे, तें नित्य आहे. सवे चराचर विश्वाला व्यापून तो परमात्मा “ अत्यतिष्टत् दशाड्युलमू ” असें म्हटलें आहे. मरण देहाला आहे, आत्म्याला नाहीं. देहाचा नाश करणें शक्य आहे, त्या देहीचा नाश होत नाहीं.
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ता हारीरिण: । अनाशिनो5प्रमेयस्य तस्मार्ुध्यस्व भारत ॥१८॥
कधींहि नाश न पावणारा, आणि अनाकलनीयस्वरूप नित्य ( अवि- नाशी ), जो शरीरी ( देही, जीवात्मा ) त्याचे हे ( दृश्य ) देह नाशवंत आहेत, म्हणून भारता । तूं युद्धापासून माघार घेऊं नकोस, १८
युद्धांत देहांचा नाह होऊं शकेल, परंतु तू ज्यांना पूज्य किंवा प्रिय मानतोस ते कांहीं केवळ गुरुजनांचे क्रिवा स्वजनांचे देह नाहींत. ते तत्त्वतः तर देहापासून वेगळे आहेत, आणि अविनाशी आहेत, मग नाश त्यांचा कसा होणार £ भलत्याच कल्पना मनांत आणून आपलें कतेव्य, आणि आपला धमे कां सोडतोस १ य एनं वोत्ते हंतारं यरचेनं मन्यते हतम् । उभो तो न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥१९॥ वास्तविक जो कोणी हाच ( शरीरीच ) मारणारा आहे अर्से मानतो ,
अध्याय दुसरा १५
किंबा जो कोणी हाच ( शरीरी ) मारला जातो अर्से मानतो, ल्या दोघांनाहि ( खरें ) तत्त्व कळलें नाहीं; हा मारीतहि नाहीं, आणि मरतहि याहीं, १९
काठकोपनिषत १॥२॥१९ “ हंता चेन्मन्यते हन्तु हतश्रेन्मन्यते हतम् उभो तो न विजानीतो नाय हन्ति न हन्यते ॥ ” हेंच वचन येथें गीतेत घेतलें आहे. वर शोक १८ मध्ये “ तस्मायुध्यस्व भारत ” हे वचन केवळ आनुषंगिक आहे. मुख्यतः काठकोर्पानषदांत दिलेल्या वचनांचाच येथे विचार आणि विस्तार आहे.
न जायते स्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता वा न भूयः अज़ो नित्य: शाश्वतो5्यं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ।२०॥
ह्या देहीला केव्हांहि जन्म नाहीं, मरणहि नाहीं; आतां आहे तसा तो पुनः ( मरणानंतर ) राहणार नाहीं असेंहि नाहीं. ह्याला जन्म नाहीं, मरणहि नाहीं ( हा नित्य आहे ). हा अव्यय अनादि आहे. शार्राराला मरण आले तरी याला ( देहीला ) मरण येत नाहीं. २०
जन्म आणि मरण देहाला; जीवाला मरण नाहीं, जन्महि नाहीं. त्याला केवळ वाहनपालट आहे. हाच लहोक असाच जवळजवळ काठकोपनिषदांत १॥२॥१८ आहे. जड शरीराला हालचाल प्राणाची, परंतु प्रेरणा जीवाची. हा जीव आत्माच, पण उपाहित. शुद्ध आत्मा अज, नित्य, शाश्वत, पुराण आहे. तो केवळ वासनेनें जीव आणि देही होतो, परंतु त्याचे मूळ धमे तसेच राहू- तात. देह मरता, जीव मरत नाहीं.
वेदाविनाशिनं नित्य य एनमजमव्ययम् । कथ स पुरुषः पार्थ क॑ घातयाते दन्ति कम् ॥२१॥ ज्याला हा (देही) अविनाशी, निल्य, अजन्मा, अव्यय आहे असे कळले,
तो पुरुष, हे पार्था ! क्स आणि कोणास मारवूं शकेल, किंवा स्वतः तरी कोणाला ( आणि कसं ) मारील £ २१
१६ तत्त्वार्दीपिका
वासासे जीणानि यथा विहाय नवानि ग्रृह्माते नरो पराणि । तथा दारीराणि विहाय जीणोन्यन्यानि संयाति नवानि देही ॥२२॥
वस्त्रे जीणे झालीं म्हणजे मनुष्य ती टाकून दुसरी नवी जशीं धारण करतो, तर्सेच जीणे शरीरें टाकून देऊन, तो देही दुसऱ्या नव्या देहांत प्रवेश करतो. २२
नेनं ठिन्दन्ति हास्त्राणि नेनं दहाते पावक: ।
न चेन छेंदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥२३॥
अच्छेद्यो$यमदाह्यो5यमक्केययो$्शोष्य एव च ।
नित्यः सवेगतः स्थाणुरचलो5यं सनातन: ।।२४॥
अव्यक्तो5यमचिन्त्योड्यमविकार्याञ्यमुच्यते ।
तस्मादेवं बिदित्वेनं नानुशोचितुमहासि ॥२५॥
या देहीला शस्त्रे तोडूं शकत नाहींत, अभि जाळूं शकत नाहीं, पाणी
मिजवूं शकत नाहीं, किंवा वायु सुकवूं शकत नाहीं, २३ याचें छेदन, दाहन, प्लावन किंवा शोषण कांहींहि शक्य नाहीं. (कारण) हा नित्य, सवैव्यापी, स्थिर, अढळ आणि शाश्वत असा आहे. २४ हा इंद्रियांना अगोचर, मनाला अकल्प्य, आणि कधींहि विकृती न पावणारा आहे, असा सिद्धांत आहे; म्हणून अर्से याचे स्वरूप तत्वतः समजल्यावर, याचा ( नाश होईल अर्से मानून ) शोक करणें तुला योग्य नाहीं. २५
अथ चैन नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् ।
तथापि त्वं महाबाहो नेनं शोचितुमहीसि ॥२६॥
जातस्य हि थुवो सत्युधेब जन्म सृतस्य च ।
तस्मादपरिहायेर्थ न त्वं शोचितुमहोसे ॥२७॥
अव्यकतादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक््तनिधनान्येव तत्र का परिदेवना 1२८॥
अध्याय दुसरा १७
आतां, हा देहीच पुनः पुनः जन्म घेतो आणि मरतो, अर्से मानीत असशील, तरी देखील त्यासंबंधी एवढें दुःख करणें योग्य नाहीं. २६ जो जन्मला त्याला मरण ठरलेलेंच, आणि मेलेल्यालाहि पुनजन्म अटळच, तेव्हां ह्या अपरिहार्य गोष्टीसंबंधीं दुःख करणें बरोबर नाहीं २७ हे सृष्ट प्राणी पूर्वी ( या जन्मापूर्वी ), कोठें आणि काय होते सांगतां येत नार्ही; आतांचा हा त्यांचा मधला जन्म तेवढा आपणांस माहीत आहि. हे मेल्या- बर कोठें जातील ९ त्यांचें काय होईल ) हेंहि माहीत नाहीं, तर मग या- संबंधी एवढे दुःख कां करावे? २८ आश्चवयेवत् पड्यति कश्चिदेनम् आश्चयेवद्ददति तथैव चान्यः । आश्चयेवस्धेवमन्यः *टणोति श्वुत्वाडप्येनं वेद न चैव कश्चित् ॥२९॥
कोणी तर आश्चर्यानेच या देहीकडे पाहत राहतात, कोणी याच्यासंबंधी आश्चयानें बोलतात, कोणी याची आश्चर्ययुक्त वर्णने ऐकतात, पण ही वर्णने ऐकूनहि कोणालाच यार्चे खरें ज्ञान होत नाहीं. २९
वरील *चार श्होकांत पुनजेन्म, आणि मरणोत्तर पुनः पुनः जन्ममरणाचें चक्र, यांचा विचार केला आहे, आणि फार तर आपणास प्राण्यांच्या या एका जन्मार्सबंधीच कांहीं तरी कळूं शकतें, हें सांगितलें आहे. पूर्वीच्या आणि या नंतरच्या जन्माविषयी जर आपणास कांहींहि निश्चित ज्ञान नाहीं, तर एवढ्याशा एका जन्माबद्दल दुःख कशाला £ हाच देही पुनः पुनः जन्माला येतो, तो कर्धीच मरत नाही, या सिद्धांताच्या आधारानेच हॅ विवेचन केलें ओह. पण खरें तर याचे स्वरूप कोणासहि कळणें शक्यच नाहीं. मोठाले सिद्धांती याची आश्चर्ययुक्त वणनें करतात, पण याचें खरें स्वरूप कोणासच कळत नाहीं. श्हीक २९ तील आशय काठकोपानिषत् १-२-७ मध्यें दिल्याप्रमाणे “श्रवणाया 5पि बहुमिने ल*्यः श्वण्वन्तोडपि वहवो यं न विद्युः । आश्चर्या वक्ता, कुशलो5स्य लब्धा55श्वर्या ज्ञाता कुशलानुशिष्टः ॥ ” असा दिला आहे, कोणसच निश्चित काय तें कळत नाहीं, तेव्हां शास्त्रसिद्धांताप्रमार्णेच'त्यांचें स्वरूप मानावयास पाहिजे. जीवात्मा नित्य आणि सनातन असून, परमात्म्याचाच अंश आहे, पण तो शुद्ध (केवळ) नसून उपाहित आहे, असा वेदांतशात्राचा सिद्धांत आहे.
त, २
१८ तत्त्वार्थदीपिका
देही नित्यमवध्यो5यं देहे सवेस्य भारत ।' तस्मात्सवाणि भूतानि न त्वं शोचितुमहेसि ॥३०॥ हे भारता ! हा सव प्राणिमात्रांच्या देहांत वसणारा देही (जीवात्मा) सवबदाच अवध्य ( मारतां न येणारा ) आहे, तेव्हां कोणत्याहि प्राण्यासंबंधीं दुःखाने विव्हळ होणे तुला योग्य नाहीं, ३० स्वघधमेमपि चावेक्ष्य न विकाम्पेतुमहोसे । 'थर्म्योद्धि युद्धाच्छेयो5न्यत् क्षत्रियस्य न विद्यते ।॥॥३१९॥ यदच्छया चोपपक्नं स्वगेद्वारमपावृतम । सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीडदाम् ॥॥३२॥ तुझ्या स्वाभाविक क्षात्रघमांचा विचार केल्यासहि तुझ्या चित्तांव हा विकंप ( माघार घेण्याची इच्छा ) उत्पन्न होणें योग्य नाहीं, कारण क्षत्रि- याला धम्यंयुद्धापेक्षां आधेक कल्याणकर कांहींहि दुसरे नाहीं. २९ हे स्वर्गकपाट आपसुकच उघडले गेलें आहे. भाग्यवंत क्षत्रियांनाच, पार्था ! असें हें घमयुद्ध लाभते. ३२ अजुनाची युद्धापासून परावृत्ति केवळ चित्तश्रमाने झाली होती, ती खाभा- विक नव्हती. त्याला त्याच्य़ा वर्णधमीची आणि स्वभावाची मुद्दाम आठवण करून दिली आहे. अथ चेत्त्वामिम धम्ये संत्रामं न करिष्यासे । ततः स्वघम काते च हित्वा पापमवाप्स्यासे ॥।३३॥ अकीति चापि भूतानि कथयिष्यस्ति तेः्ययाम् । संभावितस्य चाकीर्तिमेरणादतिरिच्यते ॥३४॥ भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः । येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यासे लाघवम् ॥३५॥ अवाच्यवादांश्वच बहून बदिष्यांते तवाहिताः । निन्द्न्तस्तव सामथ्ये ततो दुःखतरं नु किम् ॥३९॥
अध्याय दुसरा १९
हतो वा प्राप्स्यासे स्वगे जित्वा वा भोक्ष्यसे महिम । तस्मादुत्तिष्ठ कोतेय युद्धाय रृतनिश्वय: 1॥३७|
आतां जर तूं या धम्य युद्धापासून परावृत्त होशीळ, तर आपला धर्म आणि कोौर्ति दोहींला मुकशाळ, आणि पापाचा मात्र धनी होशील. ३३ सर्व जग तुझी अव्याहतपणे निंदा करीत राहील. कौर्तिवताला तर अप- कीर्ति मरणापेक्षांहि मरण आहे. ३४ हे (येथें जमलले) महारथी, तूं भिऊन रणांतून पळून जात आहेस असें म्हणतील, आणि ज्यांनीं तुला आजपावेतो एवढा मान दिला, त्यांच्यापुढे तुळा खाली पहावें लागेळ, ३५ तुझे शत्रु तुझ्या वीरत्वबाची हेटाळणी करून, तोंडांतून काढूं नयेत असे अपशब्द तुझ्यासंबंधीं काढतील; यांपेक्षा अधिक उद्वेगजनक ते काय असगार १ ३६ अरे! मारला गेलास तर स्वर्ग मिळविशीलळ, आणि विजयी झालास तर पुर्थ्वाचें राज्य भोगशील, कर तर मग, अझुना ! युद्धाचा निश्चय, आणि उठून उभा रहा. ३७
याप्रमाणे लौकिकवादानें अजुनाच्या मनाचा भ्रम घालविण्याचा प्रयत्न केला आहे. “ द्वाविमो पुरुषी लोके सूयेमंडलभेदिनो । परिव्राडू योगयुक्तत्व रणे चाभिमुखो हतः ” असे महाभारतांत अन्यत्र आहे, त्याचाच येथे अतुवाद आहे. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो । ततो युद्धाय युज्यस्व नेवं पापमवाप्स्यस्ि ॥३८॥
सुख होवो वा दुःख होवो, लाभ होबो वा हानि होवो, जय द्दोबो बा अपजय होवो, चित्ताचो समता ढळूं द्यावयाची नाही, अशा बुद्धीन युद्धास तयार हो, म्हणजे तुला कसलेंहि पाप लागणार नाही. ३८
श्हो. १६ ते ३० पावेतो तात्त्विकज्ञानाच्या भूमिक्रेवडून अजुनाचा भ्रम- निरास करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पुनः त्याला लोकिक भूमिकेवरूनहि, याप्रसंगी त्याचें कतव्य काय, ते स्पष्ट करून सांगितले, त्याच्या सवे शकांचा निरास करण्यासाठी, त्याला शेवटी, आपले स्वभावज कमे केवळ कर्तेव्यबुद्धीनें
२० तत्त्वार्थदीपिकाः
केल्यास कोणतेंहि पाप लागणार नाहीं, असें येथें सांगितलें आहे. जय होईल काः पराजय होईल, याची वाटाघाट करीत बसणें म्हणजे केनळ कतेव्यश्ून्यता आहे. कोणतेंहि कमे करणें योग्य आणि न्याय्य असें एकदां निश्चित झाल्यावर, मग त्यांत जयापजयाची वाटाघाट करीत बसणें योग्य नादीं. हा उपदेश ज्ञाना आणि व्यवहार दोन्ही दष्टीने केला आहे.
एषा ते5भिहिता सांख्ये बुद्धिर्यागे त्विमा *रणु । बुद्धया युक्तो यया पार्थ कमेबंध प्रहास्यासे ॥३९॥
ही ( आतां पावेतो ) तुला सांख्यबुद्धि ( ज्ञानाच्या तात्त्विकभूमिके- वरून ) सांगितली, आतां ही योगबुद्धिसांगतो, ऐक. या योगबुद्धीने युक्त. झालास, म्हणजे पार्था ! कमंबंधापासून मुक्त होशील. ३९
आतां पावेतो ज्ञान आणि व्यवहार दोन्ही सांगितली, येथ सांख्य म्हणज ज्ञान, सांख्यदरीन नव्हे. हें ज्ञान म्हणज परमाथेवस्तुविवेक. योग म्हणजे परमात्म्याशी, परमेश्वराशी तादात्म्य. जे कमे करावयाचें ते॑इंधरापेण बुद्धाने करावयाचें. “ तद्थे ” आणि “ मुक्तसंग ” होऊन कमे केल्यास, ते कमे. आपले नव्हेच, मग त्यापासून बंध होणार नाहीं, हें साहजिकच झालें. अहंता,, ममता, लोभ, हांच बंधाला कारण होतात, तीं नसल्यास बंध कोठचा १
नेहाभिक्रमनाशो5स्ति प्रत्यवायो न विद्यते । स्वल्पमप्यस्य धभस्य च्रायते महतो भयात् ॥४०॥
या बुद्धियोगांत ( मोक्षमागकमेयोगांत ) आरमिलेळें कमे विफल होत नाहीं, आणि कांहीं विपरीत फल ( दोष ) होण्याचीहि आहका नाहीं. तसेंच या योगधर्माच्या थोड्या ( स्वशक्त्यनुसार ) अनुष्ठानार्ने देखील, महडूयापासून ( जन्ममरणरूप संसारापासून ) साधकाचे रक्षण होईल. ्०
पुढील पांच शछोकांत काम्य कमानुष्टानाचा उद्लख आहे. त्या कर्मातील अभिक्रमनाश आणि प्रत्यवायोत्पात्ति या दोषांची भीति बुद्धियोगाचरणांत
'अध्याय दुसरा २१
कधींहि नाही अर्से निक्षून सांगितलें आहे. श्रौतस्माते काम्यकर्मे एकादा आरंभिल्यावर शेवट पावेतो, कांही विध्न न येतां, यथासाग, त्यांतील विधि- मध्ये बारीकसारीकहि चुकी न होऊं देतां पार पडलीं, तरच त्यांचे अपेक्षित 'फल मिळणे शक्य अस्ते. कमे अधेवट राहिलें, त्यांत काही विघ्न आलें, किंवा पविधींत कांही चुक्री झाली, तर सवेच निष्फल होतें; उलट दोष लागण्याचीच भोति भसते. तरसे बुद्धियोगानुष्टानासंबंधीं नाही. काम्यकर्भ विशिष्ट फला- कांक्षेने केलीं जातात, तसें बुद्धियोगानुष्ठानांत नसून, साधकाला यथाधिकार साध्य जी सद्गवति ती प्राप्त होते. जेवढ्या उत्कटतेने, प्रयत्नाने आणि सातत्याने, हँ योगानुष्ठान होईल, त्या मानाने सिद्धि निश्चित मिळते. फला- क्रांक्षाच नसल्यानें, त्यांत वेफल्याचीहि भीति नाहीं.
5यघसायात्िका बुध्द्रिकेह कुरुनदंन । बहुशयाखा ह्यनन्ताइच बुध्द्यो5व्यवलायिनाम् ॥४१॥
हे कुरुनंदना ! या बुद्धियोगनिष्ठेंत एकाच ध्येयावर बुद्धि निश्चयाने केंद्रित करावयाची असते, परंतु ज्यांची बुद्धि अशी निश्चित झालेली नसते, त्याच्या बुद्धीला अनंत फा2 फुटतात. ४९१
काम्यकर्भ अनेक, आणि त्यांचीं फलेंही अनेक प्रकारचीं, तेव्हां यां काम्य- कमोसंबंधीं निश्चित असें एकच ध्येय नाहीं. पण योगाचें ध्येय एकच. काठ- कोपानेषदांत योगाचे वणन असें आहे. “ यदा पंचावतिएन्ते ज्ञानानि मनसा सह । बुद्धिश्व न विचष्टाते तामाहुः परमां ग्रातेमू ॥ तां योगमिति मन्यन्ते स्थिरामिन्द्रियधारणाम् । अप्रमत्तस्तदा भवति योगा हि प्रभवाप्ययो ॥ ” मूलकारणाशी संयोग ज्यांत साध्य होतो तो योग, येथे योगमागीत एकच एक निश्चित ध्येय, आणि एकच एक निश्चित मार्गे असतो.
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपशचितः । वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥४२॥
कामात्मानः स्वगेपरा जन्मकमेफलप्रदाम् । क्रियाविशेषबद्दुलां भोगेश्वयेगातं प्रति ॥४३॥
२२ तत्त्वार्थदीपिक!'
भोगेश्वयेप्रसक्तानां तयापहतचेतसाम । व्यवसायात्मिका बुध्दिः समाधी न विधीयते ॥४९४९॥
वैदिक कमकाण्डाच्या अ्थवादावर भर देणारे, आणि कमोपेक्षां श्रेष्ठ दुसरें काहींहि नाहीं असे प्रातिपादन करणारे, वेदाभ्यास जड, मोठ्या. रसभरित वाणीने, त्या कमीची महती सांगतात, ४२ हे केवळ काम्य- कमीत गढून राहणारे कर्ममार्गी, स्वर्गप्राप्तीच श्रेष्ठ साध्य मानतात, आणि भोग आणि ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या, जन्म हेंच कर्मफल देणाऱ्या, विशिष्ट ( काग्य ) क्रियांचे आडंबर करतात. ४३ ( याप्रमाणें ) भोग आणि ऐश्वर्याच्या मार्गे लागलेल्यांची आणि त्यायोगें ( योग्य मागापासून ) म्वलितचित्त झालेल्यांची बुद्धि त्या कमंमागोत निश्चित असली, तरी त्यांच्या चित्तास समाधान प्राप्त होऊं दाकत नाहीं, ४४
चैेगुण्यविषया वेदा निस्त्रेगुण्यो भवाजुन । नेद्वं्ठो नित्यसत्वस्थो निर्यागक्षेम आत्मवान ॥४'५१॥
वैदिक कर्मकाण्डाचा त्रिगुणांशीं ( सांसारिक विषयांशी ) संबंध आहे, तूं त्रियुणांपासून अलिप्त ( निष्काम ), ( सुख-दुःख, राग-- द्वेष, लाभालाभ इत्यादि ) ददवांनीं व्यग्न न होणारा, शुद्ध सत्त्वगुणांत स्थिर राहणारा, योंगक्षेमाची चिता न वाहणारा, जितेद्रियः असा हो. ४५
कमेकाण्डांत कांही कर्मे सत्वप्रधान, कांही राजस, तर कांही तामस अशीं सांगितठीं आहेत, गुण बंधकारक आहेत. ल्यांपासून चित्ताला शांति, किंवा समाधान मिळत नाही. काम्य कर्माचा त्यागच करावयास पाहिजे. राग-देष लाभालाभादि दंद्वें दुःखाला कारणीभूत होतात, म्हणून त्यापासून दूर राहून शुद्ध सत्त्ववृत्तीचाच आश्रय करावयास पाहिज.
यावान्थे उदपाने सवेतः संप्टुतोदक । तावान् सर्वेपु वेदेपु ब्राह्मणस्य विजानतः ॥४६॥
अध्याय दुसरा २३
कमण्येवाधिकारस्ते मा फळेपु कदाचन ।
मा कमेफलहेतुभूः मा ते सद्लोस्त्वकमोगे ॥४७॥ योग्यस्थः कुरू कमाणि सद्ध त्यकक्त्वा धनंजय । सिद्धयसिद्धथोः समो भृत्वया समत्वं योग उच्यते ॥४८॥
सर्वत्र विपुळ जलसंचय लभ्य असला, तरी त्यांतून आपल्याला आवश्यक ( आणि हितकारक ) तेवढेच व्यावयाचें असते, अशाच प्रकारची बुद्धि ज्ञानवान् ब्रह्मनिष्ठाची सवे वैदिक कर्मासंबंधीं असते. ४६ ( विहित ) कर्मे योग्य प्रकारे करणे, एवढाच तुझा अधिकार ( कतेव्य ) आहे, ( त्या कमोच्या फल्शध्रुतींत सांगितळेल्या ) फलासंबंधीं तुला कसलाहि अधिकार ( हक्क ) नाही. केवळ कर्मफलाच्याच उद्देशाने कर्म करू नकोस, आणि कमे पारित्यागाविष्रयींहि आसक्ति धरूं नकास. ४७ अर्जुना ! परमेश्वराच्या ठार्या अनन्य भावाने, आणि अनासक्तबुद्धीनं, साध्याची पूर्ति किंवा अपूर्ति दोहोविषयीं समचित्त राहून क्माचरण कर. चित्ताच्या समतेला'चच योग म्हणतात. ४८
यज्ञदानतपादि विहित कर्म, तसेंच प्राप्त आणि स्वभावविहित कर्भ करणे, एवढेंच प्रत्येकाचे कतेव्य आहे. त्यांपासून कोणतीं फळें प्राप्त होतील, किंवा होणार नाहींत, ह्यासंबंधी अधिकार कत्यांचा नाही. दूरेण ह्यवरं कमे बुद्धियोगाद्धनंजय । बुद्धी हारणमन्विच्छ कछृपणाः फलहेतवः 11४९॥ बुद्धियुकतो जहातीह उभे खुकुतदुष्छते । तस्माद्योगाथ युज्यस्व योगः कमेसु कोरालम् ॥५०॥ हे धनेजया ! बुद्धियोगापेक्षां केवळ कर्माचरण कितीतरी कनिष्ठ आहे. तूं बुद्धियोगाचा आश्रय कर. फलाच्या हेतूने कर्माचरण करणारे लोक क्षुद्र कोत्या मनाचे आहेत. ४९ योगबुद्धीनें कम करणारा पुण्य आणि पाप
दोहोंपासून मुक्त होतो, म्हणून परमात्म्याशी अनन्यत्व प्राप्त करण्याचा अभ्यास कर; कमोचरणांत योगबुद्रे असणें कल्याणप्रद आहे. ५०
२४ तत्त्वार्थदीपिका
महत्त्व बाद्धियोगाचें आहे. शास्रविहित, स्वभावज, परिस्थित्यनुरूप, स्वशक्त्य- नुरूप आणि योग्य कम कोणतें हें आपले आपणच ठरवून, तें निरभिमान बुडीनें, निर्ममत्वानें करावयाचें, आणि इंश्रराला अर्पण करावयाचे. पाप तर अधो- गतीला नेणारे आहे, पण पुण्यहि बंधकारक होते. योगबुद्धीनें या दोहोपासून कर्ता अलिप्त राहूं शकतो. कमोचरणांत योगबुद्धि असणें हें कुशल ( कल्याण ) देणारे आहे. कमेज बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिण: । जन्मबंधविनिसुकताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥५१॥ कारण, बुद्धियुक्त ( परमात्मतत्त्वा्शी एकरूप झालेळे ) योगी कर्म फलाचा पारित्याग करून, जन्म आणि कमंबंध यांपासून मुक्त होऊन, तें आनंदमय केवल्यपद प्राप्त करतात. ५ १ अनामय म्हणजे सर्वोपद्रवरहित, सवे सुखदुःखांच्या वलीकडर्चे, आनंदमय.
यदा ते मोहकलिलं बुद्धिव्योतेतरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेद् श्रोतव्यस्य इरुतस्य च ॥५२॥ ररुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्याते निदचला । समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यासे ॥५३॥
तुझी बुद्धि या ( कायीकायोच्या, हेयाहेयाच्या ) भ्रमाच्या गहन गोंधळांतून बाहेर पडली, म्हणजे मगच तुला (या कमफलाच्या ) इरुतश्रोतव्याचा ( आजपावेतो ऐकलेल्याचा, आणि इतःपर ऐकशील त्याचाहि ) बीट येईल. ५२ अश्या ( प्रद्रत्ति-निवृत्तिलक्षण ) श्रवणांनीं गोंधळून चळलेली तुझी बाद्ठे, जेव्हां तुझ्याच अंतःकरणांत स्थिर होऊन राहील ( बाह्य फलाशेपासून परावृत्त होईल ), तेव्हांच तुळा त्या परम तत्त्वाशी ऐक्य साध्य होईल, ५३
अमक्या कमोर्चे फल अमुक, असें जे कमेकाण्डांत सांगितलें आहे, त्यार्ने बुद्धि विचाळेत होणें साहजिक आहे. परंतु हीं फले आनेत्य आहेत, आणि अंतीं सद्रति प्राप्त करून देणारी नाहींत, असें कळल्यावर तीं कर्मे नकोशींच
अध्याय दुसरा २५
चाटतील. लोकव्यवहारांत देखील, केवळ फलाच्या लोभाने कमाकडे धांव चेणारांची बुद्धि विचालित होऊन, त्यांच्या मनाचे समाधान आणि शांति ढळ- णारच. आपणास योग्य असें कमे कोणतं ते ठरवून, ते, एकनिष्ठेनें, आणि कतेव्यबुद्धीनें केल्यास, त्यापासून मनाला समाधान लाभेल, आणि तें कम इश्वरापण बुद्धाने, भाणि निरहकारदृत्तीनें केल्यास परम शांति प्राप्त होईल, “ नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन । यभेवेष. वृणुते तेन लभ्यः तस्येष आत्मा विदृणुते तनु स्वाम ” मुंडकोपनिषत् ३1२३ अर्जुन उवाच---
स्थितप्रक्नस्य का भाषा समाधिस्थस्य केशव |
स्थितधी: कि प्रभाषेत किमासीत वजेत किम् ॥५४॥
अर्थुन म्ह०-स्थितप्रश ( अढळ ज्ञानी ) कोणास म्हणावयार्चे, समाधिस्थ ( समाहित चित्त ) कसा असतो, ज्ञाननिष्ठ योगी कसे बोलतो, कसा बसतो ( राहतो ), कसा वागतो ? ५४ ओभगवानुवाच -- प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान। आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्नस्तदोच्यते ॥५५॥ प्रत्यगात्मस्वरूपांत आत्मसंतुष्टयोगी ( संन्यासी ) अंतःकरणांतील सव कामनांचा परित्याग करतो, तेव्हां त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. ५५ अद्वैतानंदांत मग्न होऊन योगी आत्माराम होतो. द्वितीय कांहीच नसल्यामुळे कामनेला अवसरच उरत नाहीं. आपणासकट सवे कांही त्यानें परमात्म्याचे ठिकाणीं समपैण केल्याने, आणि समपेणाचीहि जाणोव त्यास नसल्याने, सवे कांही “ परं ब्रह्म ” होऊन गेल्यामुळें, त्याला कामना कसलो असणार १ असा योगी ज्ञानानष्ठ, ज्ञानस्वरूप, स्थितप्रज्ञ म्हणावयाचा, डुःखेष्वनुद्विशमनाः खुखेपु विगतस्पृहः । वबीतरागभयक्रोधः स्थितधीसुनिरुच्यते ॥५६॥ दुःखाने ज्याचं मन उंदिझ होत नाहीं, सुखाविषर्यी ज्याला हांव नाहीं, विषयासंबरधीं आसक्ति, ( अन्यापासून ) भय, आणि (वेफल्यामुळे)
२६ तत्त्वाथदीपिका
ज्याला क्रोध कधींहि उत्पन होत नाहीं, तसेंच ज्याची बुाद्धे अत्यंत स्थिर असते, त्याला मुनी ( आत्ममय़न ) म्हणतात. ५६ वरील दोन शछहोकांत “ सवे संकल्प संन्यासी ” आणि “ सत्वसमाविष्ट, भेधावी, च्छिन्नसंशय त्यागी ” योग्याचें वणेन आहे. हें दोवे वेगळे नाहीत. “ यं संन्यासमित प्राहुयोगं तं विडि, ” संन्यासी आणि योगी एकच. यः सवेत्रानभिस्नेहस्तत्तत्पाप्य शुभाशुभम् । नाभिनन्दाते न द्वोश्रे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५७॥ क ७ ल्र ९ यदा संहरते चायं कूर्माडञानीव सवरा: । इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥५८॥ ज्याला कोणत्याहि बाह्य वस्तूंविषर्यी ममत्व नाहीं, आणि जो काणित्याहि सुखकर किंबा दुःखकर घटनेनें हर्षित किंवा पीडित होत नाहीं, त्याचीच बुद्धि स्थिर असते ( तो'च स्थितप्रज्ञ आहे ), ५७ कांसव ज्याप्रमाणे आपले अवयव पणप्णें आंत ओढून घेतं, त्याप्रमाणे पुरुष जेव्हां विषयांपासून आपलीं इंद्रिये आवरून मागे घेतो, तेव्हांच त्याची बुद्धि स्थिर झाली म्हणावयाची ( तोच स्थित प्रज्ञ म्हणावयाचा ). ५८ “ सरवेत्र अनभिस्नेह ” ज्यास कशाविषयींहि आणि कोणाविषयींहि आसक्ति (ममता) नाही, आणि जा सुखदुःखादि दंद्रांत समवुद्धि असतो, आणि ज्याला विषयांसैवर्धी किंवतहि ओढ नाहीं, तोच खरा संन्यासी, खरा स्थित प्रज्ञ, विषया विनिवतेन्ते निराठारस्य दोहिनः । रसवजञ रसो5प्यस्य परं दृष्ट्या निवतेते ।॥५९॥ विषयांचे सेवनच न करणारापासून विषय दूर जातील, विषयासबंधी गोडी ( किंबा अंतरंगांतील प्रीति ) मात्र शिल्लक राहील, पण तीहि ऱ्य €२* २) र परमतत्त्वांचं दर्शन झाल्यावर नाहीशा होईल. ५९ विषयांशी संबेघच येऊ न दिला, तर बाह्यरूप विषय दूर करतां येतील;
अध्याय दुसरा २७
परंतु त्या विषयासंबधी अंतःकरणातील ओढ सवेस्वी नाहींशी होणार नाहीं. आत्मसाक्षात्कार झाल्यावर, “ रसो वै सः ” असें ज्याचें वणन आहे, त्याचें दर्शन झाल्यावर मात्र, हे गोण रस आपोआप चित्तांतून गळून पडतील, संन्यासी, कित्रा स्थितप्रज्ञ योगी बाह्यविषय अनुभवीत नाहीं असें नाहीं, पण त्याच्या मनात त्यांविषयी आवड किवा आढ नसते, ते असोत कीं नसोत, त्याचें तिकडे लक्षच नसतें.
यततो ह्यपि कोंतेय पुरुषस्य विपठिचतः ।
इंद्रियाणि प्रमाथीनि हरान्त प्रसभ मनः ॥६०॥
तानि सवाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्यंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥६१॥
हे कोंतेया ! ( परमतत्वाच्या साक्षात्कारासाठी ) प्रयत्न करणाऱ्या
ज्ञानी पुरुषाचीहि अनावर इंद्रिये त्याचे मन बळजोरीनें विचलित करतात. ६० त्या सवाचे संयमन करून, मीच ( इंध्ररच ) सर्वस्वी आपली परम गति आहे अक्या अनन्यभावाने युक्तचित्त असावे; ज्याची इद्रिये संग्रमित झालीं, त्याचीच बुद्धे स्थिर होते ( तोच स्थित- प्रज्ञ म्हणावयाचा ). ६१
घ्यायतो विषयान पुस: संगस्तेषूपजायते ।
सडद्ठभात् संजायते कामः कामात क्रोधोईभिजायते ।!६२॥।
क्रोभात भवाते संमाहः संमोहात् स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशात् वुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणदयाते ।॥1६३॥।
ज्याच्या चित्तांत नेहमी विषय घोळत असतात, त्याला त्यांसंबंधी
आसाक्ते उत्पन्न होते, आसक्तीपासून ते विषय प्राप्त होण्याविषर्यी उत्कट इच्छा, आणि ( इच्छेप्रमाणे ते विषय प्राप्त झाले नाहींत तर ) त्या इच्छेपासून क्रोध उत्पन्न होतो. ६२ क्रोधापासून चित्तास भ्रांति आणि भ्रांति झाल्यावर आपण कोण आहोंत याचे त्याला भानच राहत नाहीं; असे झाले म्हणजे बुद्धीचे स्थेयं नष्ट होऊन, अंतीं त्याचा सर्वस्वी नाश होतो. ६२
२८ तत्त्वार्थदीपिका
इद्रयांचा आणि मनाचा निग्रह न केल्यास कशी अनथपरंपरा ओढवते ते सांगितलें. परंतु, देहवंताला विषय सवेस्वी टाळणें तरी कर्से शक्य होईल १ म्हृणून विषयांकडे दृष्टी कशी असावी, ते सांगतात.
रागद्वेषवियुक्तेस्तु विषयानिन्द्रियेश्चरन । आत्मवद्येबिधेयात्मा प्रसादमधिगच्छति ।॥६४॥
विषयांसंबंधीं आसाक्ते नाहीं, पण दवेषहि नाहीं, अश्या आत्मसंयमित 'इद्रियांनीं (आणि त्यांबरोबरच मनानेंहि) विषयांकडे पाहिल्यास (वागल्यास), संयमी पुरुषाचे चित्तास प्रसनता लाभेल. ६४
जर विषयांविषर्यी ओढ नसेल, किंवा त्यांचा त्याग करण्याचा मुहाम प्रयत्न -नसेल, तर त्यांत वावरल्यानें चित्तावर कांहींहि परिणाम होणार नाहो. अनेक विषय आपल्या समोरून जातात, पण आपलें तिकडे लक्षच नसेल, तर त्यांचा चित्तावर कांहींच परिणाम होणार नाहीं; ते येतील, आण जातील. विषयच केवळ मनास विकृति उत्पन्न करूं राकत नाहींत, मनच विषयांना विकृत रूपॉर्न पाहात असते, आणि विकृत मन दुःखाला कारण होतें. नि्लांभ आणि निर्ढ्ठेष मनानें विषयांशी संबध आल्यास, त्यापासून चित्ताची शांति ढळण्यारचे कारणच नाहीं. वस्तु आवडली म्हणज तिच्यापासून हाणारा आनंद होणारच, परंतु ती आपणास मिळावी, तिच्यावर आपलें खरामित्व असावे, अशी लोभबुद्धी झाली म्हणजे तीच वस्तु दुःखाला कारण होऊं शकते.. सवे जगतांतील वस्तुजात पाहून, त्या पाहण्याचा आनंदच घेत राहिल्यास सवे आनंदमयच होईल, परंतु तेथे आवड-निवड, राग-देष, हेयादानबुद्धि उदभूत झाल्यास, मग तो शुद्ध आनंद कसा मिळणार? “ न प्रह्ृष्यत् प्रिये प्राप्य़ नोद्विजेत् प्राप्य चाप्रियम् । स्थिरवुद्धिरसंमूढी ब्रम्हववित् ब्रह्माणे स्थितः ॥' अशी स्थिरबुद्धि स्थितप्रज्ञाची असते, केवळ डोळे मिठ्टन विषयांपासून परादइत्त होतां येत नाही, मन 'अविकृत पाहिजे,
प्रसाद सवदुः खानां हानिरस्योपजायते । प्रसन्नचेतसा ह्यायु बाद्दिः प्रयेवतिष्टते ।॥६५॥।
अध्याय दुसरा २९.
नास्ति बुध्दिरयुकक्तस्य न चायुकतस्य भावना ।
न चाभावयतः शांतेरशान्तस्य कुतः सुखम् ।।६६९॥। इंद्रियाणां हि चरतां यन्मनो5नुविधीयते ।
तद्स्य हरति प्रज्ञा वायूनावमिवाम्भासे ॥६७॥ तस्माद्यस्य महाबाहो निग्रहीताने सवेशः । इेंद्रियाणाद्रियार्थभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्टठिता ॥६८॥।
( इद्रियाच्या आणि मनाच्या निग्रहाने ) प्रसनता लाभल्यावर,, त्याच्या ( योग्याच्या ) सव दुःखांचा अंत होतो, आणि अशा प्रसनान्तः- करण असलेल्या मनुष्याचे बुद्धीस अत्यंत स्थिरता प्राप्त होते ( ती आत्म- स्वरूपी निश्चल होते ). ६५ ज्याच चित्त ( परतत्वाचे ठिकाणी ) एकत्व पावलेले नाही, त्याची बुद्धि स्थिर राहूं शकत नाहीं, आणि त्याला निष्ठा ( हइढबुाद्धे ) नाहीं, ज्याची बुद्धि दढ नाहीं ( चंचल आहे ), त्याच्या चित्तास शांति नाहीं; आणि हाति नाहीं, त्याला सुख कोठचं? ६६ जे मन विषयांच्या नादीं लागणाऱ्या इंद्रियांच्या मागें जाइल, तै बुद्धीला, वायु पाण्यावर होडगें हवें तिकडे नेतो त्याप्रमाणे, स्वेर भटकावयास लावील. ६७ म्हणुन, हे महाबाहो असुना ! ज्याची इंद्रियें विषयांपासून पूर्णपर्णे परादृत्त आहेत, त्यांचीच बाद्धे स्थिर राहूं शकते. ६८
देह आहे तोंपावेतों बाहेरंथ जग आहेच, आणि इंद्रिये आहेत, तों पावेतो. इंद्रियांचे विषयहि आहेतच. डोळे मिटून घेतले तरी विषयांची स्मृती नाहीशी होणार नाहीं. विषयांसंबधी आस्था आणि ओढ नसेल, तरच त्यांविषयी तटस्थता शक्य होईल. कोणत्याही विषयांसंबंधी द्वेष, किंवा त्याला टाळ- ण्याची वृत्ति जर सतत मनांत राहील, तर तोहि त्या विषयाशी संबंधच होईल. विराधहि एक संबंधच आहे. परंतु, विषयांसंबंधीं तटस्थता किंवा औदासीन्य असल्यास, त्या विषयांपासून चित्तास व्यम्नता उत्पन्न होणार नाहीं. आपल्या डोळ्यांसमोरून अनेक पिषय जातात, परंतु ज्यांच्याशी आपला संबंध नसतो, त्यांपासून मनावर कांहींच परिणाम होत नाहीं. सुख- दुःख रागदेषांत असतात, तीं विषयांत नाहीत. चित्त तर कधींच रिकामे राहूं
३० तत्वार्थदीपिका
शकत नाही. तें जर परतत्त्वा्शी युक्त असेल, तर विषय आपोआपच बाजूस सरतील; आणि विषय दूर होऊन वुद्धि स्थिर होइल, तरव शांति आणि समाधान लाभेल.
या निशा सवेभूतानां तस्यां जागात संयमी यस्यां जाग्रति भूतानि सा निज्या पर्यतो मुनेः ।1९९॥|
भूतमात्राची ज्यापासून निवृत्ति ( निशा ) त्याठिकाणी जितेद्रिय योग्याची निष्ठा ( जाणति ) असते, आणि ज्या ठिकाणी भूतमात्राची आसाक्ते ( जागते ) असते, त्यापासून आत्मद्र्ट्या मुनीची निवृत्ति '( निदा ) असते. ६९
विषयसुखाची हांव ही प्राणिमात्राचा प्रत्रत्ति आहे. ही हांव कधींच संपत नाहीं. आणि म्हणून चित्तास स्थिरता नाहीं, शांतीहि नाहीं. परमतत्त्वा्शी बुद्धि एकरूप झाली, विषयाची ओढ नाहींशी झाली, म्हणज मगच शांति प्राप्त होईल.;प्राणिमात्राची प्रवृत्ति विषयांकडे, तर योग्याची प्रवृत्ति आत्म- ज्ञानाकडे; त्याचा सतत प्रयत्त आत्मसंतोष प्राप्तीविषयी, विषयसुखा- संबंधी नसतो. आपूयेमाणमाचलप्रातिष्ठ समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् । तद्ृत्कामा यं प्रविदान्ति सर्व स शांतिमाप्रोति न कामकामी ॥७०
अनेक जलौघ आंत येऊन मिळत असतांहि ज्याची सीमा अढळच असते, अक्शा समुद्रांत प्रवेश करणाऱ्या जलाप्रमाणेंच सवे इंद्रियार्थसाने-
क्ष ज्याच्या चित्ताला प्रतीत होतात, त्यालाच शांति मिळते. इंद्रियाथीची कामना करणाराला शांति मिळणे रक्य नाही, ७०
विहाय कामान् यः सवोन पुमांश्वराते निस्पृह: । निमेमो निरहंकारः स शान्तिमाधिगच्छाते ।॥।॥७१॥ एषा त्राह्मी स्थातिः पार्थ नेनां प्राप्य विसुद्यति । स्थित्वा5स्यामन्तकाळे5पि त्रह्मानेवाणमृच्छाते ।॥७२॥
अध्याय दुसरा २१
इति श्रीमद्वगवद्गीतास्ूपानेषत्सु जह्माविद्यायां योगशास्त्रे सांख्ययोगो नाम द्वितीयो55ध्याय:
सर्वे कामनांचा परित्याग करून, सवे इच्छा सोडून देऊन, ममत्वाहंत्व- विरहितवृत्तीनं जो वागतो, त्याला शांति प्राप्त होते. ७१ ( योग्याच्या ) या स्थितीला ब्राह्मी स्थिति ( ब्रह्मनिष्ठा ) म्हणतात. ही प्राप्त झाल्यास चित्त कधींच विचलित होत नाहीं, आणि याच रिथतींत स्थिर राहून अंतकालींहि योग्याला ब्रह्मसायुज्य प्राप्त होते. ७२
ही ज्ञाननिष्ठ स्थितप्रज्ञ योग्याला प्राप्त होणारी परम गति सांगितली आहे. चित्त व्यग्र होऊ न देतां, स्थिर चित्ताने, अहता आणि ममता सोडून ईंश्वरापण बुद्धीने सवकमाचरण केल्यास, अंतीं परमगति मिळेल, असा अजुनास उपदेश केला आहे. कतेव्याकतेव्याच्या गोंधळात तो पडला होता, त्यांतून बाहेर पडण्याचा उपाय, स्वभाव नियत कमे निःसाथे वृद्धीनें करणें, हाच सांगितला आहे. स्वकर्म, स्वघमे यासंबधी गोंधळ मनांत उद्भवतात. त्यांसंबंधी निर्णय करणें कठीण होतें. शुद्ध, निरपेक्ष, कामक्रोध रहित स्वकतव्यदक्षतची बुद्धी ठेवल्यास, दाद्ध अंतरात्मा निर्णय देतो. पण, जर अंतःकरणावर कामक्राधीदकांचें आवरण आले असेल, आणि अंतरात्मा मंदप्रभ झाला असेल, तर योग्य मार्ग दिसणार नाहीं. बुद्धि कलुषित झाली असेल, तर योग्य निणेय़ मिळणार नाहीं, यासाठीं “ मी ” कोण, जगताचा माझा संबध काय, आपल्या समोर समस्या आहे तिचें स्वरूप काय, ह्या विषयींचा शुद्ध निरपेक्ष बुद्धीनेंच निणेय करावयास पाहिजे. तत्त्वज्ञान आणि व्यवहार दोहीं दृष्टींनी अजुनास उपदेश केला आहे. स्वगाविषर्यींच्या कल्पनेला बाजूस सारून, वुद्धीचें समत्व आणि इईश्वरापण बुद्धीने क्माचरण, हींच दोन तत्त्वे अजुनांच पुढें सविस्तर मांडली आहेत, आणि परमपदाची प्राप्ति होण्यास बुद्धियोगाचा उपदेश केला आहे.
अध्याय तिसरा
कमैयोग
अजुन उवाच--ज्यायसी चेत् कमणस्ते मता बुध्दिजनार्दैन । तत्कि कमोणे घोरे मां नियोजयासे केदाव ।।1१।। व्यामिश्रेणन वाक््येन बाड मोहयसीव मे । तदेकं बद नोश्चित्य येन श्रेयोःहमाप्नुयाम् ॥२।। असुन म्ह०--हे केशवा ! हे जनार्दना ! कमॅनिठ्ठेपेक्षां बुद्धार्नष्ठा श्रेष्ठ, असेंच जर तुझें म्हणणें आहे, तर मग हें घोर कर्मे करण्याचा मला आग्रह कां करीत आहेस £! १ अक्या संदिग्ध भाषणाने माझ्या बुद्धीस अधिकच गोंधळांत टाकीत आहेस, अर्से मला वाटते. तर आतां मला ज्यानें परम कल्याण साध्य होईल, अर्से एकच निश्चित काय त॑ सांग २ श्रीभगवान उबाच-लोके5स्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाड्नघ । ज्ञानयोगेन सांख्यानां कमेयोगेन योगिनाम् ।।३॥ श्रीभगवान म्ह०--हे निष्पापा ( अर्जुना ) ! या मनुष्यलोकांत दोन श्रेयःप्रातीचे मार्ग आहेत, अर्से मी तुला पूर्वीच सांगितळे, एक सांख्यांची ( ज्ञानमार्गी मुनींची ) ज्ञानयोगनिष्ठा, आणि दुसरी योग्यांची कर्सयोगनिष्ठा, ३ एका मा्गीनें केवळ ज्ञानानेंच मोक्ष मिळवावयाचा, “* ज्ञानांदेव तु केव- ल्यम् “, आणि दुसऱ्याने, कर्माचरणाने ( क्रमानें ) मोक्षास अधिकारी व्हावयाचे; दोन्ही मार्गार्चे अंतिम साध्य एकच. न कमेणामनारम्भात् नेष्कम्ये पुरुषो5*नुते । न च संन्यसनादेव सिथ्दि समघिगच्छति ।।४॥
अध्याय तिसरा ३३
केवळ कमे न करण्यानेंच ( कर्मपारेत्यागानेंच ) नेष्कम्ये ( कर्मबंधा- पासून मुक्तता ) मनुष्यास प्राप्त होत नाही, आणि केवळ संन्यासानेंच सिद्धि मिळत नाही, ४
न हि कशिचित् क्षणमपि जातु तिष्टत्यकमेरुत । कार्यते ह्यवशः कमे स्वः प्रकृतिजेगुणे: ॥५॥ करमोद्रेयाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन । इंद्रियार्थांन विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते 11६)।
कम केल्याशिवाय कोणीहि क्षणभरदेखील राहूं शकत नाहीं. सवांनाच त्यांचे स्वमावज गुण कर्मे करावयास अपरिहार्यंतेनें लावतात. ५ केवळ बाह्य कमेंद्रिये आवरून धरून, जो मनांत विषयांचे चिंतन करीत राहतो, त्या महामूंखीला ढोंगीच म्हणावयाचे. ६
मी कोणतेंच कमे करणार नाहीं, असें म्हणणें हा दुराप्रह आहे. देह आहे तोंवर कमे आहेच. कर्भे हीं अनेक प्रकारची आहेत. कांहीच करणार नाहीं, असें म्हणणें वेडेपणा आहे. ज्ञाननिष्ठ सांख्ययोगीहि असें म्हणणार नाहीं. शारीर आणि प्राणकर्मे तर निसगेतः होतच असतात. शास्त्रविहित, स्वभाव- विहित, लोकिक, यज्ञदानतपादिकर्भे ही करावयाची किंवा नाहींत, हाच काय तो प्रश्न आहे. जीं कर्म आपोआपच होतात, करावीं लागत नाहींत, त्यांसंबंधी प्रश्नच नाहीं. कर्मे जर अपरिहायंच आहेत, तर तीं कोणत्या बुद्धीनें करावयाची, कोणतीं करावयाची, कोणतीं करावयाची नाहीत, एवढाच विचार करावयाचा.
यस्त्वाद्रियाणि मनसा नियम्यारभते5जुन । करमीद्रियेः कमेयोगमसकतः स विदिष्यते ।। ७1
परंतु जो मनाने इंद्रियांचा निग्रह करून ( संयमानं ) कर्मद्रियांनीं (मन किंवा बुद्धि विचालित होऊं न देतां ), युक्त चित्ताने आणि अनासक्त बुद्धीनें, स्वकर्मानुष्ठान करतो, तो पुरुष श्रेष्ठ आहे. ७
तत, ३
३४ तत्त्वाथदीपिका
“ कमेयोगम् आरभते असक्तः सन्, ” ग्रेथें कमेयोग म्हणजे काय, ते सांगितले आहे. नियतं कुरु कमे त्वं कमे ज्यायो हाकमंणः । शरीरयात्राःपि च ते न प्रसिध्दबेदकमंण: ॥८॥। तूं विहितक्म कर; कर्म न करण्यापेक्षा कमे करणे अधिक चांगले. तू जर कम केलें नाहींस, तर तुझा योगक्षेमहि चालणार नाहीं. ८ यज्ञाथोत कमेणो5न्यत्र लोकोञ्ये कमबंचन: । 3 क तदर्थ कमे कोंतेय मुक्तसंगः समाचार ।॥।९॥| हे कोंतेया ! यज्ञाला उद्देशून केलेल्या कमीशिवाय इतर सव कर्मे ह्या मनुष्यलोकांत कमबंधन ( कमामुळें पुनजन्म देणारी ) आहेत, ( म्हणून ) अनासक्तब्रुद्धीनं केवळ यज्ञार्थ कर्मे कर. ९ सहंयज्ञा: प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापातेः । अनेन प्रसविष्यध्वम् एष वोःस्त्विष्टकामघुक् ॥१०॥ सृष्ट्युत्पत्तिकालीं यज्ञासह प्रजा निमाण करून ब्रह्मदेव म्हणाले, या यज्ञानं तुमची अभिवृद्धी होवो, हाच तुमच्या इष्ट कामना तृप्त करणारा होबो. १० यज्ञ म्हणजे अभ्तींत देवतांना उद्देशून आहुती देणें. इंब्ररापण बुद्धीनें केलेलें कमे, तेंहि यज्ञकर्मेच. प्राणिमात्रांच्या ठिकाणीं इश्वर वास करीत आहे, तेव्हां भूतहिताथ कमे तेंहि यज्ञकमेच. स्वात्मलाभाथे किंवा भोगेच्छेनें न केलेलें, पराथे कमे, ते यज्ञकम, देवान भावयतानेन ते देवा भावयन्तु वः । परस्परं भावयन्तः श्रयः परमवाप्स्यथ ॥११॥ इष्टान भोगान हि वो देवा दास्यन्ते यज्ञमाविताः । तैदत्तानप्रदायेभ्यो यो भुद्डे स्तेन एव सः ।१२॥
अध्याय तिसरा ३१९
यज्ञदिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सवकिल्बिषेः । । भुअते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥ १२॥
या यज्ञाने तुम्ही देवांना संतुष्ट करा, ते देव तुम्हांस समृद्ध करोत; या प्रमाणें. परस्परांस समृद्ध करून परमकल्याण प्राप्त करून व्या. ११ यसाने संतुष्ट झाळेळे देव तुम्हांस इष्ट भोग देतील; त्यांनींच दिलेळें त्यांना अपण न करतां जो सेवन करील, तो केवळ चोरच आहे. १२ यरांतून अव- शिष्ट राहिळेल्या पदार्थांचे सेवन करणारे साधुजन, सर्वे पापापासून मुक्त होतात; पण जे अप्पुलपोटेपणार्ने आपणांपुरतेंच शिजवितात, ते केवळ पापाचे सेवन करतात. १२ ज्या ईश्वरी शक्तींनी हा संसार चालतो ते देव. ज्याप्रमाणें मनुष्याच्या
इंद्रियांना आणि मनाला प्रेरणा आणि बल देणाऱ्या देवता मनुष्याचे जावित सफल करतात, त्याच प्रमाणें हे देव हा संसार सफल करतात. हे देव त्या सपैसाक्षी सर्वीत्म्याचें ऐश्वर्य. परमेश्वराच्या अधिष्टानाची सतत जाणीव ठेवून सैसारांत वागावयाचें, आणि ज्या इवरी कृपेने आपणांस संसारांत सुख आणि भोग मिळतात, तिची आठवण ठेवून इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करावयाचा, आणि शक्त्यनुसार आतांचें दुःख कमी करावयाचे, हेंच मनुष्याचे कर्तव्य आहे. जसें आपणास दुसऱ्यापासून मिळतें, ' तसें दुसर्यांना परत द्यावयासहि पाहिजे. असा जा वागणार नाही, तो चोर आहे यांत शका नाह यज्ञशिष्ट म्हणजे यजन करून उरलेलें पदार्थ. यज्ञकमे करून त्यांतून उरेल तें आपण घ्यावयाचे, हें महान् उदात्त तत्त्व येथे सांगितलें आहे. पराथे कमें करून उरलेले ( यज्ञशिष्ट ) भोग, अनासक्त बुद्धीनें, आणि अनहंकारानें योगक्षमाथ ग्रहण करणे, हें यज्ञविधान आत्मशुद्धीला'आणि चित्ताच्या प्रसादाला उपकारक होईल.
अन्नाद्ववन्ति भूतानि पंजेन्यादन्नसंभव: ।
यज्ञाद्ववाते पर्जेन्यो यज्ञः कमससुद्धव: ॥१४1
कम अह्मोद्धव विद्दि ब्रह्माक्षरसमुद्धवम् ।
- तस्मात्सवंगत त्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्टितम ॥१५॥
३६ तत्त्वार्थदीपिका
एव प्रवर्तित चक्र नानुवतेयतीह य: । अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥१६॥
भरूंतमात्राची उत्पत्ति अन्नापासून, अन पजन्यापासून, यज्ञार्ने पजन्य, आणि यज्ञ बेदविहित कर्माने सिद्ध होतो. १४ यज्ञकर्म वेदविधीनं होते, आणि वेद (बह्म ) अक्षरब्रह्मापासून उद्भूत आहेत; म्हणून, सवगत ( अक्षर, कूटस्थ ) नित्य ब्रह्माचे यज्ञकमोत अधिष्ठान आहे. १५ ह्या अश्शा प्रकारें इंश्वरप्रवर्तित यज्ञचक्रांचं अनुवर्तन ( अनुसरण ) जो इंद्रिय- भोगपरायण पापात्मा करीत नाहीं, तो आपलें जीवित सवेस्वी वृथा घालवितो. १६
यज्ञकर्मानेंच पर्जन्य होतो; “ अमी दत्ता5्हातिः सम्यगादित्यसुपतिष्ठते । आदित्याजायते वृष्टित्ष्रेरनं ततः प्रजाः ”. सवे जगताचे जीवन आदित्य आहे. आदिल्यापासूनच प्राणिमात्राची उत्पत्ति आहे. आदित्याचें बाह्य टर्यस्वरूप हें प्रकाशमान सूर्येमेडल, आणि या दृर्य स्वरूपापलीकडील परमतत्त्व सवे जगदाधार हेश्वरी शक्ती आहे. प्राणीमात्राची कर्मे त्या तत्त्वांतत जाऊन मिळतात, आणि तेथूनच प्राणिमात्रास कमंप्रत्रत्ति, आणि कमे करण्याची शक्ति मिळते. हा कर्मांचा, आणि त्या ऐश्वरी परमतत्त्वाचा संबध नीट समजून घेऊन वागा- वयास पाहिजे.
यस्त्वात्ममतिरेव स्यादात्मतृस्तश्व मानवः । आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्ये न विद्यते ॥ १७॥ नेव तस्य कृतेनार्था नाकतेनेह कश्च न ।
न चास्य सवेभूतेषु करिचदथेन्यपाश्रय: ॥ १८ तस्मादसक्तः सतत कार्ये कमे समाचर
असक्तो ह्याचरन कमे परमाझोति पूरुषः ॥१९॥
जो मनुष्य आत्मनिष्ट असून आत्मानंदांत मझ असेल, ज्याला संतोष- वृत्तीत राहण्यास बाह्य वस्तूची आवत्यकता नाहीं, त्याला मात्र आवश्यक
अथ्याय तिसरा २७
अर्स कतव्य कांहींच नाही, १७ त्यानं कमे केलें तरी, आणि न केलें तरी, सर्व सारखेंच; कारण त्याला आपल्या उद्दिष्टासाठी कोणावरहि अवलंबून राहावयाचें नसते. १८ म्हणून, तू॑ अनासक्तव्ृत्तीनं सतत आपलें कतव्य करीत रहा, कारण अनासक्तदृत्तीने स्वकर्माचरण करणाराला परमपद प्राप्त होते. १९
ज्याला कोणापासून कांहीं मिळविण्याची अपेक्षा नाही, जो आत्मसंतुष्ठ आत्माराम असन स्वानंदांतच मझ असतो, त्याला आवशयक कतेव्य असें कांहींच नाही. त्यानें कांही केळें काय, न केलें काय, त्यापासून त्याचे किंवा दुसऱ्या कोणाचेंहि कांहीं बिघडत, किंवा सुधरत नाहीं, त्याच्यावर कोणी अव- लंबून नसते, तोही कोणावर अवलंबून नसतो. अशा ज्ञानी आत्मनिष्ठाची गोष्टच वेगळी. परंतु अजुनाची स्थिती तशी नव्हती. ल्याने सवेसंगपरित्याग केलेला नव्हता. तो दंद्रातीत झालेला नव्हता. म्हणून स्वक्रमे करण त्याला तर आवश्यकच होतें. स्वभावनियत आत्मकतेव्य अनासत्तवृत्तीने करीत राहिल्यास सद्वति मिळेल, हेंच येथ सांगितलें आहे.
कर्मणेव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । लोकसंत्रहमेवापि संपरयन् कतुमहोसे ॥२०॥ यद्यदाचरति श्रष्टस्तत्तदेवेतरो जन: ।
ख यत्प्रमाणे कुरुते लोकस्तदनुवतेते ॥२१॥
कारण जनकादिकहि स्वकमांचरणानेंच संसिद्धीच्या ( मोक्षाच्या ) मागीला लागले. तुला लोकांना योग्य मार्गदशन करण्यासाठीं तरी कमे रणे आवश्यक आहे. २० लोकाग्रणी जसे वागतात, त्याप्रमाणेच त्यांचे अनुयायीहि वागतात; ते जी कर्माचरणाची प्रणाली घाठून देतात, तिलाच लोक अनुसरतात. २१
मागील शहा. १९ मध्यें, अनासक्त वृत्तीने कतेव्य करीत रहा, म्हणजेच परमपद मिळण्याचा अधिकारी होशील असें सांगितलें. याला जनकादि- कांचा दाखला दिला कीं, त्यांनाहि कमाचरणानेंच मोक्षाचा मागे लाभला.
३८ तत्त्वार्थदीपिका ला. २० च्या द्वितीयारथांत पुनः व्यवहाराच्या दृष्टीनें विचार करावयास सुरुवात केली आहे. लोकसंग्रह म्हणजे उन्मागेप्रवृत्तिनिवारण, किंवा समाजधारणा असें म्हणता येइल. अजुन “ बहुमत ” ( मान्य ) होता, म्हणून त्याने इतरांना मार्गदशन करणें आवश्यक होतें.
न मे पा्थोस्ति कतव्यं त्रिपु लोकपु किचन ।
नानवात्तमवात्तव्यं वते एव च कमेणि ॥२२॥
यदि हाहं न वर्तय॑ जातु कमेण्यतंद्रितः ।
मम वत्मानुवतन्ते मनुष्या: पा्थे सवेद: ॥२३॥
उत्सींदेयुरिमे लोका न कुर्या कमे चेद्हम् ।
सेडूरस्य च कतो स्यामुपहन्यामिमा: प्रजा: ।॥॥२४॥
पार्था ! तिन्ही लोकांत मला कांहीं कर्तव्य उरलें आहे असें नाहीं. कांहीं न मिळालेले मळा मिळवावयाचेंहि नाहीं, ( तथापि ) मी स्वकतव्य करीतच आहे. २२ जर मी सतत, निरलसपणें कम करीत राहणार नाहीं, तर लोक सर्वस्वी माझंच अनुकरण करतील. २३ मीच जर कम केलें नाहीं, तर ( अश्या रीतीनें ) लोकांचा ( समाजाचा ) उच्छेद होईल, आणि मीच ( समाज व्यवस्थेत ) गोंधळ माजवून लोकांना पीडा दिल्या- सारखें होईल. २४ समाजाप्रणींनीं लोकाना, स्रतः योग्य मागाचा अवलंब करून, मार्गदर्शन केलें पाहिजे, श्रीकृष्णासारख्या योगेश्वराला काही या जगात करावयाचें उरलें नव्हतें, लोकांना याग्य मार्गदशन करणे एवढेंच करावयाचें होतें. समाजांत प्रत्येकाने आपापले कतेव्प़ करीत राहावें, हेंच समाजधुरिणांनीं सम्यगाचरणानें आणि स्ओोदाह्रणानें ळाकांना शिकवावयाचे असतें. सक्ता: कमेण्यविद्वांसो यथा कुवेन्ति भारत । कुर्योद्विद्वांस्तथा5सक्तश्रिकीपुर्लाकसंग्रहम् ॥२५॥ 'न बुद्धिभेदे जनयेदज्ञानां कमेसक्विनाम । जोषयेत्सवेकमाणि विद्वान युक्तः समाचरन ॥२६॥
अध्याय तिसरा ३१९
अजञजन कर्माविषयीं आसाक्ते ठेवून ज्याप्रमाणे कमाचरण करतात, तद्वतच पण अनासक्तदृत्तीरने, ज्ञानवान् पुरुषाने लोकांना मार्गदशन करण्यासाठी स्वकर्माचरण करावे, २५ ज्ञानी ( आत्मसंतुष्ट ) पुरुषानं, अज्ञ आणि कर्मासक्त लोकांचा बुद्धिभ्रंश करूं नये; स्वतः युक्तचित्ताने उत्तम कर्माचरण करून, ( अज्ञ ) जनांच्या कमेप्रवृत्तींना योग्य वळण ठडावावें. २६
€>_ ४"
ज्ञान्याला के करून कांही विशिष्ट साध्य साधावयाचें नसतें, त्याची कर्मा-
विषयीं पूर्ण विरक्तीच असते; पण ज्यांचा, वैराग्याच्या अभावीं, कमेत्यागाचा अधिकार नसतो, असे अज्ञहि त्या ज्ञान्याच्या बाहिरेंगांचे अनुकरण करुन कमे- त्याग करतील, तर समाजांत गोंचळ माजेळ, आणि समाजसास्थ्य़ बिघडेल, म्हणून, ज्या ज्ञानी लोकाम्रणींचें सवेसामान्य जनता अनुकरण करीत असेल, त्यानीं लोकांना, त्याच्यांतच वागून, त्याच्या कमींना योग्य वळण लाविलें पाहिजे.
प्रकते: क्रियमाणाने गुणेः कमोणि सवेशः ।
अहंकारविमूढात्मा कतो5हामाते मन्यते ॥२७॥
तत्त्ववित्त् महाबाहो गुणकमेविभागयोः ।
गुणागुणेषु वतन्ते डति मत्वा न सज्जते ॥२८॥
प्रकतेंगुणसंमूढाः सज्जन्ते गुणकमेसु ।
तानठृत्स्नावेदो मन्दान कत्स्नावेच्नष विचालयेत ॥२९॥
कर्मे सर्वेस्वीं प्रकतिज गुणांनीच घडत असतात, (पण ) अहंकाराने वेडाबलळेला जीव मीच कता असें मानतो. २७ हे वीरा ! गुणभेदांचें, आणि कमभदांचे तत्व जाणणार] ज्ञानी, करणात्मक गुणांचा विषयात्मक गुणांशीं संन्निक्ष म्हणजेच कमे, असे जाणून ( कमोत ) आसक्त होत नाहीं. २८ ग्रकृतिज गुणांनी भ्रांत झालेले अज्ञजन, या गुणांनीं घडणाऱ्या कसेजालांत गुंततात, म्हणून अशा पूर्ण ज्ञान नसलेल्या मंदबुद्धी जनांच्या चित्तांत, पूर्ण ज्ञानी पुरुषाने उगाच गोधळ उत्पन करूं नये. २९
2० तत्त्वार्थदीपिका'
कमे केवळ प्रक्षृतिज गुणांच्या परस्पर व्यापारानें निष्पन्न होते. आत्मा अकर्ता, आणि केवळ साक्षी आहे. परंतु अहंत्वममतायुक्त जीव आपणच कता असें मानतो, आणि गुणांचे कतृत्व आपणाकडे ओहून घेतो. कतेत्व प्रकृतीचे, आणि पुरुष अकता आहे, असें सांख्यमत आहे. विकार आणि गुण प्रकतिज आहेत, आणि कतृत्व त्यांचेंच आहे, पुरुषार्चे नाही. अद्वेत सिद्धांताप्रमाणे आत्मा शुद्ध, बुद्ध, अकता, अनंत, अव्यय, आणि केवळ साक्षीरूप ज्ञान- घन आहे. मयि सवोणि कमाणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीनिममो भूत्वा युद्धधस्व विगतज्वर: ॥ ३०॥| सर्व कमे मला*च अर्पण करून, विवेक बुद्धीने, सवे आक्यातृष्णांचा परि- त्याग करून, ममता सोडून, वेळुन्यास मनांत थारा न देतां युद्ध कर, ३० कता करविता परमेश्वर, मी केवळ त्याची आज्ञा पाळणारा सेवक आहे, अशा बुद्धीने सर्व कमीचा भार इंश्वरावर टाकून, आपणांस यांतून कांही मिळवावयाचे आहे अशी बुद्धी न ठेवितां, कमे केल्यास, त्या कमाचा दोष कधींहि लागणार नाहीं. अश्ा बुद्धीनें वागावयास अजुनास उपदेश केला आहि. मागील दहा श्छोकात कमे करण्याची आवश्यकता स्पष्ट केली, आणि अनासक्त बुद्धीनं कमे केल्यास दोष कस लागत नाहीत हें सांगितळे. सामान्य जनांच्या बुद्धीला फाटे फोडून त्याना कमोपासून निवृत्त करूं नये, हें निक्षून सांगितल आहे. सवेसाधारण मनुष्याची प्रब्रत्ति कमोकडे असते, त्या त्याच्य़ा प्रवृत्तीला योग्य वळण लावावें, पण त्याला कमापासून निव्रृत्त होण्यास सांगूं नये. तें निसगोच्या विरुद्ध होईल. तसे केल्यास समाजांत ढोंग माजेल, आणि समाज घारणेंत व्यत्यय येईल. लोकांत आळस आणि अनाचार माजेल, आणि “खऱया विवेकवेराग्याचा विपयीस होईल. ये मे मतमिदं नित्यं अनुतिष्टन्ति मानवा: । श्रद्धावन्तो$नसूयन्तो मुच्यन्ते तेःपि कमाभे: ॥३१॥ ये त्वेतदभ्यस्यन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् । सवेज्ञानविमूढांस्तान विद्धि नष्टानचेतसः ॥३२॥
अध्याय तिसरा ४१९
जे पुरुष माझ्या या उपदेशास अनुसरून श्रद्धने, त्यांत वृथा दोष काढीत न बसतां, नित्य वर्तन करतील, ते देखीळ कमेबंधापासून मुक्त होतील. ३१ परंतु जे कोणी, यांत वृथा दोष दाखवून माझ्या सांगण्या- प्रमाणे वागणार नाहींत, त्या अविवेकी आणि सवेज्ञतेनं फुंजलेल्यांचा नारच होईल, हे पक्क समज. ३२
अध्याय २ ला. ७१ मर्ध्ये, स्थितप्रज्ञांना परमशांती प्राप्त होते म्हणून म्हटलें, मग कमे करणारास शांति लाभेल किंवा नाहीं १ या प्रश्नास उत्तर, त्यांनाहि शांति लाभेल, अस येथें सांगितलें आहे. या अध्यायाच्या प्रारंभी अजेनाचा हाच प्रश्न होता. कमेयोगानेंहि, सवे कर्माचा संन्यास परमात्म्याच्या ठिकाणीं केल्यास, योगसंसिद्धि प्राप्त होते. कर्मांचा परित्याग करावयास नको.
सड चेष्टते स्वस्याः प्रकतेज्ञानवानापे ।
प्रकाते यान्ति भूतानि निग्रहः [किं कारष्याति ॥३३॥ इंद्रियस्येद्रियस्यार्थ रागद्वेषो व्यवस्थितो ।
तयोने वरामागच्छेत्तो ह्मस्य परिपन्थिनो ।॥३४॥
ज्ञानी पुरुषहि आपल्या प्रकृतीस अनुसरून वागणारच. भूतमात्राची प्रवृत्ति आपल्या प्रकृतीला अनुसरून वागण्याची असते, तेथें निग्नहाचे काय चालणार ? ३३ इंद्रियांचे राग ( विषयांसंबंधीं मनाची ओढ ) आणि द्वेष ( त्यांचा तिटकारा ) इंद्रियाथी ( विषयां ) पुरतेच केवळ आहेत, त्यांच्या आह्वारीं जाऊं नये; ते भलत्या मागीला लावणारे आहेत. ३४
प्राणिमात्राची प्रत्रत्ती भोगाकडे आहे, ' प्रशृत्तिरेषा भूतानां निठत्तिस्तु महाफला. ” हा भूतांचा खभावधमे आहे. परंतु केवळ प्राप्त भोग ग्रहण करणें वेगळें, आणि भोगासंबंधी लालसा असणे वेगळें. लालसेने हीच शुद्ध साधी प्रवृत्ति अत्याचारी बनते. कामक्राध, रागंद्वेष, लोभमोह हे सवे भोग- लालसेने उद्भवतात, म्हणून लालसा नसावी नैसर्गिक प्रत्रृत्ति असणारच. ज्याप्रमाणें अत्यंत वेगवान जलप्रवाहाच्य़ा उलट दिशेने पोहत जाणें कठीण, तर्से प्रकृतीच्या ओढीच्या विरुद्ध जाणेंहि कठीण. परंतु नावेत बसून, ती नाव
४२ तत्त्वार्थरीपिका
दोरांनीं ओढून नेली तर प्रवाहाच्या उलट दिरशेनेहि जाणें शक्य होईल, तढृतच, ईश्वरळृपा झाली ( अंतरात्म्याची प्रेरणा झाली ) आणि सत्संग मिळाला, तर या नैसर्गिक प्रवृत्तीला आंवरूनहि, विवेकवैराग्यानें, या प्रकृतीच्या बंधनां- तून सुटणें शक्य होईल.
श्रेयान् स्वघर्मा विगुणः परधमांत् स्वनुष्ठितात । स्वधर्म निघनं श्रेयः परधर्मा भयावहः ॥ २५॥
( आपल्या स्वमावास आणि अधिकारास अनुरूप असा ) स्वघम ( आपणांस, कदाचित् ) गौण वाटला तरी, अगदीं सांगोपांग आचरले- ल्याहि ( पण आपल्या स्वमावास आणि अधिकारास अननुरूप अक्षा ) परधर्मापेक्षां अधिक कल्याणप्रद आहे. स्वघर्माचरणांत मरण आलें तरी 'पत्करेल, परधर्माचरणाने अन्थपरंपराच ओढवेल, ३५
संन्यास मागाच्या मेठेपणास भुळून सांसारिकानें जर स्वकर्माचरण सोडून दिलें, तर त्यांत त्याचे कल्याण नाहीं. “ सहज कम सदोषर्मापे न त्यजेत. म्हणूनच “ न वुद्धिभेदं जनयेदज्ञाना कमेसडब्रिनाम् ” असे सांगितळें आहे. खऱया ज्ञान्यांनां अज्ञानांना कमापासून परावृत्त करूं नगरे. ज्याचा अधिकार संन्यासाचा नाही, त्याला त्या मार्गात लोटण्याने त्याचा नाशच होईल, कल्याण होणार नाहीं. अजुन सखभावानें खरा क्षत्रिय वीर होता. तो विजिगीषू होता. त्यानें सन्यासमागाचा अत्रलंव करणें योग्य नव्हते. खऱ्या वेराग्याशिवाय संन्य़रासवृत्ति शाक्य नाही, आणिं त्से खरें वैराग्य अजुनास प्राप्त झालेले नव्हतें. अर्युंन उवाचच-- अथ केन प्रयुक्तो्ये पापं चराते पूरुषः ।
अनिछन्नपि वाष्णेंय बलादिव नियोजित: ॥३६॥
असुन म्ह०-हे वाष्णेया ! कल्यांची इच्छा नसतांहि, तो कोणाच्या प्ररणेने, बलात्काराने ओढून नेल्यासारखा, पापमार्गाला जातो? ३६
वर ट्लोक ३४ मध्ये “ रागद्वेषो ह्यस्य परिपन्थिनी ” असें म्हटलें आहे, त्यासंबंधी विशेष विवरण करण्यासाठी आतां उपक्रम केला आहे. कमाचें
अध्याय तिसरा 9२
महत्त्व, आणि त्याचें अपरिहायंत्व सांगितळें. खोट्या संन्यासभावनेपासून उद्भवणारे दोषहि स्पष्ट केले. आतां क्माचरणांत कोणतें पश््पर पाळावयाचे तें सागतात. श्रीभगवान उवाच -- काम एष क्रो घच एष रजागुणसमुद्धवः । महाहनो महापाप्मा विद'ध्येनामिह वेरिणम् ॥३७॥
श्रीभगवान म्ह०-( मनुष्यास विमागीत ओढून नेणारा ) काम, हाच (लालसा विफल झाल्यास) क्रोधरूप होतो; रजोगुणापासून उद्भवणारा हा काम महाभक्षक ( प्राण्यांना ग्रासून नष्ट करणारा ), आणि महापापी आहि, आणि ( सांसारकांचा ) महान् वैरी आहे, हे पक्के समज. ३७
नैसर्गिक प्रत्रत्ति म्हणजे काम. प्राणिमात्राला काम आहेच. काम हेंच जीवनाचें मूलतत्त्व आहे. “ धर्माविरुद्ध भूतेपु कामो5स्मि ” असें पुढें सांगितलें आहे. तो काम जोपांवेता आपल्या मयादेंत आहे, म्हणजे शुद्ध निसर्गज आहे, तोंपावेतो. भयावह नाहीं; पण त्याचें रूपांतर लालसेंत ( लोभांत ) झालें, म्हणजे मग अध्याय २ शो. ६२-६३ मध्यें सांगितल्याप्रमाणें तो नाशाला कारण होतो.
धूमेनावियते वन्हियथा55दर्शा मलेन च । यथोल्बेनावृतो गभेस्तथा तनेदमावृतम् ॥३८॥| आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवेरिणा । कामरूपेण क्ोंतेय दुष्पूरणानलन च ॥३९॥ डोदियाणे मनो बुद्धिरस्या5धिष्ठानमुच्यते । एतोवमोहयत्येष ज्ञानमावृत्य दोहिनम् ॥४०॥ तस्मात्वमींद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ । पाप्मान प्रजाहह्येन ज्ञानावेक्ञाननाशनम् ।1४१॥
धूमानें जसा अभ्नि, मळाने जसा. आरसा, उल्बणानें जसा गर्भ, तसा यानें ( कामानें ) संसार ( कमप्रवात्ते )'ब्यापून टाकला आहे. ३८ कोतेया !
29४ तत्त्वार्थदीपिका
कधींहि रामन न पावणाऱ्या अभ्नीसारख्या, या कामरूपी शञान्यांच्या हाड- वैऱ्यानें, त्यांचे ज्ञान पूर्णपणें गुरफटून टाकलें आहे. ३९ इंद्रिये, मन, आणि बाद्दि यांत ठाण मांडून, या तीहींच्या द्वारे, हा (काम ) देहधारी जीवांच्या ज्ञानास झांकून टाकून, त्यांना मोह पाडतो. ४० म्हणून, हे भरतोत्तमा ! प्रथम इंद्रियांचे संयमन करून, या ज्ञानाचा आणि विज्ञानाचा नाश कर- णाऱ्या पाप्याला घालवून दे. ४१
ज्ञानाने काम वाढतच जातो. वास्ताविक अर्से ज्ञान यथाथेज्ञान नव्हे. व्युत्नौता जसजशी वाढते, तसतशी . मनुष्याची हांवहि वाढत. भोळ्याभाबड्या अशिक्षितांच्या इच्छा आकांक्षाहि बेताच्याच असतात. ज्ञानाचे क्षत्र वाढलें, म्हणजे अभिलाषाहि वाढत जाते. या लोभाने एकदां मनाची आणि बुद्धीची पक्कड घेतली, म्हणजे तो दिवसेंदिवस आपलें स्थान दृढच करीत जातो. म्हणून प्रथम इंद्रिये, मग मन, त्यानंतर बुद्धि, अशीं उत्तरोत्तर निग्रहीत करूनच, याला घालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दीधे अभ्य़ासानें आणि प्रयत्नानेंच हें शक्य होईल.
इंद्रेयाणि पराण्याइुरिंदियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्या बुध्देः परतस्तु सः ॥४२॥ एवं बुभ्देः परं बुद॒ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । जाहि शत्रु महाबाहा कामरूपम् दुरासदम् 1।४३॥
इति श्रीमद्धगवद्रीतासूपनिषत्सु त्रह्माविद्यायां योगशास्त्रे कमेयोगो नाम तृतीयो 5ध्याय:
इंद्रियांच्या प्रवृत्तीच ( प्रथम ) अनाकलनीय, इंद्रियांच्याहि पलीकडचे मन, मनाच्या पलीकडे बुद्धे, आणि तो (आत्मा ) तर बुद्धीच्याहि पली- कडर्चा आहे. ४२ अशा श्रेंणीनेंच बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्म- तत्त्वाचे ज्ञान करून घेऊन, आत्मसंयमाने चित्त स्थिर करून, या कामरूपी दुर्दम्य शत्रूस, हे वीरा ! नाहींसा करून टाक. ४३
अध्याय तिसरा ४५५
काठकोपनिषत् प्रथमाध्याय तृतीयवठ़ी मंत्र १०-११ मध्ग्रें इंद्रिय्रांपासून पुरुषापर्यंतची श्रणी दिली आहे. इंद्रेये -अर्थ-मन-बुद्धि-महत-अक्यक्त-पुरष अशा श्रेर्णांने परमपद मिळवावबयाचें अस सांगितले आहे. येथे इंद्रिये आकलनास कठीण, त्यांपेक्षा मन कठीण, त्यापेक्षां बुद्धि कठीण, असें सांगून बुद्धीच्या आकलनानंतरच आत्मतत्त्वाचे ज्ञान होऊ शकतें, असें सांगितलें आहे. प्रथम इंद्रिये, त्यानंतर मन, मग बुद्धि, असें संयमन साध्य झाल्यावर, नंतर त्या आत्मतत्वाला पोहचतां ग्रेईल बुद्धीच्याहि पळीकडे ते आत्मतत्त्व असल्यामुळें, बुद्धीनंच केवळ त्याचें आकलन होणार नाहीं. त्या तत्वाचे यथाथ ज्ञान झाल्यावरच, आणि आत्म्संयमन साध्य झाल्यावरच कामवासना जिंकतां येतील,
लोकव्यवहार, आपला योगक्षेम, लोकसंग्रह, समाजधारणा, आपणास इतरां- कडून मिळालेल्या उपक्रतींचे उतराई होण्याची आवश्यकता आणि इच्छा, आतांचें दुःख निवारण, आणि सर्वांत महत्त्वाचें असे सवतःच्या चित्ताचें "समाधान, यांसाठी मनुष्याची कर्मे करण्याविषयी प्रवृत्ति होते. परंतु ससारा- 'पासून विन्मुख झालेल्या आत्मज्ञान्यास यापैक्री कोणतीहि गोष्ट कमेप्रवृत्त करू शकत नाहीं. तो कोणाकडून उपकृतीची अपेक्षाच करीत नाही. अशी ही आत्यंतिक निरपेक्षता दीघे तपश्चर्येने, आणि अनेक जन्मांच्य़ा संसिद्धीनंतरच प्राप्त होऊं शकते. पण असे पुरुष विरळा. त्यांनीं विहित कमे न केळे तर काय बिघडेल ६ त्यांच्या वाटेस कोणींच जाणार नाही पण सवे साधारण मनुष्य, जो समाजावर आपल्या योगक्षेमासाठींहि अवलंबून आहे, त्यानें मात्र कम केळेंच पाहिजे. त्यानें आपलं शास्रविहित आणि स्वभावज कमे न करणें, किंबा संन्यासाचें पांघरूण घेणें, हा समाजाचा आणि इं्वराचा अपराधच करणें होय. त्याला जर समाजाच्या साहाय्याची अपेक्षा आहे, तर त्यानें आपलें कर्तव्य आपणास शक्य होईल तसे, निरभिमानवृत्तीने, आणि निरपेक्षतेने केळेंच "पाहिजे. हेंच ईश्वराच्या चक्रप्रवतेनाचें अनुव्तन या अध्यायांत सांभितळें आहे.
दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी स्थितप्रज्ञाचें वणन आहे. त्यांत अकमौची, [कंवा कमे परित्यागांची, स्तुति नाहीं. ज्ञानावस्थित, कामक्रोधादि विकारांच्या “पलीकडे गेलेल्या, विषयांपासून पूर्णतया विन्मुख झालेल्या ज्ञानयोग्याची स्तुती
४६ तत्त्वाथेदीपिका
आहे. '“दुरेण ह्यवरं कम वुद्धियोगाद्वनेजय” यांत कमाची निंदा नाहीं, बुद्धि योगाची स्तुती आहे. बुद्धीला महत्त्व आहे, केवळ कमोला महत्त्व नाहीं. त्यावरून असा निष्कषे काढतां येणार नाहीं की, संसारांत कतेव्यकमोचरण गौण आहे. सवसाधारण मनुष्यास प्राप्तममोचरणाव्यतिरिक्त मार्गच नाहीं. त्यांतच अनासक्तीची बुद्धि ठेविल्यास हानिलाभापासून होणारे चित्तक्षाभ टळतील. समचित्तता, आणि सवे कर्मे परमात्म्य़रास समपेण करणें, हाच चित्त- शांतीचा, सुखाचा, आणि अंती सद्वतीचा मार्ग आहे.
येथे कमोचरणाचें अपारिहारयत्व सांगितळें आहे. संन्यासाची निंदा नाहीं, पण ढोंगीपणाची निंदा आहे. धन्य आणि अविचारणीयचरित अश्या जीवन्मुक्तां-- संबंधी चचो करणेंच योग्य नाहीं. सामान्य जनास योग्य मार्गे दाखविण्या- साठीं श्रामातचा अवतार आहे. संन्यास ( ज्ञानमार्ग ), भक्तिमार्ग किंवा केवळ कमयोगच श्रीगीतत प्रतिपादित आहे असें नाहीं. सवे मार्ग एकाच. ठिकाणीं जातात हें सत्य आहे.
अध्याय चोथा ज्ञानकमसंन्यासयोग
श्रीभगवानुवाच-इसं विवस्वते योग प्राकतवानहमव्ययम् । विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे5न्र्वात् ।१॥।
एवं परंपराप्रात्तं इमं राजषेयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्ट: परंतप ॥२॥
स एवायं मया ते5द्य योगः प्रोकतः पुरातन: । भकक्तो5सि म सखा चेति रहस्यं दोेतदुत्तमम् ॥३॥
श्रीभगवान म्ह०-हाच शाश्वत योग मी पूर्वी विवस्वानाला सांगितला, विवस्वानाने मनूला, आणि मनूर्ने इक्ष्वाकूला सांगितला. १ असा हा परंपरेने प्रात झाळेला योग राजषरींना विदित होता. परंतु हे वीरा ! तो चिरकालच्या ओोघांत मागे पडला. २ आतां तूं माझा भक्त आणि जिव- लग मित्र, म्हणून मी तुला तोच पुरातन योग आज सांगत आहे, कारण हे माझं अत्यंत महत्त्वाचें गूढतत्त्व आहे. ३
मागील दोन अध्यायांत ज्ञाननिष्ठालक्षण ससन्यासकमेयोग सांगितला. सवे वेदांताचें सार, प्रवृत्तिनिवृत्तिलक्षण असा हा योग, हीच श्रीगीतेची शिकवण आहे. अजुन स्वभावगुणांनीं, आणि विशिष्ट परिस्थितीनेंहि या योगाचाच अधिकारी होता. येथें हा योग राजषींना विदित होता म्हटळें आहे, आणि अजुनहि परिपूर्ण क्षत्रियवृत्तीचा असल्यामुळे, त्याला या योगाचा उपदेश अधिकच आवश्यक होता. मागील अध्यायांतहि जनकाचा निर्देश या ससंन्यासकमे- यागासंबंधीं केला आहे. कमेयोग, ज्ञान, कमसंन्यास, अनन्य भाक्त, आणि त्यानंतर केवल्यप्राप्ती, असा क्रम पुढें दिला आहे.
9८ तत्त्वार्थदीपिका
अजुन उवाच---अपर भवतो जन्म परं जन्म विवस्वतः । कथमेतद्विजानीयां त्वमादो प्रोक्तवानिति ॥४॥
असेन म्ह०---विवस्वान् तुझ्या कितीतरी पूर्वा जन्मला, तुं तर त्याच्या नंतर जन्मलास; मग तूं विवस्वानास पूर्वी सांगितलेस हे कसं मानूं? ४
येथें गीतोपदेश सांगणारे भगवान् केवळ वृष्णी वासुदव नाहींत, परमज्ञानी योगेश्वर हें गौतातत्त्वज्ञान अखिल मानवांना सांगत आहेत, असें स्पष्ट करण्या- साठीं येथे हा प्रश्न घातला आहे. पूवजन्म-पुनरजन्माचा सिद्धांतहि हलकेच येथें प्रविष्ट केला आहे. श्रीभगवान उवाच--बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तब चान ।
तान्यह वेद सर्वाणि न त्व वेत्य परंतप ॥५॥
श्रीभगवान् म्ह०---असुना ! तुझे आणि माझे आतां पावेती अनेक जन्म गेले, त्या सर्वांचे ज्ञान मला आहे. हे वीरा ! तुला ते माहीत नाहीत. ५
जीवाला मरण नाहीं. देहत्यागालाच मरण म्हणावयाचे, पण ते मरण देहाचे. ज्ञानी पुरुषाला जन्ममरणाचें तत्त्व कळते. हा पूनजन्माचा सिद्धांत टष्टाच्या पलीकडचा आहे, परंतु तकोतीत नाहीं. जं आज आहे, तें कोणत्या तरी स्वरूपांत पूर्वीहि असलेंच पाहिजे, आणि भविष्य काळांतहि कोणत्या तरी स्वरूपांत असणारच, हा शास्त्रांचा सिद्धांत आहे जड आणि अजड सृष्टींत भद केवळ सापेक्ष आहे, असें आतां आधुनिक शास्त्रेंहि मानतात, आणि असेंहि मानतात कीं, जड ( पदार्थ ) आणि चैतन्य ( शक्ति ) दोन्ही परिवतेन पावतात, पण नितांत नष्ट होत नाहींत. जीवाचें अस्तित्व स्वानुभवसिद्ध आहे. ती चैतन्यरूप, पण विकारािष्टरत आहे. त्याचे रूपांतर होते, पण नाश कधींच होत नाही. ताच देह धारण करतो, त्यांत वागतो, आणि तो देह त्याला निरुपयोगी झाला म्हणजे, त्याला सोडून तो दुसर्या देहांत प्रवेश करतो, त्याची देहांत असण्याची खूण प्राणन. तो हत्तींत हत्ती एवढा, आणि मुर्गात मुंगी एवढा आहे. देहाचें प्राणन थांबले, तरी देही ( जीवात्मा ) नष्ट होत
अध्याय चौथा ४९,
नाहीं. तो आपल्या व्यापारास सोईचें दुसरें वाहन पाहतो. तो वशी नाहीं, तो प्रकृतीच्या गुणांच्या आणि विकारांच्या आर्धांन असतो, आणि त्या गुणांचा आणि विकारांचा वारा जिकडे नेईल तिकडे तो जातो. त्याच्यांत असणारे चतन्य तत्त्व मात्र स्थलकालाबाधेत आहे. ता जेथे जाईल तेथें तें आहेच. ता वस्तुतः तेंच अनंत, अव्यय, अविनाशी, विभु तत्त्व आहे. आकारातत्त्वाप्रमाणे ते तत्त्व निश्चल, नित्य, विकारातात, सवेव्यापी आहे. मनुष्येदहांतून जीव त्याला सोडून जातो, तेव्हां तो मन, बुद्धि, अहंकार आणि चित्त घेऊन जातो. चैतन्य तर सवे वस्तुजातांत विद्यमान आहेच. ह्याप्रमाणें जीव पुनः पुनः आपल्य व्यापार क्षेत्रांत, इष्ट स्वरूपांत, अवतरते।. हा व्यष्टिरूप, परतंत्र जीव, विकारांच्या आणि गुणांच्या हेलकाव्यावर, संसारमहार्णवांत प्रकृतीच्या लाटांवर, इतस्ततः झोकांड्या खात राहतो. समष्टीरूप ईश्वर परतंत्र नाही. तो प्रकृतीचा स्वामी आहे. तो सवेतंत्र स्वतंत्र आहे. त्याने मनुष्यरूप धारण केले, म्हणजे त्यालाहि संसाराचे हेलकावे खावे लागतातच, परंतु तो वशी आहे. विशिष्ट हेतूने तो जगतांत अवतरतो, आणि इतर मानवांप्रमार्णे वागून, तो आपलें अवतारकाथे पूर्ण करून, पुनश्च आत्मस्वरूपांत प्रविष्ट होतो.
अजो5पि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोडपि सन् । प्रकाते स्वार्मधष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥।६॥।
मला वास्तविक जन्म नाहीं, माझा आत्मभाव पण शाश्वत आहे, आणि मी भूतमात्राचा शास्ता आहे; तथापि मी माझ्या आत्मप्रकतीतच अधिष्ठित होऊन, माझ्या अघटितघटनाशक्तीने देहधारी होऊन अवतरतो. ६
जो नित्य, अव्ययात्मा आहे त्याला जन्म कसा असेल £ तो नेहमीं आहेच, आणि अव्ययात्मा असल्यानें, नाहीं असा तो कधींच होत नाहीं. असें हं ईइववराचे स्वरूप आहे. तो सवे भूतमात्राचा प्रभवाप्यय आहे. त्याला जन्म तर नाहींच, मग तो अवतार खूपानें कसा प्रादुभूत होतो £ तो आहेच, आणि विश्व व्यापून आहेच, पण जेथे त्याच्या विशिष्ट प्रादुभीवाची आवश्यकता असेल, तेथे ता तसा प्रकट होतो. कसा प्रकट होतो ६ हँ गूढ मनुष्याच्या बुद्धीस अनाकलनीय आहे. ही ईश्वरी माया अचित्यघटनारूप आहे. ह्या संसाराचे सातत्य
त. ४
५५० तत्त्वार्थदीपिका
आणि क्षम राहिले पाहिजे, ही इश्वरींच्छा आहे. त्यांत बाधा होऊं लागल्यास, ताच ईश्वर कोणत्या तरी प्रकाराने बिघडलेली परिस्थिती पुनः सुघटित करून, समाजांत स्वास्थ्य प्रस्थापित करतो.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिभेवति भारत । अभ्युत्थानमधमंस्य तदात्मानं स्रजास्यहम् ॥७॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कताम् । घमसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥<।।
हे भारता ! जेव्हां जेव्हां धमाची अवनति होऊन अधमीचा प्रभाव (संसारांत) वाढूं लागतो, तेव्हां तेव्हां मी देहधारी होऊन प्रकट होतो. ७ सन्मार्गाने वागणाऱ्यांच्या रक्षणासाठी, आणि समाजकंटकांचा उच्छेद करण्यासाठी, तसेंच अवनतीस गेलेल्या धर्माच्या पुनःस्थापनेसाठीं मी प्रत्येक युगांत वारंवार संसारांत अवतरतो. ८
इश्वर सवे ठिकाणीं, आणि प्राणिमात्रांचे अंतयामी आहेच. संसारांतील
सातत्य आणि साधुभाव बिघडत आहि असें जेथ असेल, तेथ शुद्ध स्थल आणि पात्र पाहून इश्वर विशिष्ट प्रकारे आविभूत होतो. चांगळें टिकळें पाहिजे, आणि वाईट नष्ट झाळें पाहिजे, कारण याशिवाय सातत्य सिद्ध होणार नाहीं, म्हणून ती ऐश्वरी शक्ति आवरयक आणि योग्य ती परिस्थिती उत्पन्न करून घेऊन प्रकट होते. हा इंभ्रराच्या निसगींचा नियमच आहे. ज्यायोगे संसाराचें सातत्य आणि साधुभाव साधतो तो धर्म, “ धारणात् धमेः ”, आणि विघटना ज्याने होईल तो अधम.
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक््त्वा देहं पुनर्जन्म नाते मामेति सा5ज्ञन ।। ९!
अक्या प्रकारें माझं संसारांत अवतरण, आणि माझें दिव्य अवतारकार्य ज्या ज्ञान्याला यथावत् कळलें, तो देहत्यागानंतर पुनः जन्माला येतच नाहीं, तो माझ्यांतच मिळून जातो. ९
अध्याय चौथा ५१
ईश्वराचे जन्म आणि कमे जाणणें, म्हणजे केवळ मनानें किंवा बुद्धीनें जाणणे नव्हे. जाणणे म्हणजे तद्रूप होणें. तसें जाणल्यावरच ज्ञानी मुक्त होतो. मग तोहि इंश्वरसत्ररूपच होऊन “'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतामू ” असेंच कमे करूं लागतो. त्यांत आणि इंश्वरांत भेदच उरत नाही. तो आपले व्यक्तिमत्त्व आणि वेगळें अस्तित्वच विसरून जातो, म्हणजेच तो मुक्त होतो. वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिता; । बहवो ज्ञानतपसा पूता मद्ठावमागताः ।।१०]॥ ज्यांची संसारांतील विषयांसंबंधीं ( किंवा घटनासंब्रंधीं ) आसा पूर्ण जाहींशी झाली आहे, भय आणि क्रोध हेहि ज्यांचे पू्णतेनं नाहींसे झाले आहेत, ज्यांना जीवितांत सवे कांही. मीच एक आहे, आणि ज्यांना केवळ मीच आश्रयस्थान आहे, असे अनेक ज्ञानी श्ञानतपानें (सम्यक् ज्ञानाच्या चिंतनाने ) शुद्ध ( निर्माह ) झाळेठे, माझ्यांत येऊन मिळालें आहेत ९ मत्स्वरू्प झाले आहेत ). १० राग म्हणजे आसक्ति ही विषयासंबंधी असते, पण ज्यांना इंश्रराशिवाय डुसरं कांहींच नाहीं, त्यांना राग कोठचा, आणि क्रोध तरी कशाविषयी अस- णार १६ “ परस्माठे भयं भवति, ” ज्यांना पर असें नाहींच, त्यांना भय तरी कसले १ “ वासुदेवः सवेमू ” असेंच ज्याना झाले, ते इंथरस्वरू्पच झाले.
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथेव भजाम्यहम् । मम वर्त्मानुवतन्ते मनुष्या: पार्थ सवेशः ॥११॥ जीव मला ज्या भावनेने आपणा स्वतःस समर्पण करतात, तसाच मी त्यांना होतों. मानव सर्वस्वी मीच ( सवातर्यामी इंश्ररानें ) घाढून दिलेल्या मागाने जातात. ११ सर्वातयोमी, सवेसाक्षी, सवोत्मा, सर्वेखर जीवाला त्याच्या कामनेप्रमाणेंच फल देतो. त्या अतरात्म्य़ाला जो जसा मानील तसाच तो होतो. “ उपद्रटानु- संता च भता भोक्ता महेबरः परमात्मेति चाप्युक्तो देहे$स्मिन् पुरुषः परः,” तोच जीवाला त्याच्या भावनेप्रमाणें मागे दाखवितो. समदर्शी योग्याला तो “समः
८२ तत्त्वार्थदीपिका!
सर्वेषु भूतेषु ” होतो, आणि तो योगी मुक्त होतो. विषयलोलुप संसारी जीवाला तो त्याच्या इच्छा तृप्त करणारा दिसतो, आणि तो जीव आपल्या इच्छाजालांतच गुरफुट्टून राहतो. त्याच्याच कृपेनं धना्थीला धन मिळतें, आणि ज्ञानार्थीला ज्ञानहि पण प्राप्त होतें. त्यांना धनाचा आणि ज्ञानाचा भार्गहि दाखविणारा तोच आहे.
कांक्षन्तः कमणां सिझ्दि यजन्त इह देवता: । क्षिप्र हि मानुषे लोके सिध्दिभेवाते कमंजा 1१२
या संसारांत कर्माच्या फलसिद्धीच्या आकांक्षेनें मानव देवतांची आरा- घना करतात, कारण मनुष्यलोकांत कमाची सिद्धि त्वरित होते ( अशीच त्यांची श्रद्धा असते), १२
जसा भाव तसा देव. वित्तार्थी वित्त देणाऱ्या देवतेचाच भक्त असतो, बलार्थी बलभीमाचीच उपासना करतो. किंबहुना, प्रत्येक जण आपल्या कासनेप्रमाणे आपला देव उभा करतो. खरा देव त्याच्या हृदयांतच असतो. मनापासून अत्यंत उत्कटतेने, आणि सरवोत्मभावानें केलळेळी कामना, तदनुरूप प्रयत्न करावयासहि प्रेरित करते. आणि जशी भावनेची उत्कटता तसाच प्रयत्नहि केला जाऊन, इच्छित फलहि बहुधा प्राप्त होतें. कचित्, पूर्णपणें फळसिद्वे कत्यांच्याच आधीन नसल्यामुळें त्यांत विघ्चेंहि येतात, पण सवेसाधारणपणें प्रयत्नानुरूप फलसिद्धि होते. हृदयांत पूजळेली देवता प्रत्येक इंद्रियाच्या ठिकाणीं प्रकट होते, आणि बुद्धि, मन, इंद्रियें या सर्वाच्या प्रयत्नाने कार्यसिद्वि होते. एका जिवाची कार्ये- सिद्धि जर दुसऱ्या जीवाच्या कार्यसिद्धीच्या आड येत असेळ, तर त्यांपैकी प्रबळ असेल तिचा विजय होतो. तर्सेच संसारांत अनेक्र जीवांशीं, अनेक जड अजड भावांशीं, संबंध येतो, त्यांचादि परिणाम कार्यसिद्धीवर झाल्याशिवाय राहत नाहीं पण मनुष्य कार्यसिद्धीचा विचार करतांना एवढी मोठी दृष्टि ठेरवांत नाही, आणि क्वचित् इच्छित कार्येसिद्धि होत नाही तेव्हां निराश होऊन बसतो. पण तो जो प्रयत्न करतो, तो आपल्या कामनेप्रमाणें, हृदयांत पूजळेल्या देवतेनें दाखविलेल्या मार्गानेच कर्रीत असतो. “ सुखस्य दुःखस्य न कोडपि दाता परो ददातीति कुवुद्धिरेषा,” ज्याला त्याला आपल्या भावनेच्या उत्कटते-
भध्याय चौथा ५३
प्रमाणें वहुधा फळ मिळतें. सऱ्वावना ठेऊन, परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेऊन, “ समः सर्वेपु भूतेपु ” अशा परमात्म्यास शरण जाणा- राला चित्तास शांति आणि अंतीं सद्वाति प्राप्त होते. आपल्या हृदयांतील देवता, म्हणजे ज्यांत आपलें जीवितसाफल्य आहे असे आपण मानतो तें परमसाध्य ध्येय. तदनुरूप कमे घडल्यावर, प्रयत्नाप्रमाणें इष्टसिद्धीहि होते.
चातुवेण्ये मया सप्टे गुणकमेविभागदाः ।
तस्य कतारमांपे मां विध्दयकतोरमव्ययम् ॥१३॥
गुण आणि कम यांच्या वांटणीवर आधारलेली चतुवणव्यवस्था मीच
उत्पन्न केली आहे, पण मी जरी या वर्णव्यवस्थेचा कर्ता असलो तरी, मी अकता आणि शाश्वत स्वरूपच आहे, हें नीट समजून घे. १३
ईश्वराचे शाश्वत स्वरूप अकती असेंच आहे. जरी त्यानें हें सवे केलें आहे, तरी त्याने, शाश्वत परमात्म्याने, कांहीच केलेळें नाही. प्रत्येक जीवास आपा- पल्या वासनेप्रमाणें, स्वभावजञगुणाप्रमाणे आणि तदनुरूप कमांप्रमा्णेच फलप्राति होते. इंथ्रर अकती आहे. चातुरवण्ये गुणकर्मविभागशः झालें आहे. समाजाच्या आवश्यकतेप्रमाणे, पूर्वीच्या समाजशासकांनी ते॑ केले, पण त्यासंबंधी प्रेरणा मानवांच्या ( समालांतीळ घटकांच्या ) गुणकर्मानेंच मिळाली, असें हे इंध्वर- निर्मितच आहे. ज्याजमाणें वेद हे इंथवराचे निश्वसन, त्याचप्रमाणे वणे व्यवस्थे- सारख्या समाजस्त्रास्थ्यास अवशय अशा व्यवस्थाहि ईइंध्वरनिर्मितच आहेत. मानवांच्या स्वभावगुणानुकूलच या व्यवस्था आहेत. यांनीं समाजाचें सातत्य आणि स्वास्थ्य साधावे हाच हेतु आहे. न मां कमाणि लिम्पन्ति न मे कमफले स्पृहा । इति मां यो5भिजानाति कमभिने स बव्यते ।॥॥१४॥ मला ( सबीतर्यामी सवेसाक्षीला ) कर्मांचे बंधनद्दि नादी, आणि कर्मे- फलाची आकांक्षाहि नाही; असे माझे ( अंतरात्म्याचें ) खरें स्वरूप ज्यानं जाणले, त्याला कमेबंध होत नाहीं, १४ वर्णव्यवस्थप्रमाणें वर्णधम पाळावयास पाहिजेत, आणि हे समाजधारणेस भावऱ्यक आहेत हे खरें, पण हें बंधन अंतरात्म्यास नाहीं. तो खुद्ध निसुक्तच
७9४ तत्त्वार्थदीपिका
आहे. कर्मे शरीरास आवश्यक आहित. खऱ्या निमुक्तास बाह्य कर्मे केलीं तरी, आणि न केलीं तरी सारखेंच. त्याला कर्मफलाची आकांक्षा नाहा, म्हणून कर्माचे बंधनहि नाहीं.
एव ज्ञात्वा कृतं कमे पूर्वरापे मुसुक्षभिः । कुरु कर्मे व तस्मात्त्व पूर्वे: पूवेतरं छृतम् ।॥१५॥। अस पूणपणे समजूनच पूक्वकालच्या मुमुक्षूनीं ( मदर्थ ) कर्मे केली, त्यांनीं आपलीं प्राप्तकर्मे केलीं, तुला प्राप्त झालेळे कम तू कर. १५ कमे फलासंबं्धी लालसा नसेल तर कमे वैधनकारक होत नाही. असे
जाणूनच मुमुक्षूंनीं प्राप्त कर्मे आचरलीं. कम करूनहि ते मुक्त झाले. कमेसंन्या- साची आवश्यकता आहेच असें नाहीं. निरपेक्ष वुद्धीने कोणतेंहि कम केल्यास त्यापासून होणारें पुण्यपाप आपणांस नाहीं. आर्त मनुष्य समोर आला, आणि आपण त्याची आर्ति पाहून त्यास शक्य़ तें साहाय्य केलें, तेथें आपलें कतेव्य संपले. आपल्या पुढें जे कतव्य आलें, तें अंतःकरणास समाधान व्हावें या भावनेनें केलें, तर ।चेत्तास शांति मिळेळ, “ यद्यत्क्म करोमे तत्तदखिलं शंभो तवाराधनम् ” अजा बुद्धीने कमे केल्यास, आणि कतेत्वाचा अभिनित्रेश चित्तांत नसल्यास, त्या कर्माचे फल कांशीॉहि झाळें, तरी त्यापासून हषे क्रिंवा विषाद वाटणार नाहीं, म्हणजेच त्य़ा कमाचें बंघन होणार नाही. इंश्वरावताराचें दिव्य तत्त्व, त्यासंबंधी ज्ञानी पुरुषाचे कतेव्य, सामान्य जीवाचे कतेव्य, चातुवण्ये, कर्माकडे पाहण्याची योग्य दृष्टि, यांसंबंधी विचार करून आतां कमे, अकम विकमे काय तें सांगतात.
कि कमे किमकर्मते कवयो5प्यत्र मोहिताः ।
तत्ते कमे प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्षसे5दयुभात् ॥१६॥
कमणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकमंण: ।
अकमेणश्व बोध्दव्य गहना कमेणा गति: ॥१७]॥
कर्मण्यकमे यः पत्येदकमोणे च कर्म यः ।
स बुध्दिमान्मनुष्येषु स युकतः कृत्स्नकमेळत् ।॥१८॥
अध्याय चौथा "प्र
कर्म काय, अकरम कोणते यांचा निर्णय महाज्ञान्यांसहे नीट होत नाह|. तुला मी आतां ते कर्मे सांगतों, जे नीट समजल्यास तुला अकल्याणकर कमे टाळतां येईल, १६ कर्म, अकरम, विकर्म तीनहि नीट समजून व्यावीं; कमांचे तत्त्व यथार्थतेनें जाणणे फार कठीण आहे. १७ जो पुरुष स्वकर्माचरणांतचच नेष्कम्ये असूं शकतें हे जाणतो, आणि जो केवळ शारीरकर्मपरित्यागानेंच कमेत्याग होत नाहीं असे समजतो, तोच सर्व कर्मे करूनहि, मानवांत खरा जाणता, आणि योगी आहे. १८ कमे म्हणजे यथायोग्य कमोचरण, कमाभाव म्हणजे अकरम, आणि विकमे म्हणजे निषिद्ध कमे. “ कमेण्यकर्म ” म्हणजे स्वकर्माच्या यथायोग्य समाचर- णांतच “ नेष्कम्यसिद्धि » हेंच येथें प्रतिपादिले आहे. कर्माचरणांत बुद्धि- योगाचें महत्त्व, वेदविहित यज्ञकर्माचे महत्त्, आणि यज्ञाचे अनेक प्रक्रार सांगून, “ अध्यात्मयज्ञ ” सवोत भ्रष्ठ असें सांगितलें आहे. “ अकमोणे च कर्मे ” याचा अध्याय ३ “लो. ७ मध्ये उद्ठेख आहे. नितांत कमीभाव शक्यच नाही, इंद्रियकर्मे थांबविली तरी मनाची कर्भे थांबत नाहींत. बाह्य कर्मे थांअविल्यास मनाचे व्यापार अधिकच होऊं लागतात, म्हणून खरें “ नेष्कम्ये ” कर्स अस्ते, हें समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. यस्य सर्व समारम्भाः कामसंकल्पर्वार्जताः । ज्ञानाजिदग्धकमोणं तमाहुः पण्डितं बुधा: ॥१९॥ त्यक््त्वा कमेफलासक्धठः नित्यतत्तो निराश्रयः । कमेण्याभेप्रवृत्तो$पि नेव किंचित् करोते सः ॥२०॥
ज्याच्या कमप्रेरणा कामनाविरहित आणि विशिष्ट हेतुवर्जित असतात, त्याला ब्रह्मवेत्ते, जानरूपी अय्नीने ज्याची आुभाशुभलक्षण कर्मे दग्ध झालीं आहेत असा, ज्ञानवान् मानतात. १९ सर्वे कमफलाविषयीं आसाक्ते सोडून, सर्वदा संतोषवृत्तींत असणारा, आणि कोणत्याहि आश्रयस्थानावर अवलंबून नसणारा ज्ञानी, कर्म करीत असला तरी, तो ( परमार्थत: ) स्वतः कांहींच करीत नसतो. २०
हीच “ नेष्कम्ये ” वृत्ति, आणि हेच “ कमाणि अकमे ”,
५६ तत्त्वार्थरीपिका
निराशीयंतचित्तात्मा त्यक्तसवपारेग्रह
शारीरं केवलं कमे कुवन्नाभ्ताते किल्बिषम ॥२१॥ यडच्च्छालाभसंतुष्टो द्व्वातीतो विमत्सर:
समः सिध्दावसि*्दो च छत्वापि न निबध्यते ॥२२॥
सव इच्छा ज्याच्या नाहींशा झाल्या आहेत, ज्यानें अंतःकरणाचें आणि बाह्यमेंद्रियांचें संयमन केळं आहे, आणि सर्व संसाराचा व्याप ज्याने सोडून दिला आहे, त्यानें शरीर धारणाला आवश्यक असे निरभिमानवृत्तीर्न कर्म केळे, तर त्याला कोणताहि दोष लागत नाही. २१ जे कांहीं सहज, अनायासे, प्राप्त होईल त्यावर संतुष्ट राहणारा, कामक्रोध, रागद्वेष, सुख- दुःखादि दृंद्वापळीकडे ज्याची वृत्ती गेढी आहे असा, ज्याला दुसऱ्याचा हेवा नाहीं, ज्याला ह्यानि लाभ दोन्ही सारखेंच, त्यानें कोणतीहि कर्म केलीं तरी ती त्याला बंधनकारक होत नाहीत. २२
ही वर्णिलेली वृत्ति कमंप्रवृ्तीची नसून कमेसंन्यासाची आहे. सद्ठ ही चित्ताची वत्ती आहे, केवळ बाह्य कमोचरणानें सद्द घडत नाहीं. केवळ शारीर- कमे, त्यांत आसज्ठ नसेल तर, तें अकमंच. त्याचा घित्तावर कांदींच परिणाम होणार नाहीं. बीज भाजल्यावर जसें रुजत नाही, तसें ज्ञान[भिदग्व कमे शुभा- शुभफलदायी होत नाही. गतसदड्ठुस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः । यज्ञायाचरतः कमे समय्र प्राविळीयते ॥२९॥ ब्रह्मापणं त्रह्महवित्रेह्माग्नो त्रह्मणा हुतम् । ब्रह्मेव तेन गन्तव्ये ञरह्मकपेसमाधिना ॥२४॥ ज्याची कमेफलासंबंधीं आसाक्ते नाही, जो कमबंधापासून मुक्त आहे, ज्याचे चित्त ज्ञानानंदांत मम आहे, त्याचें यज्ञाथे केळेळें कम सर्वच विलय पावते. २३ त्याची आहुती देण्याची उपकरणे आणि आहुतीहि जह्म,
त्याचें हवनहि त्रह्माश्ींत त्रह्मानेंच केलेलें, असा तो त्रह्मकमांत चित्तेकाग्ऱ्य झालेला ( योगी ) ब्नह्मस्वरूपींच विळीन होणार, २४
अध्याय चोथा "२७
देवमेवापरे यज्ञ योगिनः पर्यृपासते । त्रह्माझावपरे यज्ञ यज्ञनेवबोपजुव्हति ॥२५॥ श्रोत्रादीनान्द्रियाण्यन्ये संयमाशिपु जुव्हति ।॥ शब्दादीन्विषयानन्ये इन्द्रियास्रिपु जुःहाते ॥२६॥ सर्वाोणीन्द्रियकमाोणि प्राणकमाणि चापरे । आत्मसंयमयोगाऱो जुव्हति ज्ञानदीपिते ।२७॥ कांहीं योगी देवांना उद्देशून यज्ञ करतात, तर दुसरे कांहीं ब्रह्मरूपी अमीत, यज्ञाने यज्ञारचेंच हवन करतात (सोपाधिक आत्म्याला निरुपाधिक परत्रह्मस्वरूपार्ने पाहतात). २५ कांहीं श्रोत्रादि इंद्रियांना संयमाग्नींत हवन करतात, तर दुसरे शब्दादि विषयांना इंद्रियाग्मींत हवन करतात. २६ सर्वेच इंद्रियकमे आणणि प्राणकर्मे कांहों योगी ज्ञानाने प्रदीप्त केलेल्या आत्मसंयमरूपी अग्नींत हवन करतात. २७ इंद्र वरुणादि देवतांना उद्देशून केलेला तो देऊर यज्ञ, आणि “ यक्ञेन यज्ञ ”, “< ब्रह्मयज्ञ ”, यमनियम।दि यज्ञ, तसेच ध्यान धारणादि यज्ञ, असें येथे अनेक यज्ञ सांगितलें आहेत. हे सवेच अथोत् निष्काम यज्ञ आहेत. द्वव्ययक्षास्तपोयक्ञा योगयज्ञास्तथापरे । स्वाध्यायज्ञानयज्ञात्च यतयः संशिततताः ॥२८॥ कांहीं हविद्रेब्याने यज्ञ करणारे, कांहीं तपश्चर्येने, आणि कांहीं योग- साधनाने यज्ञ करणारे आहेत; आणि दुसरे कांहीं खडतर न्रताचरणाने वेदाध्ययन करून आणि शास्त्रार्थ पॉरेज्ञानाने यज्ञ करणारे योगी आहेत. २८ अपाने जुव्हाति प्राण प्राणडपानं तथा5परे । प्राणापानगती रुध्वा प्राणायामपरायणा: ॥२९॥। अ:रे नियताहाराः प्राणान्प्राणेपु जुव्हति । सर्वे$प्येते यक्षविदो यक्ञक्षपितकल्मषबाः ।॥।३०॥ यक्षशिष्टामृतभुजो यान्ति त्रह्म सनातनम् । नायं लोको5स्त्ययक्षस्य कुतो5न्यः कुरूसत्तम ॥२३१॥
ष्ट तत्त्वार्थदीपिका
अपानांत प्राणाची, आणि प्राणांत अपानाची आहुती देऊन प्राणा- पानांच्या गतीचा निरोध करून प्राणायामतत्मरहि दुसरे योगी आहित. २९ कांहीं आहारांचें नियमन करून प्राणांतच प्राणांची आहुती देतात. हे सर्वच यज्ञाचें तत्त्व जाणणारे, यज्ञकमाने पुनीत होऊन, ३० यज्ञावारोष्ट जे अमृत ते प्रात करून घेऊन, शाश्वत ब्रह्मस्वरूपांत विलीन होतात. (परतु) जो यज्ञ करीत नाहीं त्याचें इहलोकीं कल्याण नाहीं, त्याला, हे असुना ! परलोकप्राप्ति कोठून होणार £? ३१ एव बहुविधा यज्ञा वितता त्रह्मणो मुखे । कमेजान्विद्धि तास्सवोनेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥२३२॥ असे हे अनेकविध यज्ञ वेदांच्या द्वारे पसरलेळे आहेत. हे सर्व यज्ञ कर्मांचरणानंच सिद्ध होतात, हें समजलें म्हणजे तूं कमबंधापासून मुक्त होशील. २२ यज्ञ हें कर्मविधान आहे, करमेसंन्यास नव्हे, तेव्हां कर्माशिवाय यज्ञ होणार नाहीं. वर सांगितलेले सवे यज्ञ आत्मशुद्धीसाठीं करावयाचे आहेत, ते काम्य यज्ञ नाहींत.
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्त्ञानयत्नः परंतप ।
सवे कमाखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥२३५
तद्वाद्धि प्रणिपातेन पारिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति त ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदारानः ॥३४॥
यत् ज्ञात्वा न पुनर्माहमेव॑ यास्यासे पांडव । | येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथयो मयि ॥३५॥
हविद्रेव्याने करावयाच्या यज्ञांपेक्षां जानयज्ञ श्रेष्ठ आहे. कारण, हे वीरा ! सर्वे कमोचे अंतिम साध्य ज्ञान आहे. ३२३ तें ज्ञान तत्त्वर्शी शञानी पुरुष, तूं, त्यांना शिष्यत्वानें शरण गेल्यास, त्यांना त्यासंबंधी प्रश्न केल्यास, आणि शिष्यत्ब पत्करून त्यांची सेवा केल्यास, तुला सांगतील, हे
अध्याय चोथा प्र
पक्के समज. ३४ हे ज्ञान प्राप्त झाल्यावर, तुझ्या मनांत असा गोंधळ पुनः होणार नाहीं, आणि त्या ज्ञानाने अखिल भूतजात आत्मस्वरूपांत, आणि तसेंच ते माझ्यांत ( इश्वरांतहि ) तुला दिसू लागेल, ३५ निश्रेयसप्राप्तीचा मार्गे ज्ञानच आहे, कम हे ज्ञानाचे साधन आहे, “ ज्ञानदेव तु केवल्यं, ” ते ज्ञान गुरुपासून मिळाळें पाहिजे, आणि त्याची परिसमाप्ति म्हणजे सवोत्मभाव, समता, सर्वेभूताहितत्व आणि ब्रह्मसायुज्य. अपि चेद्सि पापेभ्यः सर्वभ्यः पापछत्तमः । सवे ज्ञानप्रुवेनेव वृजिनं संतरिष्यासि ॥३६॥ तुं पाप्यांपेक्षांहि पापी असलास तरी, या शाननौकेने या पापांच्या सागराला तरून जाशील, ३६
यथेधांसि समिद्धो5झिभेस्मसात्कुरुते5जुंन । ज्ञानाशरिः सरवेकमाणे भस्मसात कुरुते तथा ॥ ३७॥ ज्याप्रमाणें घगधगलेला अभि काष्टांना जाळून भस्म करतो, त्याप्रमाणे ज्ञानाभमि, हे असुना ! सर्व कमोचा समूळ नाश करून टाकतो. ३७ न हि ज्ञानेन सडदो पवित्रमिह विद्यते । तत्स्वय योगसंसिद्धः कालेनात्माने विन्दाते ॥३८॥ श्रद्धाबांठभते ज्ञानं तत्पर: सयतेद्रियः । ज्ञाने लब्ध्वा परां शांतिमचिरेणाधिगच्छाते ॥३९॥ ब्रह्मज्ञानासारखें पवित्र जगांत दुसरें काहींहि नाहीं. तं तुला योगाची पू्णसिाद्वे झाल्यावर क्रमाक्रमाने, स्वतःच्याच प्रेरणेने, आपल्याच अंत- रंगांत प्राप्त होईल. ३८ शुद्ध श्रद्धेने, तत्परतेने, इंद्रियनिग्रनहानंच ज्ञान प्राप्त होते, आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तल्काळच शाश्वत शांति प्राप्त होते. ३९
श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. तें तकेकुतकांनें प्राप्त होत नाही. आपणास ज्ञान देणारा निश्चितपणे ज्ञान देऊं शकेल, अशी श्रद्धा असल्याशिवाय ज्ञानाप-
६० तत्वार्थदीपिका
लब्धीच होणार नाही. ज्ञान मिळविण्यासाठी तन्मय झालें पाहिज, आणि इतर बाह्य वस्तूंनी मन व्यप्न होऊन उपयोगी नाही. ज्ञानाजेनांत जितकी तछीनता होईल, बाह्य जगाची जागीव जितकी नाहॉंशी होईल, आणि आत्मा- रामांत जितकें मन मम्न होईल, तितका शांतिसुखाचा अनुभव प्राप्त होऊं लागेल, सवे विश्वाशी समता चित्तांत प्रतीत होऊं लागेल, आणि ब्रह्मात्मभावाचा साक्षात्कार होऊं लागेल. हे ब्रह्मज्ञान ' खयं ” “ योग संसिद्ध ” “'कालेन” आणि “ आत्मनि विन्दति,” ह्या चारहि पदांचा आशय अत्यंत महत्त्वाचा आहे. जो ह्या ज्ञानार्सबंधी तन्मय आणि तत्पर होऊन ल्याच्याशीं एकरूप होईल, त्यालाच हें अभ्यासाने, आपल्याच प्रयत्नाने, आपल्याच ठिकाणीं प्राप्त होईल. सर्वच ज्ञान अश्याच तत्त्वावर प्राप्त होतें. ते अंतरंगांतून उद्भूत होतें, ते सुप्त असले जाग्रत होतें. “' नायमात्मा प्रवचनेन लभ्ग्रो न मेघय़ा न बहुना श्रुतेन | यमेवेष वृणुते तेन लभ्यः तस्येष आत्मा वित्रणुते तनु स्वाम. ”
अज्ञश्वाश्रद घानश्व संशयात्मा विनद्याते । नार्य लोको5स्ति न परो न सुखं संदायात्मन: ॥४०॥
ज्याला सम्यक् ज्ञान प्राप्त झालेलें नाहीं, श्रद्धाहि नाही, आणि ज्याच्या चित्तांत नेहमीं संशय असतो, त्याचा नाश ठरलेलाच; अश्या पुरुषाला ऐहिक अभ्युदय नाहीं, परलोकीं सद्वति नाही, आणि त्याला सुख कधींच लाभणार नाहीं, ४०
वर ज्ञानाजनास श्रद्धेची आवश्यकता सांगितली, तीच येथे अधिक स्पष्ट करून सांगितली आहे. सैशया मनुष्य तकेट काढीत बसतो, म्हणून त्याला चित्ताला शांति देणारे ज्ञान कधींच होऊं शकत नाही.
योगसन्यस्तकमोणं ज्ञानसाळिन्नसरयम् । आत्मवन्त न कमोणि निब*्नतन्ति धनंजय ॥४१॥
तस्मादज्ञानसंभूतं हत्स्थं ज्ञानासिना55त्मनः । छित्वेनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥४२॥
अध्याय चोथा ६१
इति श्रीमद्धगवर्द्वीतासूपानिषत्सु त्रह्मविद्यायां योगशास्त्र ज्ञानकमेसंन्यासयोगो नाम चतुर्था5व्यायः ज्यानें इंब्वरपरायणतेनें सर्व कमोचा संन्यास केला आहे, सम्यक् ज्ञानाने ज्याचें चित्तांतील संशय नाहींसे झाळे आहेत, अश्या आत्मज्ञानी पुरुषाला कमाचं बंधन होऊंच रकत नाहीं. ४१ म्हणून अज्ञानाने ( अविवेकानें ). उद्भूत झाढेला हा आपल्या चित्तांतील संशय सम्यक्ज्ञानाच्या खड्गानें नष्ट करून टाकून, बुद्धियोगाचा आश्रय करून, उठून उभा रहा. ४२
“ चतसा सवे कमाणि मयि संन्यस्य मत्परः । बुद्धि योगमुश्रित्य मश्चित सततं भव ” असें शेवटीं अ. १८ त सांगितलें आहे, तेंच येथे प्रतिपादित केलें आहे. श्रद्धा ज्ञानावर आधारलेली असावयास पाहिजे. ज्ञानपूवेक विवेकाने बुद्धीचा निश्चय झाल्यावरच, ज्ञानाच्या क्षेत्रांत प्रगती होऊं शकते. सम्यकज्ञान जसजसे प्रतीत होत जाते, तसतसे अधिकाधिक ज्ञान चित्तांत प्रस्फुट होते, आणि अंतरंगांत प्रका होत जातो. संशयी वृत्ति ज्ञानाचा निरोध करते. ज्ञान बाहेरून थेते असें नाही, तें अंतःकरणांत प्रकाशू लागतें. दुराग्रह आणि कुप्रह त्याला आड येतात, त्यांना बाजूस सारून अंतःकरणारचें कपाट उघर्डे केल्यास
सवं दारेषु देहे$स्मिन् प्रकाश उपजायतें, ” अशी स्थिति प्राप्त होते
तिसऱ्या अध्यायांत कमार्चे अपरिहायेत्व आणि कर्मसंन्यासाचें खरें स्वरूप सांगितलें, आणि चोथ्यांत कमोला ज्ञानाची जोड देणें आवश्यक आहे, असें प्रातिपादिळें आहे. यज्ञाथे कमे करावें, तो यज्ञ म्हणजे काय हे तिसऱर्यांत सांगून, ज्ञानयज्ञ हा श्रेष्ठ यज्ञ म्हणून चोथ्यांत सांगितलें आहे. “ यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्व किल्बिषे: ” “ यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति बह्म सनातनम्, ” “ यज्ञायाचरतः कमे समग्र प्रविलीयते ” असें यज्ञाथे कम प्रतिपादिले आहे. कर्म आणि ज्ञान यांची याप्रमाणें सांगड घातली आहे. ज्ञाननिष्ठ कमोरचे विशे- षत्वें समथन केळे आहे. कमीचा केवळ शरीरानें परित्याग, म्हणजे त्याग किंवा संन्यास नव्हे. महत्त्व अतःकरणाच्या वृत्तीचे आहे,
ळळळकल्माळ्याटळळ
अध्याय पांचवा
कर्मसंन्यास योग
.अर्युन उवाच---
संन्यास कमणां कृष्ण पुनर्यागं च शेसासि । यच्छेय एतयोरेक तन्मे बरूहि सुनिश्चितम् ॥१॥
असुन म्ह०--हे श्रीकृष्णा ! तूं कर्मांचा संन्यास करावयास सांगतोस, आणि ( त्याबरोबरच ) कर्मयोगहि आचरावयास सांगतोस, तर आतां या
श्र
दोहोंपैकी कोणती एक निष्ठा मोक्षदायक आहे, त॑ मला निश्चित सांग, १
७ 4
अ. ४ मध्यें “ योगसंन्यस्तकमाणं ज्ञानसंछिन्नसंशयम् । आत्मवंत॑ न कमोणि निबध्नन्ति धनंजय ” असें म्हटलें आहे, म्हणजे ज्ञाननिष्ठा आणि कमेनिष्ठा दोनीहि आव्यक अशा सांगितल्या. “ ज्ञानयोंगन सांख्यानां कमयोगेन योगिनाम ” अशा या दोन निष्टा तिसर्या अध्यायांतहि सांगितल्या होत्या. श्रीभगवानुवा-च--
संन्यास: कमेयोगश्य निःश्रेयसकरावुभो ।
तयोस्तु कमसन्यासात् कमेयोगो विशिष्यते ।॥२॥ ज्ञेय: स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति । निद्देद्दो हि महाबाहो सुखं बंधात्परमुच्यते ॥३॥
श्रीभगवान् म्ह ०---कमैसंन्यास आणि कर्मयोग दोन्ही मार्ग निःश्रेयस ( मोक्ष ) देणारे आहेत, त्या दोहोपेकीं कमसंन्यासापेक्षां कर्मयोगाचे विशेष महत्व आहे. २ कारण, हे महाबाहो ! ज्याळा ( कशाविषर्यी किंवा कोणाविषर्यीहि ) द्वेष नाही, ज्याला कसठीाहि आकांक्षा नाही, आणि जो
अध्याय पांचवा ६२३
९ राग-द्वेष, सुख-दुःख इत्यादि ) दृंद्राच्या पळीकडे आहे, कमनधापासून तो अनायासंच मुक्त होतो; तो नेष्ठिक संन्यासी जाणावा. ३ कमयोग आणि कमसंन्यास हे दोन्ही मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक आहेत. कमेयागाच्या सम्यगाचरणानेंच ज्ञानयोग, आणि संन्यासयोग सिद्ध होतो. कर्मयोग आचरणास सुलभ आहे. “ कमेजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनी- षिणः । जन्मबंध विनिमुक्ताः पर्द॑ गच्छन्त्यनामयम् ॥ ” रागद्वेषादि दंडे सोडून कमेयोगी नित्यसन्यासी होतो, आणि त्याला अंतीं कैवल्य प्राप्ति होते. सांख्ययोगो पृथक् बाला: प्रवदन्ति न पण्डिताः । एकमप्यास्थितः सम्यगू् उभयोर्विन्देते फलम् ॥४॥ यत्सांख्येः प्राप्यते स्थानं तद्योगेरपि गम्यते । एके सांख्यं च योग च यः पद््याते स पदर्याते ॥५॥ सांख्य ( ज्ञानमार्ग, संन्यास ) आणि योग ( कर्मयोग ) हे मिन आहेत, असा अज्ञजनांचा प्रवाद आहे, ज्ञानी असं म्हणत नाहींत. ४ एकाच उत्तम प्रकारे आचरण करणारास दोहॉांचेहि फळ मिळते. ४ सांख्य ( ज्ञानयोगी, संन्यासी ) ज्या पदाला पोहचतात, त्याच पदाला योगीहि ( कर्मयोगीहि ) पोहोचतात. सांख्य आणि योग दोन्ही एकच असे ज्याला समजलें, त्यालाच खरं तत्त्व समजलें. ५ सांख्ययोगी केवळ ज्ञानानेंच केवल्य मिळवितात, आणि कमेयोगी बुद्धियुक्त कमे करून ज्ञानी होतो, आणि नंतर त्याला केवल्य प्राप्त होतें. “ न हि ज्ञानेन सद पवित्रमिह विद्यते । तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्माने विन्दति ” “ सर्वे
0 ७ के
कमाखिलं पाथे ज्ञाने परिसमाप्यतें ”, दोघेहि ज्ञानानेंच परमपदाला जातात. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः । योगयुक्तो मुनित्नह्म न चिरेणाधिगच्छाते 1।६॥ हे महाज्राही ! योगाशिवाय ( क्मयोगाशिवाय ) संन्यास ( ज्ञानयोग ) प्राप्त होणे अत्यत कठीण आहे, आणि कमेयोगी तपरूयाला नह्मपदाची प्राप्ति होण्यास फार काळ लागत नाहीं. ६
६४ तत्त्वार्थदीपिका
आत्मशुद्धीसाठीं विहितकर्मे बुद्धियुक्त अंतःकरणार्ने करूनच, ज्ञान प्राप्तीला साधक योग्य होतो. अशा पूवेतयारीशिवाय ज्ञानप्राप्ती होणें कठीण आहे. या- प्रमाणें कर्मयोगी परमपदप्राप्तीला योग्य होतो, हेंच कमेयोगाचें वैशिष्टय आहे. करमयोगानेंच कमेसंन्यास सिद्ध होऊं शकतो. योगयुक्तो विद्युद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय: । सवेभूतात्मभूतात्मा कुवेन्नपि न लिप्यते ॥७॥ नेव किञ्रित करोमीते युक्तो मन्येत तत्त्ववित् । पदयन श्रण्वन स्पृशन जिघ्रन अश्भन गच्छन स्वपन श्वसन ॥८॥ प्रलपन विखजन ग्रृण्हन उन्मिषन निमिषक्षपि । इंद्रेयाणींद्रियार्थेषु वतेन्त इति धारयन ॥ ९॥ विशद्धांतःकरण, आत्मसंयमी, जितेद्रिय, भूतमात्राला आत्मवत् पाह- णारा कमयोगी कर्मे करूनहि कर्माने बद्ध होत नाहीं. ७ तत्त्ववेत्ता (ज्ञानी) कर्मयोगी इंद्रेयांच्याद्वारे पाहून, ऐकून, स्पर्श करून, वास घेऊन, खाऊन, चाळून, निजून, स्वासोन्छ्वास करून, ८ बोठून, देऊन, घेऊन, डोळे उघडून, डोळे मिट्टून ( या सर्वे क्रिया होत असतांहि ) इंद्रिये इंद्रिया्थाशीं संबोधित होत आहेत, मी कांहींच करीत नाहीं असें मानतो. ९ करमांत आसक्ति नसेल, आणि चित्त जर महत्तत्वराभानेविष्ट असेल, तर कमे केल्याचें तर नाहींच, पण कमे घडल्याचेंहि भान राहणार नाहीं.
ब्रह्मण्याचाय कमाणे सधु त्यक्त्वा करोते यः । लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा ॥१०॥
का्येन मनसा बुद्धया कवलोरोंद्रेयेरपि ।
योगिनः कमे कुवेन्ति स्ठ॑ त्यक्त्वा55त्मश्युध्द्ये ॥११॥
अनासत्तबुद्धीने, सवकर्म ब्रह्मापंण करून जो वागतो, त्याला, कमल- दलाला जसे पाणी चिकटत नाहीं तसे, पाप चिकटत नाहीं १० शरीराने,
अध्याय पांचवा ६१९
मनाने, बुद्धीने, आणि आलिप्त अशा इंद्रियांनींहि, अनासक्तीनँ, आत्म- शुद्धीसाठी कर्मयोगी कमोचरण करतात. ” फलाकांक्षेनं नव्हे, तर आत्मशुद्धीकरितां योगी विहित कर्मे करतात. युक्तः कमफलं त्यक्त्वा शांतिमाभोति नोष्ठिकोम । अयुक्त: कामकारेण फळे सक्तो निबध्यते ॥१२॥ फलाकांक्षा सोडल्याने कमेयोग्याला ( कमांचरणाने ) शाश्वतद्यांति मिळते, पण फलाकांक्षेने फलाविषर्यी आसक्त पुरुष, योगयुक्त नसेल तर, कर्माने बद्ध होतो. १२ सवेकमोणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी । नवद्वारे पुरे देही नेव कुवन्न कारयन् ॥१३॥ चित्ताने ( विवेकबुद्धीनं ) सर्व कमोचा संन्यास करून जितेंद्रिय देही या नवद्वार पुरांत ( देहांत ) कांहींहि न करतां, ।किंवा कांहींहि न करवितां, प्रसनचित्त ( आत्मानंदीं मम़ ) राहतो. १३ न कठेत्वं न कर्माणि लोकस्य खजति प्रभुः । न कमेफलसंयोगं स्वभावस्तु प्रवतेते ॥१४॥ नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकते विभुः । अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यति जन्तवः ॥ १५॥ हा प्रभु ( देही, आत्मा ) या संसारांत कर्तृत्वबुद्धीहि उत्पन करीत नाहीं, किंबा कांहीं क्रियाहि करीत नाहीं, किंबा कर्माचे फलहि देत नाहीं, केवळ प्रकृतिधर्मानेंच सर्व कांही घडत असते. १४ तो सवेव्यापी (सवात्मा) कोणाचे पाप घेत नाहीं, किंवा पुण्यहि पण घेत नाहीं; श्ञानावर अज्ञानाचे पटल असल्यामुळें जीवांना ( पाप पुण्याविषयींचा ) मतिभ्रम होतो. १५ हा प्रत्येकाच्या हृदयांत वास करणारा अंतरात्मा ( परमात्म्याचा अश ) देहाचा स्वामी ( प्रभु ) आहे, परंतु देहाचें कतेत्व आणि भोक्तृत्व त्याचें नाहीं, तें उपहित जीवाचे आहे. जीवाची प्रकृति कमे करते, आणि त्याचें फलहि त, ५
६६ तत्त्वार्थदीपिका
भोगणारा जीवच आहे. तर्सेच हा सरवेसाक्षी, सर्वात्मा, विभु सर्वातयीमी आहे, तरी जीवाच्या पापपुण्यापासून तो अलिप्त आहे, कारण तो कर्ता नाहीं म्हणून भोक्ताहि नाही. जीवाच्या अज्ञानाने पापपुण्य घडते, त्यांचा आधेकारी जीवच. क्ञानेन तु तदज्ञान येषां नाशितमात्मनः । तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकारहयति तत्परम् ॥ १६॥ तद्बुध्दयस्तदात्मानस्तज्िष्ठास्तत्परायणा: । गच्छन्त्यपुनरावृत्ति ज्ञाननिर्घूतकल्मषाः 1१७ परंतु ते अज्ञानाचे पटल ज्यांचे आत्मज्ञानाने नाहींसे झाळें आहे, त्यांचें ते ज्ञान सूर्याप्रमाणे ( अंधकार नाहींसा करून ) त्यांना त्या परम- पदार्चे ( परब्रह्माचे) दर्शन घडवून देते. १६ त्या सम्यकज्ञानाने पूतपाप झालेल्या, परमपदाशीं बुद्धीने, अतःकरणाने, आणि निष्ठेनं एकरूप झालेल्या पुण्यात्म्यांना जन्ममरणार्चा फेरा नाहीं. १७ पुण्यपापासंबंधीं अज्ञान आत्मज्ञानानेंच ( सम्यक् ज्ञानानेंच ) नष्ट होईल, आणि अपरोक्ष ज्ञान झाल्यावर जन्ममरणाच्या फेऱ्यांतून मुक्तता होईल, विद्याविनयसंपक्चे त्राह्मणे गवि हस्तानि । शुनि चेव *्बपाके च पण्डिताः समद्शिनः ॥१८॥
इहेव तेर्जितः सर्गा येषां साम्ये स्थित मनः ।
>) > €*>
निर्दाषं हि समं त्रह्म तस्मादत्रह्माणे ते स्थता; ॥१९॥
या आत्मज्ञानी पण्डितांना विद्याविनयादि गुणांनी युक्त ब्राह्मण काय, एक ( मूख अडमुठा ) बैळ काय, एक हत्ती ( महापशू ) काय, एक कुत्रा ( कुत्सित प्राणी ) काय, किंबा कुत्र्याचे मांस खाणारा ( अमंगल हीनजाती ) काय, सर्व सारखेच. १८ अशी ज्यांची बुद्धि समत्वपूर्ण झाली त्यांनीं येथेच ( याच देहीं ) जन्ममरण जिंकले, कारण परत्रह्म सर्वदोषातीत आणि सवोशीं सम आहे, म्हणून ते ( पृर्णप्रज्ञ ) त्रह्मांतच ९ ब्रह्मस्वरूपच ) आहेत. १९
क्क ५. क 04.
हँ येथें जीवन्मुक्ताचें वणेन आहे. ते देहांत असले तरी मुक्तच आहेत.
अध्याय पांचवा ६७
न प्रहुप्येत् प्रिय प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियम । स्थिरबाभ्दरसंमूढो त्रह्मविद ब्रह्माणे स्थित; ॥२०॥ बाह्यस्पर्ष्वसक्तात्मा विन्दत्यात्माने यत्सुखम । स ब्रह्मयोगयुक्तात्मा खुखमक्षय्यमश्चते ॥२१॥ असा तो ब्रह्मस्वरूप झालेला स्थितप्रज्ञ ( स्थिरबाद्धे ) सिद्ध (असंमूढ) ब्रह्मज्ञानी सुखानं हर्षित होत नाहीं, किंवा अनिष्ट पारास्थितींत उद्दिग्रहि होत नाहीं. २० बाह्मेंद्रिय विषयांत त्याचें अंतःकरण आसक्त नसल्यानें आत्मानंदाचें जै सुख ते त्यास प्राप्त होते, आणि तो योगानें ब्रह्माशी तादात्म्य पावलेला योगी शाश्वत सुखाचा अनुभव घेतो. २१ आत्मानंदांत ज सुख आहे, तें अनुभवल्यावांचून कळत नाही, ते त्या योग्यास प्राप्त होते, आणि त्याला ऐहिक सुखाची गोडी राहत नाहीं. ये हि संस्पशेजा भोगा दुःखयोनय एव ते । आद्येतवंतः कोतेय न तेपु रमते बुघः ॥२२॥ बाह्मंद्रियविषयांपासून मिळणारे भोग अंतीं केवळ दुःख देणारेच अस- तात. हे कोतेया ! ते भोग प्रात होणारे आणि नष्ट होणारे असल्यामुळे, ज्ञानी पुरुष त्यांत गुंतून सुख मानीत नाही. २२ दाक्कोतीहेव य: सोडदुं प्राक्॒ दरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्धव वेग स युक्तः स सुखी नर; ॥२३॥ काम आणि क्रोधापासून उत्पन होणारे आवेग दहावसानापूर्वी येथेंच (या देहींच ) जो सहन करू शकतो (ज्याचे चित्त या विकारांनीं क्षोभ पावत नाहीं ) तोच (खरा ) योगी, आणि तोच (खरा ) सुखी पुरुष म्हणावयाचा. २३ हें जीवन्मुक्ताचे वणन आहे. मरणानंतर मोक्षापेक्षां, हाच मोक्ष भ्रष्ठ आहे.
यो5न्त:खुखा5तरारामस्तथान्तज्यांतिरेव य: । ' स योगी ब्रह्मनिवोणं त्रह्ममूतोःविगच्छाति 1 २७॥
६८ तत्त्वार्थदीपिका
लभन्ते त्रह्मनिवांणं क्षय: क्षीणकल्मषा:ः । छिन्नद्वेंधा यतात्मानः सवेभूतहिते रता: ॥२५॥ ज्याचे सुख स्वांत:करणांतच आहे, जो सदा आत्मानंदांतच मग्न असतो, ज्याने स्वात्मप्रकाश अनुभविलळा आहे, असा तो ब्रह्मस्वरूप झालेला आत्मज्ञानी परत्रह्मांत्च विलीन होतो. २४ छठिनसंदशय, स्वाधीनान्तःकरण, भूतमात्राच्या हितांत आत्मसुख मानणारे निर्दोष कषी परत्रह्मांत विलीन होतात. २५ ब्रह्मनिवाण, म्हणजे सायुज्यमुक्ति, आत्मानंदांत सदा मम्नत राहणाऱ्या ज्ञानयोग्यांना सहजच आहे. ते देहांत असूनहि परब्रह्मांतच आहेत.
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् । अभिता बत्रह्मानेवाणं वर्तते विदितात्मनाम् ॥२६॥ कामक्रोध ज्यांना कधींहि स्पर्श करूं दाकत नाहींत, अश्या कृतात्म्या आत्मज्ञानी यतींना ( ्जावन्मुक्तांना ) त्रह्मसायुज्य तर सदा सनिधच आहे. २६ असे योगी मुक्तच आहेत. जाॉवन्मुक्तांना मुक्तीसाठी कोठें जावयाचं नसतें. स्पर्शांन कृत्वा बहिबोह्यान चक्षश्वेवांतरे *रुवोः । प्राणापानो समो छत्वा नासाभ्यंतरचारिणो ॥२७॥ यतोद्रेयमनोबाध्देमुनिमाक्षपरायण: । विगतेच्छामयक्रोधो य: सदा मुक्त एव सः ॥२८॥ बाह्मेंद्रियविषयांना बाहेर घालवून, दृष्टि भ्रमध्यांत स्थिर करून, नासिकेत प्राण आणि अपान सम करून, २८ इंद्रिये, मन आणि बुद्धि यांचें नियमन करून असणारा, इच्छा, भय, क्रोध ज्याचे लय पावले. आहेत असा, केवळ मोक्षच परमगति मानणारा मुनि (संन्यासी ) सर्वदा मुक्तच आहे, ( त्याला मोक्ष म्हणजे कांहीं मिळवावयाचें असें नाहीं), २९.
अध्याय पांचवा ६९
कमेयोग इंध्ररापिंतसवभावाने आचरून, सत्त्वशुद्धि, ज्ञानप्राप्ति आणि नंतर सवेकमेसन्यास या क्रमानें योगी ब्रह्मनिवांण पदाळा पोहचतो. यासाठी आवशयक असलेला ध्यानयोग पुढील अध्य़ाय़ांत सांगावयाचा आहे, त्याचें येथ दिद्वशेन केळे आहे. ध्यानयोग काय हें येथ थोडक्यांत सूत्ररूपाने सांगितळें आहे. भोक्तारं यज्ञतपसां सवेलोकमहेश्वरम् । खुहृद्ं सवेभतानां ज्ञात्वा मां श्ांतिमृच्छाते ॥२९॥ इति श्रीमद्धगवद्रीतासूपनिषत्खु ब्रह्मविद्यायां योगशास्त्र सेस्यासयोगो नाम पत्रचवमोञ्ध्याय:
सब यज्ञ, सर्ब तपे ज्याला जाऊन पोहचतात, जो आखल जगाचा अधिपति ( सवेश्वर, सवात्मा ), आणि जो सवं भूतमात्रांचा ( निरपेक्षतेने कल्याण करणारा ) जिवलग मित्र आहे, अश्या ( सवाच्या ह्ृदयांत वास करणाऱ्या, सर्वकमफलाध्यक्षालळा, सर्वसाक्षी परमेश्वराला) मला यथार्थतया जाणून, तो योगी परमशांति (परम समाधान ) पदाला पोहचतो. २९
सवे यज्ञांचा आणि तपांचा भोक्ता असा तो अधियज्ञ परमेश्वर आहे. सुद्दद म्हणजे ममताळू, प्रेमाने इंप्सित देणारा. जशी श्रद्धा, जशी भक्ति, जसा भाव तसेंच कमाचें फल मिळतें. हा फलदाता सर्वातयांमी परमात्माच आहे. जसें मागावें तसेंच मिळतें, हा निरपवाद नियम आहे. कमाला ज्ञानाची जाड देऊन, समत्वबुद्धे, अनासक्ति, इंद्रियनिप्रह, आणि परमात्म्याच्या ठिकाण अनन्यभाव, या सवानी युक्त असा कमेयागी ध्यानयोगाच्या अभ्यासाने नित्य- सेैन्यासी होतो, आणि ब्रह्मनिवीणपदाला जाण्यास योग्य होतो.
अध्याय सहावा ध्यानयोग
श्रीभगवानुवाच--
अनाश्रितः कमेफलं कार्य कमे करोति यः ।
स सन्यासी च योगी च न निरभ्रिने चाक्रियः ॥१॥ यं संन्यासामोाते प्राहुयोंगं तं विध्दि पांडव ।
न ह्यसंन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन ॥२॥
श्रीभगवान् म्ह॒७--कमाच्या फलावरच केवळदृष्टी न ठेवितां जो आपलें क्तव्यकमे करीत राहतो, तो संन्यासीहि आहे आणि योगीहि आहे; केवळ अभिकाय सोडून, किंवा निष्किय होऊनच कोणी संन्यासी किंवा योगी होत नाहीं, १ ज्याला संन्यास अर्स म्हणतात तोच योग होय असे समज, कारण संकल्पाचा संन्यास केल्याशिवाय कोणासहि योगी होता येत नाहीं. २
कर्मफलाचा आश्रय म्हणजे कर्मफलाभिलाषा, कोणत्याहि कमप्रवृर््ताला
विशिष्ट उद्देश असतोच. उद्दिष्टाशिवाय कमप्रव्रात्ते शक्य़ नाहीं, परंतु फळलालसा नसेल तर कमंबंध होणार नाहीं. कतेव्यकमांचरणाची आवश्यकता, आणि महती याठिकाणी पुनः निक्षून सांगितली आहे. कततेव्यबुद्धीने, फल- लालसा सोडून, स्वक्माचरण करणारा पुरुष, संन्याश्यापेक्षां किंवा योग्यापेक्ष » कमी प्रतीचा नाही, तर्सेच संन्यास आणि योग यांत मूलतः तात्विक भेद नाहीं हें येथ स्पष्ट केलें आहे.
आरुरुक्षोसुनेयोगं कमे कारणसुच्यते ।
योगारूढस्य तस्येव शमः कारणमुच्यते ॥३॥
अध्याय सहावा ७१
यदा हि नोदट्रियार्थेपु न कमस्वनुषज्ञते । सवेसंकल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥४॥
योगाभ्यासास उद्युक्त होणाऱ्या तरती साधकाला कर्मानेंच उपक्रम सांगितला आहे, आणि त्यालाच योगसिाद्वे झाल्यावर शांति ( निर्वि- कारता ) हेंच साधन सांगितठें आहे. ३ विषयांविषयीं आगि कर्माविषर्यी अनासक्त झाल्यावर, त्या सवे काम्यकमाचा अत्यंत परित्याग करणाऱ्या योगयुक्ताला योगारूढ ( योगसंसिड्वे प्राप्त झाठेला ) म्हणतात. ४
योगसिद्धीसाठी प्रथम यम, नियम, आसन, प्राणायाम हीं कर्मेच करणे आवरयक असतें. हॉच साधनें योगसिद्धीला कारण होतात. या साधनांशिवाय साधक प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधि या चतुष्टयाचा अधिकारी होत नाही. अशा प्रकारे योगसाधनेस कममाचें महत्त्व सांगितलें आहे. कर्माचा परित्याग केल्यास योगहि साध्य होऊं शकत नाहीं. कमे करून देहशुद्धि आणि चित्तशुद्धि झाल्यानंतरच योगमार्गात पदापण करतां येइल. योगसिद्दीला शम आवश्यक आहे, पण पूर्वाभ्यरासाला कमेच आवश्यक आहे. सैकल्पविकल्पात्मक मनाचा निरोध, आणि विषयासंबंधी आणि कमेफठासंबंधीं अनासाक्ते साध्य झाल्या- वरच योग सिद्ध झाला, असें म्हणतां येईल.
उध्द्रेदात्मना55त्माने नात्मानमवसाद्येत ।
आत्मेव ह्यात्मनो बंचुरात्मेव रिपुरात्मनः |॥५॥ बंधुरात्मा55त्मनस्तस्य येनात्मेवात्मना जितः । अनात्मनस्तु शत्रुत्वे व्ततात्मेव दात्रुवत् ॥६॥
आपली उनति आपण स्वतःच करून घ्यावयास पाहिजे, आपण आपला अधःपात होऊं देऊं नये; कारण, आपल्या उद्धाराला सहायक आपणच, आगि अवनतीला कारण, आपले शत्रूहि, आपणच होतो. ५ ज्याने आत्मसंयमनानें आपणा स्वतःला जिंकले, तोच आपल्या स्वतःचा ( उद्धार करणारा ) मित्र होतो, (उलट), ज्यानें आत्मसंयमन केळे
७२ तत्त्वार्थरीपिका
नाहीं, तो स्वतःच ( आपलें अकल्याण करून घेणारा ) आपण आपलाच शत्रु बनतो. ६ अध्यात्माच्या क्षेत्रांत मनुष्य आपणच आपला मित्र, किंत्रा शत्रु होत असतो. आपलीं इंद्रिये, मन, बुद्धे, अहंत्व हीं सर्वे मिळूनच “ मो ” ( अहं) होतो. इंद्रियांचे आणि चित्ताचें संयमन, माझं माच केळं पाहिजे. मी बरें वाईट होणे, सवेस्वी माझ्याच स्त्राधीन आहे. जितात्मन: प्रशांतस्य परमात्मा समादित: । शीतोष्णसुखडदुःखेपु तथा मानापमानयोः ॥७॥ ज्ञानविज्ञानतृत्तात्मा कूटस्थो विजितंद्रियः । युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाष्मकांचन: ॥८।॥ संयमी आणि शांतचित्त पुरुषाचा श्रेष्ठ शुद्ध अंतरात्मा शीतोष्ण, सुख- दुःख, मानापमान ( इत्यादि दृंद्वभावित परिस्थितींतहि ) शांत स्थिर राहतो ( चिक्तेकाग्ऱ्यापासून ढळत नाहीं ). ७ सम्यक ज्ञान आणि आत्मानुभूति यांनीं संतुष्टचचित्त झालेला, अकंपनीय ( अढळ ) संयमी, ज्याला मातीचे ढेंकूळ, दगड, सुवण सर्वेच सारखीं, अद्याच योग्याला समाहितचित्त सिद्ध म्हणतात. ८ हंद्रातीत योग्याला द्ंद्याचा अनुभव येत नाही असें नाही, पण त्याचे समा- थान कोणत्याहि परिस्थितींत ढळत नाही.
सुहृन्मित्रायुदासीनमध्यस्थद्वेष्यबंघुषु । साधुष्वपि च पापेषु समबुध्दावोशष्यते ॥९॥ दयाद्रे अंतःकरणाचा, स्नेही, विरोधी, पक्षातीत, तडजोड करणारा, गहोवृत्तीचा, किंवा जवळचा संबंधीं, त्याचप्रमाणे सदाचरणी किंवा दुरा- चचरणी, हे सर्वेच ज्याला सारखे तोच सवश्रष्ठ ( योगी ) आहे, ९ योगी युकत्रीत सततं आत्मानं रहसि स्थितः । एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥१०॥
अध्याय सहावा ७३
शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः । नात्युच्छितं नातिनीचं चेलाजिनकुशोत्तरम् ॥११॥ तत्रेकाग्र मनः कृत्वा यतचित्तद्रियक्रिय: । उपाविद्यासने युञ्ज्याद्योगमात्मविज्युध्द्ये ॥१२॥ समं कार्यशिरोग्रीवे धारयन्नचलं स्थिरः ।
संप्रेक्ष्य नासिकास्रं स्व॑ दिशस्वानवलोकयन ।१३॥ प्रशांतात्मा विगतभोत्रेझ्मचारित्रते स्थित: ।
मनः: संयस्य मचित्तो युक्त आसीत मत्परः ॥१४॥
ध्याययोगाची साधना करणारानं नेहमी एकांत ठिकाणीं, एकट्याने बसून, अंतःकरणाचा आणि इंद्रियांचा संयम करून, सव आश्शाआकांक्षांचा त्याग करून, ममत्व सोडून, आपल्या चित्तवृत्तींचा निरोध करावा, १० पवित्र स्थळी, न डळमळणारे, फार उंच नाही, फार खालींहि नाही असे, तळांत कुशासन, त्यावर मृगाजिन, त्यावर धूतवस्त्राची घडी असें आपलें आसन सिद्ध करून, ११ त्या ठिकाणीं मन एकाग्र करून, चित्ताचे आणि इंद्रियांच्या क्रियांचे नियमन करून, आसनावर स्थिर होऊन, चित्त- शुद्धीसाठी योगसाधना कराबी. १२ आपले शरीर, मस्तक, आणि मान एका रेषेंत निश्लळ ठेऊन, आपल्या नासाग्रीं दृष्टि लावून, कोणत्याहि दिशेस न पाहतां, नितांत अचल राहावे. १३ चित्त शांत ठेवून, भय सोडून देऊन, ब्रह्मचारित्रताने राहून, मनाचे निरोधन करून, अंतः- करणांत परमेश्वराचे ध्यान करून, इंश्ररच आपलें सर्वे कांहीं आहे अश्या बुद्धीनें योगमम़ होऊन बसावे. १४
ध्यान योगाच्या अभ्यासाला शांत एकांत स्थान पाहिज. येथे अभ्यासाची प्रक्रिया सांगितली आहे. बाहिरचे वातावरण कसे असावे, आणि अंतःकरण- वृत्ति कशी ठेवली पाहिजे हँंहि सांगितलें आहे. हें “ योगम् आरुरुक्षोः ” कमे सांगितलें आहे. यागारूढ झाल्यावर त्याला परम शांति प्राप्त होते. “ योगा-
रूढस्य शमः कारणमू ” हें पुढील शहोकांत सांगितलं आहे.
७9 तत्त्वार्दीपिका
युअन्नेवं सदा55त्मानं योगी नियतमानसः । शान्ति निवोणपरमां मत्संस्थामधिगच्छाते ॥ १५॥|
याप्रमाणे चित्तवृत्तीचा निरोध करून सतत योगाभ्यास करणारास मांझ्या स्वरूपी ( ईश्वरस्वरूपीं ) प्रात होणारी, आणि दोबटीं मोक्षाप्रत नेणारी, शांति निळते. १५ नात्यश्षतस्तु योगो5स्ति नचेकांतमनश्नतः । न चातिस्वभशीलस्य जाग्रतो नेव चाजुन ॥१६॥ युक्तहारविहारस्य युक्तचेष्टस्य कमसु । युक्तस्वभावबोधस्य योगो भवाते दुःखहा ।१७॥
अधिक खाणाराला, किंवा मुळींच न खाणाराठा, अधिक झोप- णाराळा, किंवा मुळींच न झोंपणाराला, हा ध्यानयोग साध्य होणार नाहीं. १६ नियमित आहार, नियमित हिंडणें फिरणें, व्यवहारांत- हि नियमितचच वागणें, निद्रा आणि जागरणहि नियमितच ठेवणें, अशा नियमितपणानें वागणारालाच हा सव दुःखापासून मुक्त करणारा ध्यानयोग साध्य होऊं शकतो. १७ या योगाच्या साधनेत प्रथमच यम, नियम, आसन, प्राणायाम येतात. पण शरीरास उगाच पौड! द्यावयाची नाहीं, “ क्षेयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः मां चेवातःशरीरस्थं तान् विद्धयासुरनिश्वयान् ” अशा आसुरी तप करणारास योग साध्य होणार नाही, इंद्रियांचे लळे पुरविणारासादे तो साध्य होणार नाहीं. वैराग्यपुनीत बुद्धीने, घेयानें, निश्चयाने, आपल्या बलास झेपेल अशी साधना केल्यास, ती उपकारक्र आणि फलदायी होऊं शकत. यदा विनियतं चित्ते आत्मन्येवावतिष्ठते । निःस्पृहः सवेकामे भ्या युक्त इत्युच्यते तदा ॥१८॥ यथा दीपो निवातस्था नेड््गते सोपमा स्मृता । योगिनो यताचेत्तस्य युंजतो योगमात्मनः | १९॥
अध्याय सहावा ७"
ज्यावेळीं ( अशा निर्दिष्ट साधनेने ) निग्रहीत चित्त केवळ अंतरा- त्म्यांतच नितांत स्थिर होऊन राहील, आणि साधक सर्वकामनिर्मुक्त ( निरभिलाषर ) होईल, त्यावेळीच तो योगयुक्त झाला असें म्हणावयाचें. १८ निग्हीतांतःकरण आणि आसत्मस्वरूपनिष्ठ योग्याला, नितात वात- वर्जित स्थानीं असलेल्या, किंचित्हि चलित न होणाऱ्या दीपज्योतीची उपमा दिली आहे. १९
यत्रोपरमते चित निरुद्धं योगसेवया । यत्र चेवात्मना55त्मानं पड्यन्नात्माने तुष्यति ॥२०॥ ' खुखमात्यातक यत्तद्बुद्धिय्राह्ममतीद्रियम । वेत्ति यत्र न चेवायं स्थितश्चलाति तत्त्वतः ॥२१॥ यं लब्ध्वा चापरं लाभं मत्यते नाविक तत: । यास्मन स्थितो न दुःखेन गुरुणा5पि विचाल्यते ॥२२॥ तं बद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् । स निश्चयेन योक्तन्या योगो5निर्विण्णचेतसा ॥२३॥
ज्या योगस्थितींत योगानुष्टानानें विषयापासून निवृत्त झालेल्या चित्ताला उपरति ( विराक्ते ) प्राप्त होते, ज्या स्थितींत स्वात्मदर्शन झाल्यानें आत्मानंदाचा अनुभव लाभतो ( पूर्ण आत्मसंतोष प्राप्त होतो), २० ज्या स्थितीत इंद्रेयातीत, पण केवळ बुद्धीलाच प्रतीत होणारें असें, जे शाश्वत ( ज्याचा कधींहि नाश नाही असें ) सुख त्याची जाणीव होते, आणि ज्या ध्यानयोगात स्थिर झालेला योगी तत्त्वापासून कर्धीहि ढळत नाहीं, २१ जी स्थिति प्राप्त झाल्यावर त्यापेक्षां कशालाहि योगी अधिक श्रेयस्कर मानीत नाहीं, आणि ज्या स्थितीपासून योग्याला अत्यंत मोठें दुःखहि विचालित करूं शकत नाहीं, २२ तीच सवे दुःखसंबंघापासून सोडविणारी, जिला योग असें म्हणतात, ती निष्ठा आहे, हें नीट समजावे, आणि या योगाऱचा ( ध्यानयोगाचा ) किंचित्हि न कंटाळता निश्चयाने अभ्यास करावा, २३
७६ तत्त्वाथदीपिका
श्लोक १८, १९ आणि २० ते २९श्यांत ध्यानयोग्याची आणे ध्यानयोगाचीं लक्षणें सांगितली आहेत. ध्यानयोगांत अव्यक्तापासना, नर्विकट्प समाधि, आणि आत्मना आत्मदशेन सांगितले आहे. यांत ईश्वराचे ध्यान असावयासच पाहिज असं नाहीं, विकल्पाने तेहि सांगितळे आहे. ध्यानयोागांतहि सांख्या- प्रमाणेंच सेश्वर आणि निरीश्वर असे दोन प्रकार आहेत. इंश्ररप्रणिधान विकल्पाने आहे. त्रिपािलयांत केवल अद्वैत दशेन आहे. कमे आणि भक्ति
दोन्ही मार्गीत इंध्रराशीं योग ( तत्परायणता ) आहे. या दोहोंतहि द्वैत आहे, केवळ अंद्वेत नाहीं. वस्तुतः द्वेताशिवाय भक्ति नाही, आण कमीनुष्टानहि नाहीं.
संकलटपप्रभवान कामांस्त्यकक््त्वा सर्वोनदोषत: । मनसेवेद्रियत्रामम् विनियम्य समतत: ॥२४॥
ब्र ५ शाने: शनेपरुपरमेद्बुद्धथा 'धातिग्रहीतया । आत्मसंस्थं मन: कृत्वा न किचिदापे चिन्तयेत ॥२५॥ यतो यतो निश्चवराते मनश्चवत्वळमास्थिरम । ततस्ततो नियम्येतदात्मन्यब वद नयेत ॥२६॥
मनःप्रवृत्तीने ( मनाच्या आशाआकांक्षापासून ) उद्भूत होणाऱ्या कामनांचा मूलतः त्याग करून, मनानेच सव इंद्रियांना विषयांपासून पूर्णतया परावृत्त करून, २४ धेर्ययुक्तुद्धांनं हळूं हळूं विषयांपासून रक्त होऊन, चित्त आत्मनिष्ठ करून, कसलेहि संकल्पविकल्प मनांत उठू देऊं नयेत. २५ जिकडे कोठें हे स्वाभाविकपणे चंचळ आणि घधावरें मन भटकेल, तिकडून त्याला ओढून आणून आत्मस्वरूपांतच बांधून घाला- बयास पाहिजे, २६
ध्यानयोगाची पूवे तयारी झाल्यावर प्रत्याहार, ध्यान, धारणा साध्य करण्याचा प्रयत्न करावयाचा. याला दीघे आणि निश्वम्नाचा असा अभ्यास “पाहिजे. याचे शब्दांनी कितीहि वणेन केळें तरी, ध्यानयोगाची खरो कल्पना अनुभवाशिवाय होणें शक्यच नाहीं, आणि हा अनुभवहि शब्दांनी सांगतां येणार नाहीं.
अध्याय सहावा ९9७.
प्रशांतमनसं ह्येनं योगिन सुखमुक्तमम् । उपेति श्ांतरजसं त्रह्मभूतमकल्मषम् ॥२७॥
( अशा प्रकारें ध्यानयोगाने ) अत्यंत शांतचित्त झालेल्या, सवे मनो- विकार प्रलीन झालेल्या, आणि केवल ब्रह्मरूप अश्या सर्वेदोषानेर्मुक्त योग्याला सवेश्रेष्ठ सुख प्राप्त होते. २७
“ शांति निवांणपरमां मत्सस्था अधिगच्छति ” ते परमशांतांचिं अतींद्रिय सुख योग्याला समाधीत प्राप्त होते, मनाचे व्यापार नाहींसे झाल्यावर चित्ताला निमेलता येऊन, योगी ब्रह्मस्वर्पच होतो, “ निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः ”
युअन्नेवं सदा55त्मान योगी विगतकल्मष: । सुखेन त्रह्मसंस्पशै अत्यंत॑ सुखमश्चते ॥२८॥
ह्याप्रमाणें सतत ध्यानयोगाभ्यासानें सरवदोषनिर्मुक्त झालेला योगी परत्रझप्राप्तीचं निरतिशय सुख अनायासाने अनुभवतो. २८
अशा प्रकार ध्यानयोग सिद्ध झाल्यावर योगी ब्रह्मस्वरूप होतो. तो केवळ आनंदरूपच होतो. छिन्नसंशय, प्रशांतात्मा, द्वंद्रातीत, वीतराग, समवुद्धि योगी ब्रह्मस्वरूपच होतो.
सर्वभूतस्थमात्मानं सवभूतानि चात्मनि ।
इक्षते योगयुक्तात्मा सवेच्र समद्शनः ॥२९॥
यो मां परर्यति सवेत्र सवे च मयि पड्याते | तस्याहे न प्रणहयांमे स च मे न प्रणदयाति ।॥३०॥!
सव भूतांना समत्वानें पाहणारा, तों ध्यानयोगानें निग््हदीतचित्त योगी, सव भूतमात्रांत आपल्या स्वतःला, आणि आपणा स्वतःतच सव भूतमात्र पाहतो. २९ जो मला (ईश्वराला) सवोभूतीं पाहतो, आणि सव भूतमात्र माझ्यांतच ( ईश्वरांतच ) आहे असे मानतो, त्याला मी कधींहि अंतर देणार नाहीं ( तो माझा प्रिय आहे ), आणि तो माझाच आहे, (म्हणून) त्याचा कधींहि नाश होणार नाहीं. ३०
९9८ तत्त्वाथदीपिका
आपल्या हृदयांत जो इंश्रर आहे, तोच भूतमात्रांत आहे अशी बुद्धि दढ झाल्यास, भेदभावाला जागाच उरत नाहीं, सवेभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थतः । सवेथा वर्तेमानो5पि स योगी माये वतेते ॥२३१॥ खो क (. आत्मोपम्येन सवेत स्म पद्याति योज्जुन । खुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥३२॥
समबुद्धि झालेला जो योगी भूतमात्राचे ठिकाणीं ( समत्वाने) मी "( इश्वर ) प्रतीत आहे असे अनुभबतो, तो कोणल्याहि स्थितींत असला तरी वस्तुतः माझ्यांतच ( ईश्वरस्वरूपच ) आहे. ३१ जो समत्वबुड्धीन सव प्राणिमात्राचें सुखदुःख आपल्याच सुखदुःखाप्रमाणें अनुभवतो, हे असुना ! तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे, असे मानतात. ३२
अजुन उवाच --
यो5यं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।
एत्तस्याहं न पत्र्यामि चव्वलत्वात् स्थिति स्थिराम् ॥३१॥ चड्वलं हि मनः कृष्ण प्रमाथे बलवद दढम |
तस्याहं निग्रह मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥३०॥
असुन म्ह०---देवा मधुसूदना ! हा जो साम्यबुद्धियोग तू मला सांगितलास, तो मनाच्या चांचल्यामुळें चित्तांत स्थिर टिकेल असं मला वाटत नाहीं. ३३ हे श्रीकृष्णा ! मन हें अत्यंत आस्थिर, क्षोभशीळ आणि दांडगे आहे. त्याचे निरोधन म्हणजे केवळ वाऱ्याची मोट बांधण्या- सारखेच अशक्य आहे, असे मला वाटते. ३४
धघ्यानयोगाच्या अभ्यासाने चित्तास स्येये आणि शांति मिळते, आणि योगी परमगतीचा ( ब्रह्मनिवाणाचा ) अधिकारी होतो, असे लडोक १५ मध्ये सांगून त्यानंतर अशा योग्याचीं लक्षणे, त्याने पाळावयाची पथ्ये इत्यादि सांगून, हो. २९ ते ३२ मध्ये योग्याने सवेत्र समदशेन असावें, आणि भूतमात्राचें
अध्याय सहावा ७९
सुखदुःख आपले सुखदुःख करावें असें सांगितलें. ध्यानयोगाच्या अम्यासा- नंतर साम्यवुद्धीची आवश्यकता सांगितली. अशी समत्वबुद्धि स्थिर राहणें मनाच्या. चंचल स्वभावामुळे कठीण आहे, असें अजुनाचें म्हणणे. हँ म्हणणे श्री भगवान् मान्य करतात. परंतु समत्वबुद्धि आवश्यक आहे, हेंही तितकच खरें. समत्वबुद्धींशिवाय योग पूण होतच नाहीं.
श्री भगवानुवा-च---
असंदायं महाबाहो मनो दुर्नित्रहे चलळम् । अभ्यासेन तु कोंतेय वेराग्येण च ग़रह्यते ।३५॥ असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः । वद्यात्मना तु यतता इक्यो्वाधभुमुपायतः ॥३६॥|
श्रीभगवान् म्ह०--हे वीरा अलुना ! मन हें आवरून धरण्यास कठीण आणि अत्यंत चंचल आहे यांत संशय नाहीं, परंतु, हे कोतेया ! पुनः पुनः प्रयत्न करण्याने, आणि ( दृष्टादृष्ट भोगाविषयीं ) अनासक्तीनें तै ताब्यांत ठेवणे शक्य होईल. ३५ मला मान्य आहे कीं, ज्याला आत्म- संयमन करितां येत नाहीं, त्याला योगसिद्धि प्राप्त होणें शक्य नाहीं, परंतु सतत प्रयत्न करणाऱ्या संयमी साधकाला ( वर सांगितलेल्या अभ्यास आणि वैराग्य या ) उपायांनी सिद्धि प्रात होणे शक्य आहे. ३६
यमनियमादिकांनीं मन आणि इंद्रियांचे दमन करून ध्यानयोगाची तयारी करणें शक्य होईल. परंतु संसारांत अनेक प्रकारच्या लोकांशीं वागण्याचा प्रसंग आल्यावर समत्वबुद्धि ठेवणें सापे नाहीं. अशी बुद्धि स्थिर राहण्यास विवेक, वेराग्य, आणि सतत अभ्यास पाहिजे, काम, क्रोथ, लोभाबरोबरच अददता-
ममताही गळून जावयास पाहिजे, तरच साम्यबुद्धि टिकून राहाल, असुन उवाच--
अयतिः श्रद्धयोपेतो योगाचाालटितमानसः । अप्राप्य योगसंसिद्धे कां गाते कृष्ण गच्छाति ॥३७॥
८० तत्त्वार्थदीपिका
करचि न्नोभयविभ्रष्टारिछन्नाभ्रामिव नइयाते । | अप्रातेष्ठी महाबाही विमूढो त्रह्मणः पाथे ॥३८॥ एतन्मे संदायं कृष्ण छेत्तुमर्हस्यहोषत: ।
त्वदन्य: सदायस्यास्य छेत्ता न हघुपपद्यते ॥३९॥
श्रद्धा पूणे असूनहि, योगसिड्रे प्राप्त होण्यास, ज्याचे प्रयत्न पर्याप्त झालेले नाहींत, किंवा ( मनाच्या चंचलतेमुळें ) ज्याचे चित्त योगापासून चलित झालें आहे, अशा साधकास योगसिद्वे जर झाली नाहीं, तर त्याला पुढे कोणती गति प्राप्त होते? ३७ हे महाबाहो ! तो दोन्ही निष्ठांना मुकून, निराधार आणि त्रह्मप्रातिमागांत भग्नाश असा, एखाद्या ढगाच्या तुकड्याप्रमाणे, मधल्यामध्येंच नष्ट होऊन जातो कीं काय? ३८ हे श्री- कृष्णा ! हा माझ्या मनांत उद्धवलेळा संशय दूर कर; तुझ्याशिवाय हा संशय दूर करणारा मला अन्य दिसत नाहीं. २९
वर, मन चंचल आहे म्हणून सांगितले. चित्त स्थिर ठेवून योगाचा अभ्यास पार पाडावयास पाहिजे, त्यासाठीं यत्नहि पुरेसा झाला पाहिजे. आणि योग- सिद्धि प्राप्त होईतो निरामय आयुष्यहि लाभळें पाहिजे. सिद्धि मिळण्यापूर्वीच मरण आलें तर योगसिद्धि प्राप्त करून घेण्याइतके प्रयत्नहि पार पडूं शकले नाहींत तर १ अश्या शका साहजिकच उद्भवणार. कमोनिष्ठेने करावयाची कर्मे सोडून दिल्यास स्वगंप्राप्तीपासून वंचित व्हावयाचे, आणि योगमागांच्या काठिण्यामुळें योगसिद्धीहि प्राप्त व्हावयाची नाहीं, अशा प्रकारें दोन्ही हातची जाऊन, केवळ दुगेतीच प्राप्त व्हावयाची अशी भीति वाटते, म्हणून अजुनाचा प्रश्न आहे. ठिन्नाभ्न ( लहान ढग ) मोठ्या ढगाच्या आश्रयाने त्यांतच मिळून जाऊन वर्षेल, पण तोंच एकटा एकाकी पडल्यास अंतराळांतच विरून जाणार, तशी स्वर्गहे नाहीं आणि मुक्तीहि नाहीं अशी कदाचित् साधकाची गति होणार. श्रीकृष्णांनी मनाची चंचलता मान्य केली, आणि अभ्यास आणि वेराग्यानें सिद्धि प्राप्त होणे शक्य आहे म्हणून सांगितलें; परंतु सिद्धि प्राप्त होण्यापूर्वीच मरण आळे, किंवा त्यासाठीं करावयाचे प्रयत्न पुरतेपणी पार पडले: नाहींत तर मग काय ६
अध्याय सहावा ८१
श्रीभगवानुवाचच--
पार्थ नेवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते । न हि कल्याणकृत्कश्चिदू दुगाते तात गच्छति ॥४०॥ हे पार्था ! ( अशा योगसाधनेकरितां प्रयत्न करणाऱ्या ) साधकाला इहलोकी [किंवा परलोकींहि हानि कधींच होणार नाही. अरे बाबा ! सत्कम करणाराला वाईट गति कर्धांच प्राप्त होणार नाहीं. ४०
प्राप्य पुण्यकळतां लोकानुषित्वा शाश्वती: समा: | शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रषो5मिजायते || ४१॥ योगभ्रष्ट ( “' योगातू चाठित मानसः ” असा साधक ) पुण्यकर्म करणारे ज्या लोकांस जातात त्याच लोकांना मरणानंतर जाऊन, तेथें सुच्िरे बास करून, पुनः ( मानवलोकांत ) शुद्ध, शीलवान, आणि संपत्न कुलांत जन्माला येतो. ४१ “ योगभ्रष्ट ” दोन प्रकारचे सांगितले आहेत, एक, थोडाच अभ्प्रास झाल्यावर पयोप्त प्रयत्न होण्यापूर्वीच देह सोडून जाणारा,आणि दुसरा, अभ्यास चांगला होऊनहि सिद्धि प्राप्त होण्यापूवींच देह सोडून जाणारा. दोघेहि श्रद्धावान्. या ठिकाणीं पहिल्या प्रकारच्या साधकाची गति सांगितली आहे. त्याचा अभ्यास थोडा असला तरी, केळे तेवढें सत्कारणी लागून, तो पुण्य. लोकालाच (स्वर्गालाच) जाणार. पण ती गति नित्य नाहीं. तो पुनः मनुष्य- लोकांत जन्म घेणारच. पूर्वेपुण्याईनें तो सत्शील आणि सुसंपन्न आईबापांच्या पोटीं जन्म घेतो, आणि पुनः पुण्यमार्गीलाच लागतो. एकदा शाल शुद्ध झाल्यावर मनुष्य सन्मागोपासून ढळत नाहीं.
अथवा योगिनामेव कुले भवति धोमताम् ।
एताद्वि दुलेभतरं लोके जन्म यदीररम ।४२॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पोवैदेदिकम् ।
यतते च ततो भूयः संसिद्धो कुरुनंदन ॥४३॥ त. ६
८२ तत्त्वार्थदीपिका
किंवा, ( पर्याप्त प्रयत्न झाळेळा ) आत्मज्ञानी योग्याच्याच कुलांत जन्मास थेतो. असा जन्म प्रातत होणें ( वर वर्णिलेल्या गतीपेक्षा 3 आधेक दुळम आहे. ४२ या जन्मांत त्याला पूर्वजन्मीच्या संस्काराच्या योगाने तीच योगबुद्धि प्राप्त होते, आणि तो पुनः पूर्णेसाद्वे मिळविण्याचा प्रयत्न करू लागतो. ४२
पूवोभ्यासन तेनेव हियते ह्यवशो5पि सः । जिज्ञासुरापे योगस्य शाब्द्जह्मातिवतेते ॥४४॥ ध्रयात्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिष: । अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गातम् ॥४५॥
त्याच पूर्वेजन्मीच्या योगाभ्यासानें, त्याची इच्छा नसतांहि जणूं काय; तो योगसिद्धींच्या मार्गाकडे आकृष्ट होतो, आणि थोगाभ्यासाच्या ज्ञानाचीच उत्कट इच्छा ठेऊन, वेदविहित कमेमार्गाच्या पलीकडे जातो. ४४ योगी प्रयत्नाने योगसाधना करून, सर्व हीनवासनापासून मुक्त होऊन, अनेक जन्मांत योगसिठद्वे झाल्यावरच, नंतर परम पदाला जातो. ४५
ज्याची योगसाधना अपुरी झाली आहे, त्याला पुण्यकुलांत जन्म येतो पण तो पुनः निक्षून योर्गासिद्धीच्या मागोला लागतोच असें नाही. शील- वंताच्या कुलांत जन्म भिळाल्यार्ने त्याला पुनः सन्मार्गाला लागण्याची परिस्थिति प्राप्त होते, एवढें खरं. परंतु, ज्याचा योगाचा अभ्यास चांगला झाला आहे, ती मात्र त्यामागीतच सतत प्रयत्न करीत राहून, अनेक जन्मांच्या साधनेने परमात्म्याशी ऐक्य पावतो. तपस्विभ्यो5थिको योगी ज्ञानेभ्योःपि मतो5धिकः । कर्मिभ्यश्वाधिको योगी तस्माद्यागी भवारजुन ॥ ४६॥
(ध्यानयोगाभ्यासाने, वैराग्यानें आणि समत्वबुद्धीने त्रह्मस्वरूप झालेला) योगी, खडतर तपश्चया करणारापेक्षां, ज्ञान्यापेक्षां देखील, अथवा केवळ कर्माचरण करणारापेक्षांहि भ्रेष्ठ मानला आहे म्हणून, अजुना ! तूं योगी हो. ४६
अध्याय सहावा ८३
समत्वबुद्धीने सवेभूतमात्राकडे पाहणारा, ईश्वरपरायण झालेला योगी सवेश्रेष्ठ होय. तप, ज्ञान, किंवा विहित कमानुष्ठान, या सवीपेक्षां योगबुद्धि भ्र आहे. तपाने केवळ आत्मशुद्धि होते, पण बुद्धि व्यापक होत नाही. तसच केवळ सिद्धांतांच्या उहापोहांत गुंतलेल्या ज्ञान्यास आत्मानुभवाशिवाय सिद्धि प्राप्त होत नाहीं. समवुद्धित्वाशिवाय आणि इंखरपरायणतेशिवाय केवळ कमानुष्ठान तर बंधकारकच होते. “ आत्मापम्येन सवेत्र समं ” पाहणारा, ईेश्वरपरायण योगीच सर्वात श्रष्ट होय यांत शेका नाहीं.
योगिनामापे सवषां मद्वतेनांतरात्मना ।
श्रद्धावान भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥।४७॥ इति श्रीमद्धगवद्वीतास्पनिषत्सु त्रह्मविद्यायां योगह्ास्त्रे व्यानयोंगो नाम षष्ठतमो5भ्यायः
या सर्व योग्यांमध्ये जो पूणश्रद्धेने मळा ( इंश्रराला ) अंतःकरणांत ठेवून, अनन्यभक्तीने माझा होतो, त्यालाच मी श्रेष्ठ योगी मानतो. ४७
ध्यानयोग, ज्ञानयोग, कमेयोग हे परमात्म्याशी एकरूपता मिळीविण्याच मागे आहेत. भक्तियोगानें परमेश्वराशी ( परमात्म्याशी ) एकरूपता, तन्मयता, तादात्म्य प्राप्त होते. हाच भक्तियोग सवे योगांत श्र योग आहे. “संयोगो योग इत्युक्तो जीवात्मपरमात्मनाः ” कमे, ज्ञान, ध्यान, सर्वात्मबुद्धि, आणि सवेभूत- हितत्वबुद्धि प्राप्त झाल्याशिवाय परमेश्वराशी तादात्म द्वोणार नाही. विश्व हेंच पवेधेश्वराचें व्यक्तरू्प, आणि कूटस्थ, अव्यक्त, अक्षर विश्वेधर तोच पुरुषोत्तम, परमेश्वर, परमात्मा. त्याच्याशीं तन्मयता, तादात्म्य आणे तद्रूपत झाल्या- वरच परमशांति,आणि परमगति प्राप्त होते.
अध्याय सातवा
ज्ञान-विज्ञान याग
श्रीभगवानुवाच मय्यासक्तमनाः पा्थे योग युञन मदाश्रयः । असंदायं समद्रे मां यथा ज्ञास्यासे तच्छूणु ।॥। १॥। श्रीमगवान् म्ह०---हे पार्था ! आपलें चित्त सर्वस्वी मला (ईश्वराला) अर्पण करून, मलाच केवळ अनन्यभावानें शरण येऊनं ध्यानयोगाची साघना करतांना, माझें ( ईश्वराचे ) स्वरूप निश्चितपणे आणि संपूर्णतया कर्से जाणावेंस, त॑ सांगतो ऐक. १ ज्ञानं ते5५हं सविज्ञानं इदं वक्षाम्यशोषत: । यञआत्वा नेह भूयोन्यज्ज्ञातव्यमवाशेष्यते ।। २॥। तुला विज्ञानासह ( स्वानुभवयुक्त ज्ञानासह ) हे संपूर्ण शास्त्रीयज्ञान सांगतो. हें तुला नीट समजलें म्हणजे पुनः दुसरे जाणण्याजोगें असें कांहींहि उरणार नाहीं. २ हें केवळ टर्य बाह्य वस्तूंबेच ज्ञान नाहीं. इंद्रियांना अगोचर, मनाला क्रिंवा बुद्धीलाहि ज्यांचे आकलन अशक्य, अशा तत्त्वाचे हें सविज्ञान ज्ञान आहे. बुद्धीने आणि तकांने जाणावय्राचें ते जाणल्यावर आत्मविंतनाने प्रतीत होणांराह अध्यात्मज्ञान येर्थे सांगितलें आहे. मनुष्याणां सहसत्रेपु कश्चिद्धतति सिद्धये । यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वोत्ते तत्त्वतः ।।३॥। सहस्ावधि मनुष्यांत योगसिद्धीचा प्रय्न करणारा एकादा विरळाच असतो, आणि अशा प्रयत्न करणाऱ्या मुमुक्षमध्ये कवित्च एकाद्याला माझें ( इंब्रराचें ) स्वरूप यथार्थतया कळतें. ३
अध्याय सातवा ८५
भूमिरापो5नलो वायुः खं मनो बदििरिव च । अहंकार इतीयं मे भिक्षा प्रकतिरष्टःचा 11४॥ परथिवी, आप, तेज, वायु, आकाश ( हीं पञ्च तन्मार्त्र )1 , आणि मन, खुद्धि, अहंकार (कारणरूप ) अशी ही माझी (ईश्वराची ) अष्टधा (आठ रूपाने दिसणारी ) प्रकृति (ऐश्वरी मायाशार्फी ) आहे. ४ येथ हीं आठ तत्त्वे अव्यक्त बीजरूप घ्यावयाची, पहिलीं चार स्थूलरूपाने भ्रतीत होतात, पांचवे आकाश सूक्ष्मरूप आहे. आकाश म्हृणजे अअरफाश, वस्तु- जाताला आधारभूत तत्त्व. कांहीं तत्तज्ञानांत चारव तरे मानळा आहेत. परंतु आकाश अस्तिरूपानें, आणि सर्वाधार अतें आहेच. मूळ अःग्रक्तापासून अविद्यासंयुक्त अहंकार, त्यापासून बुद्धि ( महत्तत्त ), आणि मन, अशी ही तीन मूलतच्वे ज्ञानाला आधारभूत आहेत. पांच आधिभौतिक, आणि तीन आध्या- मिक अशीं हीं आठ तच्वे आहेत. सांख्य तत्तवज्ञानाप्रमाणे चोवीस तरे आहेत. पश्चमहाभूते, पश्चज्ञानेद्रिये, प्चकमीद्रेये, पत्वतमान्त्रा, मन, बुद्धि, अहंकार, आणि अव्यक्त, अशीं ही चोवीस. अपरेयामितस्त्वन्याम् प्रकात विद्धि मे पराम् । जीवभूतां महाबाहो ययेदं घायेते जगत् ।॥५॥ हे महाबाहो ! ही ( अष्टधा प्रकृति ) निकृष्टरू्प (अपरा ) आहे. हिच्यापेक्षां वेगळी, जीवरूपानं प्रतीत होणारी, माझी श्रेष्ठ ( परा ) प्रकृति आहे, हीच सध जगताला आधारभूत आहे, हें नीट समज. ५
पुढे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षर आणि अक्षर पुरुष, असें भद सागितले आहेत, तीच ही ईश्वराची अपरा आणि परा प्रकृति प्राण घारणास निमित्त होणारी ही जीवरूप परा प्रकृति अपरा प्रक्रतींत प्रविष्ठ होऊन तिला जगतूरूप करते. जीव चिद्रूप आहे. त्याच्या योगच हे सवे जगत् चालतें. जीव कमीअधिक प्रमा- णांत भूतसृष्टींत प्रतीत होतो. तो जडसृष्टींतहि अव्यक्तह्पाने अततोच, तो कोठें नाही अस नाही. हीच इंध्ररी माया, ईश्वरी शक्ति, योगमाया, जगदाधार आणि जगत्कारण आहे. अपरा आणि परा या दोन प्रकृती वेगळ्य़ा नाहीत, प्रकृति एकच. केवळ तत्त्व समजावून सांगण्यासाठी वेगळ्या मानल्या आहेत, वेगळ्या मानल्या,
८६ तत्त्वार्थदीपिका
पण एकीशिवाय दुसरीचें अस्तित्व मात्र नाहीं. दष्टिभेदानें हा वस्तुभेद दाखविला आहे. क्षर-अक्षर पुरुष, आणि क्षेत्र-क्षत्रज्ञ हे येथें प्रकृतिरूपाने दर्शविले आहेत. एतद्योनीनि भूतानि सवोणीत्युपधारय । अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा ।।६॥ मतः परतर नान्यत्किचिदास्ति धनंजय । मर्यि सवेमिद् प्रोते सूत्रे माणिगणा इव ।1७॥ ह्या अपरा आणि पराप्रकतिपासूनच सर्वे भरूतमात्राची उत्पत्ति आहे, हें जाण. मीच ( इश्वर ) सर्व जगताच्या उत्पत्तिचे आणि विल्याचें कारण आहे. ६ माझ्या व्यातिरिक्त, हे धनंजया ! कांहीहि नाहीं. हें सर्व जगत् , सूत्रांत मण्याप्रमार्ण, माझ्यांतच ओवलेळले आहे. ७ रसो5हमप्लु कोतेय प्रभा5स्मि हागिसुयेयो: । प्रणव: सवेवेदेपु शब्दः खं पोरुषं नूपु ॥८।। पुण्यो गंघः पृथिव्यां च तेजश्वास्मि विभावसो । जीवनं सवेभूतपु तपश्चास्मि तपस्विषु ॥९॥ जलामध्ये रस मी आहे. चंद्रसूयोंत प्रकाह मी आहे. सर्व वेदांत अकार मी आहे, मी आकाद्यांत शब्द आहे, पुरुषांत पोर्ष मीच आहे. ८ प्रथिबींत स्वाभाविक गंध मी आहे, मीच अभ्नींत तेज आहे, अूतमात्रांत जीवनतत्त्व, आणि तपस्बीजनांत तपश्चर्या मीच आहे. ९ बीजं मां सवेभूतानां विद्धि पार्थ सनातनम् । बुद्धिबुद्धिमतामस्मि तेजस्तेजास्विनामहम् ॥१०॥ बलं बलवतां चाह कामरागविव्जितम । घर्माविरुद्धो भूतेषु कामो5स्मि भरतर्षम ॥ ११॥ हे पार्था ! सर्व सृष्टपदार्थाचे शाश्वत कारण मीच आहे, असें समज. बुद्धिमतांची बुद्धि, आणि तेजस्विनाचे तेज मीच आहे. १० बलवानांचें, कामना आणि आसक्ति रहित जे बल, तै मीच आहे. धर्माला ( नीति आणि न्यायाला ) अविरोधी जीवांच्या कामनाहि मीच (ईश्वर) आहे. १ १
अध्याय सातवा ८७
भूतमात्रें ईश्वरांतच उद्भवतात, आणि ईश्वरांतच लय पावतात. तीं ईश्वरांतच आहित. कोठून येत नाहींत, कोठें जात नाहीत. उत्पत्ति लय अविश्रांत चालू आहेत. ईश्वर भूतांचे बीज, ईश्वर आगि भूतें वेगळी नाहींत. भूतें केवळ व्यक्तरूप आहेत, पण अव्यक्ताहून वेगळी नाहींत. तीं अव्यक्तांतत आहेत, पाहणाराचे बुद्धीला ती व्यक्त होतात एवढेंच, तीं भ्रमाने आहेत असें भासतात, असें नाहीं, “ती आहेत,” त्यांचे रूप मात्र अनित्य आहे. बीजांतच पदार्थांचें अव्यक्त अस्तित्व असतें. व्यक्त अस्तित्व ऐश्वरी योगमार्येत आहे. बुद्धि, तेज, बल हीं सव ऐश्वरी शक्तीची रूपें आहेत. बलाविषयीं विशेष असें सांगितलें आहे कॉ, शुद्धरूप बल तें ईश्वरी बल, इतर बल तें जीवांचे विकूत बल (उच्छुंखळपणा ). भोगलालसेपासून, काम, क्रोध, लोभ, आणि मोहापासून उद्भूत होणारा तो आविश ( दांडगेपणा ), तें शुद्ध बल नाहीं, तें सत्वोद्भूत बल नाहो. काम हा स्वाभाविक ( धर्म्ये ), किंवा वैकारिक ( अधम्ये ) असा असतो. शुद्ध, सात्विक अनाक्रमक (अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादियासून प्रशरत्त होणारा) काम, इंबरी प्रेरणाच आहे, त्यांत वावगे कांहीं नाहीं. तो प्राण्यांचा स्वमावधमे आहे. पर- स्वापहरण, परपीडा, हिंसा इत्यादिकांनीं कलंकित काम ईश्वरी प्रेरणा नाही, ती जीवांची विकृत भावना आहे.
ये चेव सात्विका भावा राजसास्तामसाश्व ये । मत्त एवाते तान विद्धि नत्बहं तेषु ते माये ॥१२॥
हे जे सात्विक, तसेच राजस आणि तामस सृष्ट पदार्थ ( जड, अजड ) आहेत, ते माझ्यापासूनच झाळे आहेत, हें समज. मी त्यांत नाहीं, ते आझ्यांत आहेत.
“ मत्स्थाने सर्वे भूतानि न चाहे तेष्ववस्थितः ”, प्रकृति इंध्ररी शक्तींचा आविष्कार आहे, म्हणून या त्रिगुणापासून उत्पन्न होणारे भाव इंध्ररांतच आहेत. परंतु त्या भावांत शुद्ध ईध्वरस्वरूप द्विसगार नाहीं. ते विकारसंभव आहेत. ईश्वरस्वरूप निर्विकार शद्ध असें आहे. ती ऐश्वरी योगमायाच सात्विकादि भावांना आधारभत आहे, पण त्या भावांत खरें शेव्वरस्वरूप दिसत नाहीं.
८८ तत्त्वार्थदीपिका
त्रिभिर्गुणमर्येभोवेरोभेः सवामिदं जगत् । मोहित नाभिजानाति मामेश्य: परमव्ययम् ॥१३॥
या तीन गुणविकारांनीं ( रागंदेषमोहादि भावांनीं ), भ्रांत झालेळे जगत् या भावांच्या पटीकडील,(त्यांत व्यक्त न होणाऱ्या) बिकारातीताला, भला (इेश्वराला) यथाथतेने जाणीत नाहीं. १३
€*२
“« विकारांश्व गुणांश्वेव विद्वि प्रकृतिसंभवान्.” सृष्टीतील विविधता आणि विकृतता त्रिगुणांपासून झालेली आहे तर्सेच राग, द्वेष, मोहादि विकारहि त्रियुणीळूवच आहेत. या विकारांनी ज्ञानाला झांकून टाकलें आहे, म्हणून त्यांत अव्यक्त रूपानें असणारा ईंथ्रर जीवाला दिसत नाहीं.
देवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥१४॥
कारण माझी ही त्रिगुणात्मक ऐश्वरी अनि्वचनीय माया ( शक्ति ) सर्वेस्वी अनुलेघनीय आहे. मला शरण येतील तेच हिला तरून जातील. १४
हा विश्वाचा विस्तार जिच्यायोगे झाला आढे ती ही इंधरी माया. जीवाची उत्पत्तीहि याच मायेने झाली आहे. हिला अघटितघटनापटीयसी म्हणतात. सवे सृष्टि हिच्याच प्रभावाने होऊन, हिच्यांतच असल्यामुळे, हिच्या पलीकडे कोणत्याहि जीवास जाणें शक्य नाहीं. इं्रराला अनन्यसावाने शरण गत्यास हिच्यापासून सुटका होईल,
न मां दुष्कतिनो मूढा: प्रपद्यत्ते नराधमाः । माययापहतक्षञाना आसुरं भावमाश्रिताः 1 १५॥
( परंतु ) पापी, मूख, हीनद्ृत्तीचे लोक, ज्यांची विवेकबुद्धे या मायेन ( तिच्यांत गुरफटून गेल्याने ) विकृत झाली आहे, असे आसुरी स्वभावाचे पुरुष मला शरण येत नाहींत. १५
चतुर्वेघा भजस्ते मां जना: सुरुतिनो5जुन । आरतो जिज्ञासुरथार्थी ज्ञानी च भरतषेभ ॥१६॥
अध्याय सातवा ८९
हे भरत श्रेष्ठा ! अजुंना ! माझा आश्रय घेणारे चार प्रकारचे पुण्यवान् पुरुष आहेत. एक पीडित, दुसरा ज्ञानार्थी, तिसरा इष्टकामेच्छु, आणि ऱ्चौथा ज्ञानवान् . १६ मूखे किंवा उन्मत्त जन परमेश्वराला विसरतात. परंतु शारीर कत्रा मानसिक व्यथेनें पीडित मनुष्याला ईथ्रराची आठवण होते. त्याचप्रमाणे ईश्वराविषयॉ ज्ञानाची लालस| ज्याचें मनांत उत्पन्न झाली आहे, त्याचे मन ईश्वरसेवेकडे वळते. एकादी विशिष्ट कामना मनांत धरून, ती सहजसाध्य उपायांनी साध्य होणारी नसल्यास मनुष्य ईश्वरालाच शरण जातो, तसेंच ईश्वराविषयीं ज्याला यथाथ ज्ञान झाले आहे, असा भक्त तर इंश्रराचाच आश्रय घेतो. तेषां ज्ञानी नित्ययुक्तो एकभक्ताविरोष्यते । प्रियो हि ज्ञानिनो5त्यथेमहं सच मम प्रिय: ॥ १७॥ या चौघांपेकी, सर्वदा मत्पर असणारा अनन्यभक्त ज्ञानी सवोत श्रेष्ठ आहे. ज्ञानवंताला मी अत्यंत प्रिय आहे, आणि मलाहि तो ज्ञानी अत्यंत प्रिय आहे. १७ उदाराः सवे एवेते ज्ञानी त्वामेव मे मतम् । आस्थितः स हि युक्तात्मा मामेवाचुत्तमां गतिम् ॥ १८॥ हे सवच भक्त श्रेष्ठ पुरुष आहेत, पण त्यांतच ज्ञानी भक्त माझा जीब की प्राण आहे, असें मी मानतो. कारण अनन्यभावानं मत्पर होऊन तो अत्युत्तम अशा माझ्या परम पदाला मिळण्यास निघालेला असतो. १८ सर्वच भक्त सत्पतृत्त, पण ज्याचें सवेस्व ईश्वर भक्ति, ज्याला त्याशिवाय दुसरें कांहींहि प्रिय नाही, तो इंथवराला साहजिकच अत्यंत प्रिय आहे. बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते । बासुदेव: सवोमाते स महात्मा सुदुलभः ॥१९॥ ज्ञानी पुरुष अनेक जन्मांच्या साधनेनंतरच, आपलें सर्वेस्व केवळ एक वासुदेव, अशा भावनेने ( अनन्य भावान ), मला ( इंश्रराठा ) येऊन पोहचतो, असा महापुरुष सहज ( सर्वत्र ) मिळत नाहीं. १९
2० तत्त्वाथदीपिका
या अध्यायांत “लो. ३ मध्यें, आणि अध्याय ६ ल्हो. ४५ मध्यें, ईश्वरप्राप्ति अनेक जन्मांच्या' साधनेनंतरच होते असें सांगितलें आहे. येथें सगुणभाक्ते ( वासुदेवभाक्ते ) सांगितली आहे. अध्याय ६ मध्ये योगाभ्यासाने सिड सांगितली आहे. दोन्ही एकच. अध्याय १२ मध्यें सगुण निर्गुण दोन्ही भक्ती एकाच पदाला नेतात म्हटलें आहे. अनन्य भाक्ते, अनासक्तत्रत्ति समत्वबुद्धे हींच परमगतीला ( मुक्तीला ) नणारीं आहेत. कामेस्तेस्तेहेतज्ञानाः प्रपद्यन्तेड्यदेवता: । ते ते नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया ॥ २०॥ अनेक कामनांनीं विमूढचित्त झालेले, त्या त्या ( विशिष्ट ) उपासना मागीचा अवलंब करून, आपापल्या स्वभावगुणांनीं बद्ध झालले मूढजन, दुसऱ्या ( गोण ) देवतांना हरण जातात. २० धन, मान, संसारसुख, किंबहुना दुसऱ्या हीन वासनांनींहि प्रेरित होऊन आते, अर्था्थी, असे लोक त्या त्या कामना तृप्त करणाऱ्या देवतांची उपासना करतात, आणि त्य़ाला अनुरूपच त्यांच्या उपासनेचे विधीदि असतात. यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयाचितुमिच्छति । तस्य तस्याचलां श्रद्धा तामेव विद्धाम्यहम् ॥२१॥ स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते । लभते च ततः कामान् मयेब विहितान हि तान ॥२२॥ अन्तवत्तु फलं तेषां तद्धवत्यल्पमघसाम् । देवान देवयजो यान्ति मद्धक्ता यान्ति मामपे ॥२३॥ जो भक्त ज्या देवतेची श्रद्धेने उपासना करण्याची इच्छा करतो, त्याची ती अढळ श्रद्धा मी तशीच त्या देवतेच्या ठिकाणीं स्थिर करतो. २१ भक्त, त्याच श्रद्धेनं युक्त होऊन, त्या देवतेला प्रसन करून घेण्यास झटतो, आणि त्याच्या कामना त्या देवतेच्या प्रसादाने तृप्तहि होतात, कारण मीच त्या पूर्ण करतो. २२ परंतु अश्या मदबुद्धिजनांच्या तशा उपासनेचे फळ अनित्य अस्ते. देवतांचे उपासक त्या देवतांनाच पोहचतात, माझे (परमेश्वराचे) उपासक माझ्या परमपदाला पोहचतात. २२३
अध्याय सातवा ९ १”
प्रत्येक मनुष्याची उपास्य देवता त्याच्या स्वभावप्रमाणें असते. गंघ-
पुष्पादिकांनीं देवतांचे पूजन हि वस्तुतः अंतःकरणाने आपल्या हृदयांतील देवतेचेंच पूजन हात असतें. जसा भाव तसा देव. आपणच आपल्या इच्छा- आकांक्षाप्रमाणे आपला देव उभा करतो. आपण आपल्याच भावनांची उपासना करीत असतो, आणि श्रद्धेप्रमाणे फळहि आपणास मिळतें. त्या. अंतःकरणांतील देवतेपासूनच प्रेरणा मिळते, आणि त्याप्रमाणें हातून कमे घडून, भावनेच्या उत्कटतेप्रमाणें फळाहि मिळते. जशी भावना संकुचित, किंवा मोठी त्याप्रमाणे देवहि लहान किंवा मोठा. सवीतयामीं तो परमेश्वर सर्वाच्या. हृदयांत सारखाच आहे. पण मूखे माणसाला हें कळत नाही, आणि त्याच अंतरात्म्याला हीनत्वानें कल्पून, तो हीन फळाची कामना मनांत ठेवितो, आणि तदनुरूपच वागतो. मग फळ मिळतें, तेंहि अर्थात हौनच. फलदाता मात्र एकच, सर्वातयामी सवेसाक्षी परमात्मा. जसें मागावे, तसें तो देतो.
अव्यक्त व्याक्तिमापत्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम ॥ २४॥
नाहं प्रकादाः सवेस्य योगमायासमावृतः ।
मूढोड्ये नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ॥२५॥
माझें शाश्वत सर्वांत्तम परमात्मस्वरूप ज्यांना कळत नाहीं ते अज्ञ जन, इंद्रियांना अगोचर (अव्यक्त ) अशा मला इंद्रियगोचर ( व्यक्त )' झालेला मानतात. २४ माझ्या योगमायेने झांकलेळं माझें स्वरूप सर्वांना सहजगम्य नाहीं. माझ्या मायेने मोहित झालेले अज्ञ जन मी अजन्मा ( अनादि ) आणि शाश्वत आहे, हे ओळखोत नाहीत. २५ अज्ञ जन या शरीरालाच आत्मा मानतात. खरा अंतरात्मा ( अंतयामी ) गरीराहून अगदीं वेगळा आहे. हें त्यांना कळत नाही. सर्वातयोमी परमात्म! अव्यक्त ( इंद्रिये, मन, बुद्धि यांना अगोचर ) आहे. हें त्यांना कळत नसल्या-- मुळें, परमेश्वर स्वरूपाचे खरे ज्ञान त्यांना होत नाहीं. वेदाहें समतीतानि वरतमानानि चाजुन । भविष्याणि च भूतानि मां तु वेदन कश्च न ॥२६॥
२९२ तत्त्वार्थदीपिका
मला ( सवोतर्यामीला ) होऊन गेलेली, सध्यां असलेली, आणि पुढे होणारीहि सव भूतसृष्टि ज्ञात आहे; पण अर्झेना! मी मात्र कोणालाहि ज्ञात नाही. २६
तो “ भूतादि ” आहे, “ अहमादिर्टि देवानां महर्षींणां च सवेशः ” असा तो परमात्मा अनादि (ज्याच्यापूर्वी कोणीहि आणि कांहींहि नव्हतें अस) आहे. तो अनंतहि आहे. म्हणून भूत, वतमान, भविष्य सवेच त्याला ज्ञात आहे. सवांच्या हृदयांत वास करणारा, अंतरात्माहि त्याचाच अंश असल्यानें '( त्याच्याहून वेगळा नसल्यानें ), त्यालाहि सवे काहि ज्ञात आहे. इच्छाद्वेषससमुत्थेन दवेद्वमोहेन भारत । सवेभताने संमोहं सर्ग यान्ति परंतप ॥२७॥ इच्छा आणि द्वेष ( ह हवे, तें नको ) यापासून उद्भवणाऱ्या दृंद्वांच्या भ्रमाने, हे भारता ! प्राणिमात्र उत्पत्तिकाळींच, हे शत्रुनाराना ! अज्ञानादृत होतात. २७. मातेच्या उदरांतून बाहेर पडल्यापासूनच प्राण्याला, हें हवें-हे नको, सुख- दुःख इत्यादि दंद्राची जाणीव होऊं लागते. मातेच्या उदरांत तो एकाकी असतो. ज्ञान-अज्ञान द्वैताशिवाय नाही. ती द्वेताची जाणीत्र जन्मतःच सुरू होते. “ मी ” हो भावना झाल्यावरच, “ माझे -माझ नाही ” हें हळू हळू कळूं लागतें. हाच संमोह, हाच सम्यक् ज्ञानाच्या आड येता, येषां त्वेतगतं पापं जनानां पुण्यकमणाम । ते दंदमोहानेमुक्ता भजन्ते मां डढवता:; ॥२८॥
परंतु, ज्या पुण्याचारनिरत पुरुषांच्या अज्ञानाचा ( पापाचा ) क्षय झाला आहे, ते या दंद्वोत्पन ( इच्छाद्वेषादि) अज्ञानापासून विमुक्त होऊन, अढळनिष्ठेने ( मत्पर होऊन ) मदुभक्त होतात. २८
येथ भदबुद्धि आणि दृंदभाव हे पाप, आणि समत्वबुद्धि हॅच पुण्यकमे म्हटलें - आहे. समत्वबुद्धीनंच बुद्धि स्थिर होऊन, ईश्वरस्वरूपाचा खरा साक्षात्कार होऊं शकतो.
अध्याय सातवा ९३.
जरामरणमोक्षाय मामाश्रित्य यतास्ति ये ।
ते ब्रह्म तद्विदुः छृत्ल्नं अध्यात्मं कमे चाखिलम् ॥२९॥ साधिभूताधेदेवं मां साधियज्ञं च ये विदुः । प्रयाणकाळे5पि च ते मां विदुर्युक्तचेतसः ।॥३०॥
इति श्रीमद्भगवद्रीतासूपानेषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमो5ध्यायः
जे ( मद्भक्त ) मत्पर होऊन, जरा आणि मरणापासून मुक्त होण्यासाठीं योगसाधना करतात, त्यांनाच त्या परब्रह्माचे, पूर्ण अध्यात्माचे, आणि सवे कमविधानांचे ज्ञान होते. २९ जे ( मद्धक्त ) मला आधिभूतासह, अधिदेवासह, आणि अधियज्ञासह जाणतात, त्या युक्तचित्त आत्मज्ञान्यानां देहावसानकालीहि माझे सम्यकजझञान ( यथार्थ दर्रांन ) होते. ३०
मागच्या अध्यायांत ध्यानयोग सांगितला. या अध्यायांत विज्ञानासह ज्ञान सांगण्यास प्रारंभ केला. या अध्यायांत अपरा आणि परा प्रकृती, इंबवराचें सूत्रात्मत्व, सृष्टीचा बॉजिभाव, त्रेगुण्य, भक्तांचे चार प्रकार, ज्ञानाचे श्रष्टत्व, ऐश्वरी योगमाया, इंश्रराचें अनाद्यनंतत्त्व, आणि ज्ञानाचा हृंद्रातीतता, इतके विषय आले. आतां पुढील अध्यायांत परब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदेव, अधियज्ञ, आणि योग्याची अंतकाली गति या सप्तप्रश्नांचे विवेचन केलें आहे.
अध्याय आठवा
अक्षरज्ह्म याग
अर्जुन उवाच--
किं तदत्रझ्म किमध्यात्मं कि कमे पुरुषोत्तम । अधिभूत च किं प्रोक्त अधिंदेवं किमुच्यते ॥ १॥ अधियज्ञः कथं को5त्र देहेडस्मिन मधुसूदन ।
प्रयाणकाळे च कथं ज्ञेयोञजसे नियतात्मभिः ॥२॥
हे पुरुषोत्तमा ! ते त्रह्म म्हणजे काय ? अध्यात्म काय ! कमे म्हणजे -काय ? अधिभूत कशाला म्हणतात £ अधिदैव म्हणजे काय ? हे मधुसूदना! या मानव देहांत अधियज्ञ कोण, आणि कसा आहे? आत्मसंयमी योग्यांनीं अंतकाळीं तुझे कर्स ध्यान करावे ( तुला कोणत्यां स्वरूपांत जाणावें ) १
श्रीभगवानुवाचच---
अक्षरं त्रह्म परम स्वभावो5व्यात्ममुच्यते ।
भुतभावोद्धवकरो विसर्गः कर्मसंत्ञितः ॥३॥
अधिभूतं क्षरो भावः पुरुषथ्चाथिदेवतम् ।
अधियक्ञो5हमेवात्र देहे देहेश्ताम् वर ।।४॥
अंतकाले च मामेव स्मरन् मुक््त्वा कलेवरम् ।
यः प्रयाति स मत्मावं याते नास्त्यत्र संदायः ॥।५॥
परम अक्षर ( परमात्मा ) म्हणजें ते ब्रह्म, परमात्म्याचा ( वेगळाल्या
देहांत पृथक््त्वाने ) आत्मभाव म्हणजे स्वभाव, त्यालाच अध्यात्म म्हणतात, आणि भूतमात्राच्या उत्पत्तिस्थितीला कारण जो विसर्ग
अध्याय आठवा ९
( यज ) त्यालाच कमे म्हणतात. ३ अनित्य ( क्षर ) सृष्टपदा्थ म्हणजे अधिभूत, ( प्राणिमात्राच्या इंद्रियादिकांना चालना देणारा ) पुरुष म्हणजे अधिदेवत, हे नरस्रेष्ठा ! या प्राणिमात्राच्या देहांत ( धारण- थोषणचालनादि कमोचा ) अघिष्ठाता मीच ( माझा अंशच ) तो अधियज्ञ, ४ अंतकाळींहि अनन्य भावाने केवळ मार्झच ध्यान करून ( केवळ माझंच स्मरण राहून ) जो पुरुष देह सोडून जातो तो मत्स्वरूपच होतो, यांत संशय नाहीं, ५
“ अक्षरं ब्रह्म ” याचा अर्थ अकार असा करतात तो बरोबर नाही. येथे “ तं ब्रम्ह ” म्हणजे काय £ तर “ परं अक्षरं ” अर्से सांगितलें आहे. पर- ञ्रम्हाचा आविष्कार ( स्वो भावः ) स्वभाव, ते अध्यात्म ( ब्रम्हाचा प्रत्येक 'देहांत प्रत्यगात्मभाव ). विसर्ग म्हणजे सृष्टिव्यापार, हा यज्ञ आणि कमाने कसा सिद्ध होतो, हे. अ. ३ हो. १४ मध्ये दाखविले आहे. कमे म्हणजे विसर्ग ( सृष्टीची उत्पत्ति आणि स्थिति ). क्षर ( अनित्य ) भाव ( अपरा प्रकृति ) सवे भूतमात्रांत अधिष्ठित ( अधिभूत ) आहे. पुरुष ( अधिदैवत ) सवे इंद्रियादिकांच्या शक्तींत अधिष्ठित आहे, आगि परमात्मा ( अधियज्ञ ) सवे कायिक, वाचिक, मानसिक व्यापारांचा अधिष्ठाता आहे. ब्रह्म (परमे अक्षरं )- --अधियज्ञ ( इंद्र )-अध्यात्म ( प्रत्यगात्मभाव )-अधिदैव ( इंद्रियांची आणि मनाची व्यापारशाक्ते )-अधिभूत ( क्षरसृष्टि) असा हा क्रम आहि. अध्यात्मांत ( प्रत्यगात्मभावांतच ) कर्माची उत्पत्ति आह.' याप्रमाणें परत्रह्मा- पासून भूतसृष्टिपावेतो सर्वांचा विचार आहे. परमात्मा विश्वांत कता ओतप्रोत आहे, हें स्पष्टपणें दाखविलें आहे. हें नीट समजून, जो ईं्वरापण बुद्धीने कमो- ऱचरण करील, त्याला अंतीं त्याच्या श्रद्धेप्रमाणे, आणि भक्तीप्रमाणें सद्वति मिळेल हें उघड आहे.
ये यं वा5पि स्मरन् भावम् त्यजत्यन्ते कलेवरम । तं तमेवाति कोंतेय सदा तद्भावभावितः ॥६॥
अंतकाळीं जो आशय ( किंवा अभिप्राय ) मनांत धारण करून पुरुष देहत्याग करतो, हें कोंतेया ! तो त्याच मनोरत्तीला सतत वश झालेला असल्यामुळें, तदनुरूपच त्याला गति प्राप्त होते. ६
९६ तत्त्वार्थदीपिका
मनुष्य आयुष्यभर आपल्या स्वभावास अनुसरून, आणि परिस्थित्यनुरूप, सारखा बदलत असतो. तो स्वतःला उप्चश्रेणीला किंवा खालच्याहि श्रेणीला नेऊं हकतो. सखभावाप्रमाणें आणि परिस्थितर्निहि त्याची श्रद्धाहि बदलत राहते. “ उद्धरेदात्मनात्मानं,” जीव स्वतंत्र आहे, अज्ञानाने तो आपणास बद्ध मानतो. “ अन्ते मतिः सा गतिः, ” हो मति केवळ अंतःकाळच्या क्षणाचा नव्हे. त्यावेळीं क्केश होतील, इंश्वराचें विस्मरणहि कदाचित होईल, पण त्यावेळीं जसा “' स्वभाव ” बनलेला असेल, जशी श्रद्धा असेल, भाक्ते असेल, तशीच गति मिळेल. मनुष्याला मरणापूर्वी शारीर केश झाले तरी, जीवाचे उत्क्ांतीपूर्वीच हे सव संपतात. देह सोडण्यापूर्वी जीव देहासंबंधीं उदासीन होतो, आणि तेव्हां तो केवळ “स्वभाव” रूपच असतो. त्यावेळीं तो आपली गति निश्चित कंरतो. या आयुष्यांतील सर्वे संस्कार, त्याचें सवे कमे, त्यावेळीं त्याचेपुढे उभें राहतें, आणि हें कमे त्याला पुढील मार्गावर घेऊन जातें. तस्मात् सर्वेघु काळेपु मामनुस्मर युध्य च । मय्यपिंतमनोबुद्धिमामिवेष्यस्यस॑शय: ॥ ७॥ म्हणून कोणत्याहि परिस्थितींत मला विसंबू नकोस, आणि मग युद्धहि कर; मन आणि बुद्धि पूर्णत्वाने मला अर्पण केल्यावर सवसंशयातीत होऊन तूं मत्स्वरूपच होशील. ७ मला सवेस्व अपेण करून, क्षणभरहि माझें अधिष्ठान मनांतून हळ न देतां वागत राहिलास, आणि मग युद्ध केलेंस तरी प्रत्यवाय नाहीं. “ संशयात्मा विनइयति,?” मनातून सवे संशय काहून टाक, हें अध्याय ४ लहोक ४०-४२ मध्ये सांगितलें आहे. सवे कर्मात श्रीभगवंताचें अधिष्टान पाहिजे, म्हणजेच अती सद्रवति मिळेल यांत संशय नाहीं. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना । परमं पुरुषं दिव्य याति पाथोबाचितयन ॥८॥ कावे पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरद्यः । सवेस्य धातारमाचिन्त्यरूपमारदत्यवर्ण तमसः परस्तात् ।।९॥
अघ्याय आठवा ९७
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चेव । भुबोमेध्ये प्राणमावेश््य सम्यक् स तं परं पुरुषमुपाति दिव्यम् ॥१०॥ सतत परमात्मस्वरूपाचे ठिकार्णी अनन्य भावाने केंद्रित केलेल्या, यत्किंचितहि त्या स्वरूपापासून विचलित न होणाऱ्या अशा अंतःकरणाने, हे पार्था ! केवळ त्याचेंच चिन्तन करीत राहिल्याने, भक्त त्या दैदीप्यमान पुरुषोत्तमाच्या पदाला पोहचतो. ८ त्या ज्ञानघन, शाश्वत, अगदीं सूक्ष्माहूनहि सूक्ष्म सत्वबांत वास करणाऱ्या, सर्व सृष्टमात्रांचें पालन करणाऱ्या, ज्याचं स्वरूप चिन्तनास अत्यंत कठिण अज्या, आदित्याप्रमार्णे दैदीप्यमान, सर्व मोहांधकाराच्या पलीकडे अद्या परमेश्वराचे सतत ध्यान, ९ जो अंतकाळीं स्थिर अंतःकरणाने, भक्तियुक्त होऊन, अनन्यभावाने विधियुक्त प्रकारें भ्रमध्यांत प्राण एकवट्टन करील, तो त्या दैदीप्यमान रुषोत्तमाच्या स्वरूपांतच विलीन होईल. १०
“ प्रयाणकालेच कथ ज्ञयोडसि नियतात्मभिः ” या प्रश्नाचे येथ उत्तर आहे. “ तत्सवितुवेरेण्यं भर्गा देवस्य धीमहि घियो यो नः प्रचोदयात् ” या गायत्री मंत्रांत सांगितलेल्या “ आदित्यवणे तमसः परस्तात् ” आदित्य- मंडलांतील परम पुरुषाचे हॅ ध्यान आहे. ध्यानयोगाच्या विधीर्न हँ ध्यान करावयाचें. विश्वरूप विश्वेध्र विश्वाला व्यापून “ अत्यतिष्टत् दश्ांगुलमू ? ? असा आहे. त्याचप्रमाणें, कल्पनेने ज॑ अत्यंत सूक्ष्मांत सूक्ष्म कल्पितां येईल, त्यांतहि तो वास करीत आहे. तो परमात्मा केवल शुद्ध भगे (परम तेज) आहे तेथें तमाची कल्पनाहि करतां येणार नाही. शभ्रॅमध्यांत प्राण एकवटून ध्यानाची प्रक्रिया, राजयोगाची सांगितली आहे. ही सतत दीघ अभ्यासानें, यम- नियमादिकांनीं, शुद्ध आणि युक्त अशा योग्यालाच प्रयाणकालीं साधणे दक्य आहि.
यदक्षर॑ वेदाविदो वदस्ति विशात्ति यद्यतयो बीतरागाः । यदिच्छन्तो त्रह्मवर्ये चरन्ति तत्ते पद संग्रहेण प्रवक्ष्ये ॥११
त. ७
<ट तत्त्वा दीपिका
ज्या पदाला वेदवेदांततत्त्वशञ ( परम ) अक्षर असे म्हणतात, विवेक« वैराग्यसंपन योगी ज्या पदाश्ीं एकरूप होऊन जातात, आणि जें प्रात करून घेण्यासाठीं त्रह्मचर्याची साधना करतात, ते (परम ) पद तुला आतां थोडक्यांत सांगतो. १२१ वर “ अक्षरं ब्रह्म परमं ” सांगितलें आहे, त्याच पदाचे “ अक्षरात्परतः परः ” असेंहि वणेन आहे. केवळ शब्दांनी त्याचे वणेन होऊं शकत नाहीं. तें योग्यांनाच ध्यानगम्य आहे. आतां परत्रह्माच्या प्रतीक रूप प्रणवाच्या म्हणजे उ>काराच्या उपासनेचे विधान सांगतात. सवंद्वाराणि संयम्य मना हदि निरुध्य च । मृध्त्यांघायात्मनः प्राणं आस्थितो योगधारणाम् ॥१२॥ ओमित्येकाक्षर॑ त्रह्म न्याहरन्मामनुस्मरन । य: प्रयाति त्यजन देहं स याति परमां गातिम् ॥१३॥। नवद्वारांचें निरोधन करून, मन हृदयाकाशांत स्थिर करून, आपले प्राण त्रह्मरंभ्रांत एकवटून, योगसमाधींत स्थिर झालेला (योगी ), १२ 3 ह्या एकाक्षर ब्रह्माचा उः्चार करून, जो माझें स्मरण करून देहत्याग करतो, त्याला परमगति प्राप्त होते. १३ प्रणवोपासना करणारा योगी अंतकाळी परमात्म्याचे स्मरण करून, उऊकाराचा उच्चार करून देहत्याग करून गेला म्हणजे त्याला परम गति (ब्रह्मलोक ) प्राप्त होते. या उपासनामागोपेक्षां ज्ञानमार्ग वेगळा आहे. उपासना- मागाने ( प्रणवोपासनेनें ) ब्रह्मल्येक प्राप्ति होते, परंतु केवळ ज्ञानानेंच मोक्षप्राप्ति होते. “ज्ञानादेव तु केवल्यम्.” उपासनेनें मरणोत्तर सद्रति (ब्रह्मलोक) मिळते, ज्ञानाने याच देहीं मुक्ति मिळते. ज्ञानी जीवन्मुक्त होतो. अनन्यचेताः सततं यो मां स्मराते नित्यशः । तस्याहं सुलभः पाथ नित्ययुक्तस्य योगिनः ॥१४॥ मासमुपेत्य पुनजेन्म दुःखालयमद्याश्वतम् । नाभुवन्ति महात्मानः संसिद्धि परमां गताः ॥१५॥
अध्याय आठवा ९९
जो अनन्यभावाने, अविरतपर्णे, आणि सदासर्वकाळ मारझेंच स्मरण करतो, त्या सदासमाहितचित्त योग्याला, हे पार्था ! मी अनायासानेंच प्रात आहे. १४ माझ्या पदाला एकदां आल्यावर हा अनित्य दुःखपूर्ण जन्म त्या 'परमसिद्वि ( मोक्ष) प्राप्त झालेल्या यतींना पुनः घ्यावा लागत नाहीं. १५. शुद्ध बुद्ध परमात्मा जो स्वांतयोमी, सवेसाक्षी, सर्वात्मा असा आहे, त्याचें स्मरण सवोवस्थांत अनन्यभावाने करणाऱ्या योगी भक्तास तो सदा सन्निधच आहे. तादात्म्य आणि तन्मयता होच उपासना, हेंच कैवल्य. अक्ल 'परमात्म्याशीं एकात्मता झाल्यावर हा दुःखमय संसार आपोआपच गळून 'पंडेल, परमात्म्याशी तादात्म्य पावलेल्या महात्म्यांची तीच परमसिषद्विे, आणि 'तीच परमोच्च गति. आत्रह्ममुवनालोकाः पुनरावर्तिनो5जुन । मामुपेत्य तु कोंतेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६] ब्रह्मलोकासह यावत् सर्व लोकांपासून, हे कोतेया ! पुनरागमन आहे. माझें पद प्राप्त झाल्यावर मात्र पुनजन्म ( पुनराद्रात्ते ) नाहीं. १६ यज्ञादि कमीचें फल स्वर्ग म्हणून सांगितलें आहे. परंतु तेथून पुनरावतन- हि स्पष्ट सांगितलें आहे. विहितकमे ज्ञानपूवक्र केल्यास, आणि प्रणवो- पासनेनेंहि, ब्रह्मळोक प्राप्रि होरेळ, पण तेथूनहदि पुनरावतेन आहेच, परंतु वर सांगितल्याप्रमाणें परमात्मसरूपाशी एकरूप झालेल्या ज्ञानी भक्तास पुनरावतन नाहीं. कारण त्याला या देहींच मोक्ष मिळाळेला असतो, असा ज्ञानी भक्त जीवन्मुक्तच असल्यानें पुनरावतेनाचें त्याला भप्रच नाही, सहस्त्रयुगपर्यंत अहयदूत्रह्मणो विदुः । रात्र युगसहस्थांतां ते5होरात्रविदो जना: ॥ १७॥ अव्यक्ताव्द्यकतयः सर्वोः प्रभवन्त्यहरागमे । रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रेवाव्यक्तसात्िके ।।१८॥ भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते । रात्र्यागमेञवशाः पा्थे प्रभवत्यहरागमे ॥ १९)
१०० तत्वार्थदीपिका..
अहोरात्रविदू, म्हणजे सृष्टीची कालगणना जाणणारे विद्वान्, जो ब्रह्मदेवाचा सहखयुगांचा दिवस आणि जी सहस्युगांची रात्र आहे असें जाणतात, १७ त्या ( ब्रह्मदेवाच्या ) दिवसाच्या आरंभास अव्यक्तांतून' व्यक्तजात ( सवेसृष्टि ) बाहेर पडते, आणि रात्र होतांच ज्यास अव्यक्त म्हणतात त्यामध्येंच हृ ( सव सृष्टजात ) लय पावते. १८ (याप्रमाणें ) तोच तो भूतविस्तार पुनः पुनः आविर्भूत होऊंन रात्रीं लय पावतो, आणि पुनः विवश असा ( अनिवार्य नियतीने ) दिवसा पुनः प्रादुभूत होतो. १९ जर प्रत्येक सष्टपदा्थे अव्यक्त व्रह्मांतूनच व्यक्त होतो, तर मग ही भिन्नता कोठून उत्पन्न झाळी १ उच्चनीच भाव, बरे-वाईट, सुखदुःख, हीं कशीं होतात £ या प्रश्नास उत्तर म्हणून ही कल्पना आहे कीं, पूर्वीप्रमाणेच पुन: सर्वे कांही आविभूत होते. “' घाता यथापूवेमकल्पयत् ? याचा असा अर्थ केला जातो. पण हें सवे कांहीं असेंच अनादि आणि अनंत आहे असें मानूनहि या प्रश्नाचें उत्तर देतां येईल हा केवळ श्रद्धेचा विषय आहे. परस्तस्मात्त भावो5न्योः्यक्तो5व्यक्तात्सनातनः । यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनऱ्याते ।।२०॥ या ( वर सांगितलेल्या ) अव्यक्त भावापलळीकडे असा ( एकमेव )' शाश्वत अव्यक्त भाव आहे कीं, जो हें सवे भूतजात नष्ट झालें तरी, स्वतः नष्ट होत नाहीं. २० परब्रह्म, पुरुषोत्तम, परमात्मा, शुद्ध, शुन्य, शांत, अनंत, स्थिर, शाश्वत, अव्यक्त, अंव्यय, “' स्वतंत्रः सवे महिम्रि तिष्टति ” असा आहे. हिरण्यगभेहि अव्यक्त आहे, परंतु त्यापासून भूतांची अभिव्यक्ति होते. सत्तत्व एकच एक आहे, तें जाणून घेणार्याच्या बुद्धीला वेगळेपणाने भासते. “ पुरुष एवेदं सर्व यदूभूतं यः्च भव्य,” *“' स भूर्मे विश्वतो वृत्त्वा अत्यतिष्ठत. दशांगुलम् ” अशीं त्याच एका परमतत्त्वाचीं दोन खूप सांगितलीं आहेत. अव्यक्तो5क्षर इत्युकक्तस्तमाहुः परमां गतिम् । यं प्राप्य न निवतेन्ते तद्धाम परमं मम ॥२१॥
अध्याय भाठवा १०१
ह्याच ( परम ) अव्यक्ताला अक्षर ( अक्षरं ब्रह्म परमं ) असे म्हणतात. ह्यालाच ती परम (अनुत्तम) गति ( पद ) म्हणतात, कीं जेर्थे पोहचल्यावर पुनरावात्ति नाही; तंच माझे ( परमात्म्याचे ) परम पद. २१ “ प्रो, १३ मध्ये सांगितलेले परमपद, आणि “लो, १८ मधील अव्यक्त, या दोहोच्याहि पलीकडे “ परम् अव्यक्त ” “' अक्षरं ब्रह्म परम ” ते परमात्म्याचे 'परम धाम आहे. अवर अव्यक्त, हिरण्यगभ, ब्रह्मलाोक; तेथे पोहचलेल्यांना ब्रह्मदेवाच्या दिवसाबरोबर पुनराव्रत्ते आहे. परंतु जे या पदाच्यांहे पलीकडे शेले, म्हणजे जे जीवन्मुक्त झाले, त्यांना पुनरावृत्ति साहजिकच नाहीं. पुरुषः स परः पाथे भक्त्या लभ्यस्त्वनन्यया । यस्यांतस्थाने भूतानि येन सरवेमिदे ततम् ॥२२॥ हे पार्था ! ज्या परमात्म्याच्या अंतर्गत स्व भूतजात आहे, आणि ज्याच्या ऐश्वर्याने हे॑ अखिल विश्व व्याप आहे, तो परम पुरुष रपुरुषोत्तम) केवळ एका अनन्य भक्तीनेंच मिळणे शक्य आहे. २२ त्या अव्यक्त, अक्षर, परमपुरुष, पुरुषोत्तम परमात्म्याच परमधाम प्राप्त करून घेण्याचा एकच उपाय आहे, आणि तो अनन्य भाक्ति. “ नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रतेन । यमेवेष वृणुते तेन लभ्यस्तस्येष आत्मा विव्रणुंते तनु स्वामू ” ( मुडकोपनिषत् ३-३ ). तो परमात्मा केवळ एकच एक आहें. हे सर्वे जें कांहीं व्यक्ताव्यक्त आहे त॑ त्याहून वेगळें नाहीं, सत्रे कांहीं “तोच तो आहे, त्याच्याशिवाय दुसरं कांहीहि नाहीं. यत्र काले त्वनावृत्ति आवृात्ते चेव योगिनः । प्रयाता यान्ति ते काले वक्ष्यामि भरतषेभ ॥२३॥ अभिरज्यांतिरहः शुछः षण्मासा उत्तरायणम् । तत्र प्रयाता गच्छत्ति त्रह्म त्रह्मवविदो जनाः ॥२४॥ धुमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् । तत्र चांद्रमसं ज्योतियोगी प्राप्य निवतेते ॥२५| शुकुरुष्णे गती हेते जगतः शाश्वते मते ।
"एकया यात्यनावृात्त अन्यया55वतेते पुनः !1२६॥।
१०२ तत्त्वाथेदीपिका
( आतां ) ज्या कालीं देह सोडून जाणारे योगी अपुनजन्मगतीस (बह्म- लोकास ) किंवा पुनजन्मगतीस ( स्वर्गलोकास किंवा पितृलोकास )' जातात तो काल, हे भारता ! मी तुला सांगतों. २३ आगि, ज्योति, दिवस, झुळुपक्ष, उत्तरायणाचे सहामास ह्या कालीं देह सोडून जाणारे ब्रह्मवित् ( ज्ञानयोगी ) ब्रह्मलोकालाच जातात. २४ धूम, रात्र, कृष्णपक्ष, दक्षिणायनाचे सहामास या कालांत देह सोडून जाणारे योगी (कमेमार्गी ) चांद्रमस ज्योतीला ( पितृयाणानें स्वगीळा, किंवा पितृलळोकाला ) पोहचून ( पुण्यक्षय झाल्यावर ) मृत्युलोकाला परत येतात. २५ अशा या शुळु आणि कृष्ण दोन गती जगतांत (ज्ञानयोग्यांना आणि कमेमार्गी योग्यांना) अटळच आहेत. एकीनें अपुनजन्मगति आणि दुसरीने पुनर्जन्मगति प्रात होते. २६
बृहदारण्यकोपनिषदांत ह्या दोन गती सांगितल्या आहेत. एकास अभिरमार्ग, ज्ञानमार्ग, देवयान म्हणतात. त्या मार्गानें ब्रह्मापासक ब्रह्मलोकास जातो, आणि तेथे तो ब्रह्मदेव आहे ता पावेतो ब्रह्ममूत होऊन असतो दुसऱ्यास धूममार्गे, कममार्ग, पितृयाण म्हणतात, त्या मार्गानें कर्मी स्वर्ग- लोकास किंवा पितृलोकांस जातो, आणि पुण्यक्षय झाला म्हणजे परत मृत्यु- लोकांत जन्मास थेतो.
नेते सती पार्थ जानन योगी मुह्याते कश्चन । तस्मात्सर्वेषु कालेपु योगयुक्तो भवाजुन ।॥२७॥
हे ( दोन ) मार्ग ( प्रथग् ) आहेत, असे समजल्यावर (अनन्यभाक्ते- युक्त ) योग्यास मातिभ्रम होण्या*चें कांहींच कारण नाहीं, म्हणून हे अर्जुना ! तूं सतत योगयुक्त ( अनन्यभक्तियुक्त ) ऐस. २७
कममागीत तर वासनांचा क्षय झालेलाच नसतो. कमेमार्गा “ कामात्मानः स्वर्गपराः ” असे असल्यानें त्यांना पुनरावृत्ति चुकतच नाही. प्रणवाची उपासना करणारा ज्ञानी उपासनेसाठी परत्रह्मापासून विलग असतो. ज्ञानाने ब्रह्मात्मेक्य प्राप्त झालें नाहीं तर ब्रह्मापासक देहत्यागानंतर त्रह्ममय (ब्रह्मभूत ) होईल, ब्रह्मांत विलीन होणार नाहीं. पण भक्त आपलें व्यक्तित्व पूर्णपणें विसरून जाऊन देहत्यागापूर्वीच परमात्मस्वरूप ( मुक्त ) झालेला असतो,
अध्याय आठवा १०३
वेदेषु यज्ञेपु तपःसु चेव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् । अत्योते तत्सवोमेदं विदित्वा योगी परं स्थानमु पाते चाद्यम् ।॥॥२८॥। हाते श्रीमद्धगवद्र्गीतासूपनिषत्खु त्रह्माविद्यायां योगशास्त्रे अक्षरज्रह्मयोगो नाम अष्टमो5ध्यायः सम्यगू वेदाध्ययनाच्या, विधिवत् यज्ञकर्माच्या, यमानियमपूर्वक तप- श्वर्यच्या, आणि सत्पात्री दानाच्या पुण्यांचीं जीं जीं फले शास्त्रांत सांगितलीं आहेत, त्यांपैकी कशाचेंहि महत्त्व ज्ञानी अनन्यभक्त योग्यास, हं ज्ञान झाल्यावर वाटत नाहीं, आगि त्याला आद्य (सर्वकारण) परमगति प्रात होते. २८ बाह्य साधनांपेक्षां अंतःकरण शुद्धीचंच अत्यंत महत्त्व आहे. हेंच पुढे अ. ११ मध्ये “नाहं वेदैने तपसा न दानेन न चेज्यया । शक्य एवेविधो दरष्टुम् दृष्टवानांसे मां यथा ॥ भक्त्या त्वनन्यया शक्यः अह्मेवंविधोष्जुन ज्ञातु द्रष्टु च तत्वेन प्रवेष्टु च परंतप” असें सागितेळें आहे. “ आद्य परं स्थानं” म्हणजे “सवे- कारण ईश्वरः,” जें सर्वांचे कारण अनादि आणि अनुत्तम परमात्मतत्त्व परब्रह्म, तेंच परमपद. अनन्यभक्त ज्ञानी योग्यासच तें प्राप्त होतं.
अध्याय नववा
राजविद्या राजगुद्य योग
श्रीभगवानुवाच--- इदं तु ते गुह्यतमं प्रवक्षास्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसाहैतं यज्ज्ञात्वा मोक्षसे5्श्युभात् ॥१॥ राजविद्या राजयुह्य पवित्रमिदमुत्तमम् । भ्रत्यक्षावगमं धर्म्ये ससखं कतुमव्ययम् ॥२॥। अश्रद्द्धानाः पुरुषा धमेस्यास्य परंतप । अप्राप्य मां निवतेन्ते मृत्यसंसारवत्माने ॥३॥
श्रीमगवान् म्ह ०---( अलुंना ! ) तूं नसेल तेथे उगाच दोष काढणारा नाहींस, ( म्हणून ) तुला हे अत्यंत गूढ असें विज्ञानासह ज्ञान ( आतां ) सांगता. ह॑जाणल्यावर तुझ्या चित्तांतील भ्रम आणि मोह नाहींसे होतील. १ ही श्रेष्ठ विद्या, हे श्रेष्ठ गुह्य तत्त्वज्ञान, अत्यंत उदात्त, पवित्र, स्वानुभवार्न प्रतीत होणारें, सद्धर्मास प्रद्रत्त करणारं, आचरणांत आणण्यास सुखार्चे, आणि ( निरपवाद ) शाश्वत असें आहे. २ येथे सांगितलेल्या या धर्मावर ज्यांची श्रद्धा नाहीं असे पुरुष, हे वीरा ! माझ्या ( परमा- त्म्याच्या ) पदास न येतां, मृत्यु आणि संसाराच्या फेऱ्यांतच फिरत राहतात. ३
७ व्या अध्यायांत “ सविज्ञानं ज्ञानं ” सांगितले, आणि येथे“ विज्ञान- सहितं ज्ञानं, ” आणि गुह्य तत्त्व सांगितलें आहे. शुद्ध तकाघिष्ठित ज्ञानाला अति्द्रिंय प्रतीतीची जाड देऊन, येथें परमात्म स्वरूपाचे विवरण केलें आहे विज्ञानग्रहणास साधक शुश्रषु, अनुसूय, आणि श्रद्धायुक्त असावा लागतो असूया म्हणजे “ दोषारोपो गुणेष्वपि. ? उगाच कुतके कार्ढात बसल्यास ज्ञान
अध्याय नववा १०५८
धारणा होणार नाहीं. तकोच्याहि पलीकडे आत्मप्रतीतीनें होणारें असेंच ते सानुभव ज्ञान आहे, श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे. बुद्धीला ( तकोला ) पट्टून झालेला मनाचा निश्वय तीच श्रद्धा, ती आंधळी कधींच असत नाहीं. राजविद्या म्हणजे अत्यंत श्रष्ठ विद्या, आणि राजगुदह्य म्हणजे परम गूढ असें विज्ञान, हें समजण्यास श्रद्धा आणि अनसूया दोन्ही आवश्यक आहित. या तत्त्वविज्ञानांत आत्मीयतेने शिरल्याशिवाय त्याचे आकलनच होऊं शकत नाहीं, असें ते॑खोलळ आणि अंतरगांस भिडणारे आहे, हें विज्ञान केवळ शाब्दिक ज्ञान नाहीं. याच्यायोगे आत्मतत्त्व प्रत्यक्ष होऊन धमोधमांचे काडे उलगडेल, या ज्ञानविज्ञानाच्या मार्गात कांहींहि कष्ट नाहींत, आणि याचें फूलहि इतर कमेफलाप्रमा्णे भोगण्यानें कमी होणारं नाही येथे सांगितलेल्या तत्त्वाप्रमाणे श्रद्धेने आचरण केल्यास परमगति प्राप्त होईल, नाहींतर सवे- सामान्य संसारिकाप्रमा्णें या जन्ममृत्यूच्या फेऱ्यांतच फिरत राहावें लागेल. अथथ सांगितलेले तत्त्व, धम्ये, अत्यंत पावित्र आणि उदात्त, आणि आचरणास सुखाचें आहे, या धर्माचरणानें “ येडपि स्यु: पापयोनयः त्रियो वैऱ्यास्तथा शद्वास्तेडपि यांति परां गतिम् ” असें सांगितलें आहे. हा धमे वणेधमोपेक्षां अधिक उदार, कनवाळू, आणि सवेसंप्राहक आहे. जन्मबंधापासून मुक्त होण्यास हाच सवात भ्रष्ठ आणि सुकर मार्ग आहे, आणि या ज्ञानाने संसारांत विषमतेची बुद्धीहि उरत नाहीं.
मया ततमिद्ं सवे जगद्व्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सवेभूतानिे न चाहं तेष्ववस्थितः ।।४॥
मी ( परमात्मा ) अव्यक्तरूपाने हे सवे जगत् व्यापून आहे. ही सर्व सृष्टि माझ्यांतच ( परमात्म्यांतच ) आहे, पण मी ( अव्यक्त परमात्मा ) या भूतसृष्टींत नाहीं. ४
इश्वर सवे सृष्टजात व्यापून आहे. इंध्वराशिवाय सृष्टि अशी वेगळी नाहीं सवे एकच एक तत्त्व आहे. सवं सृष्टपदा्थ इंश्वरांतच आहित, परंतु सृष्टपदाथात म्हणजे त्यांच्या नामरूपांत, भदभावांत मात्र परमात्मा प्रतीत होत नाही, तो भदातीत ( द्रंद्वातीत ) आढे.
१०६ तत्त्वार्थदीपिका
न च मत्स्थानि भूतानि पड्य मे योगमेश्वरम् । भतभ्न्न च भूतस्थो ममात्मा भरूतभावनः ।।५॥ यथा55कादस्थितो नित्यं वायुः सर्वेचगो महान । तथा सवाणि भूतानि मत्स्थानीत्युपघारय ।!६॥
ही भूतसृष्टि देखील माझ्या अंतर्गत नाहीं, तर मी या भूतसृष्टीचा ईश्वर ( ह्यास्ता, वशी ) आहे, हेनीट समजून घे. भूतोत्पत्तीला कारणभूत असे माझे आत्मस्वरूप भूतांना धारण करणारें आहे, ते भूतांच्या अंतर्गत नाहीं. ५ ज्याप्रमाणें सर्वत्र व्यापून असणारें हें महत् वायुतत्त्व आकाश्शांत पूर्णत्वाने सबेदा स्थित आहे, त्याचप्रमाणे ही भूतसृष्टि माझ्यांत स्थित आहे, हें नीट समजून घे. ६
“ मत्स्थाने सव भूतानि ” म्हणून लगेच “ नच मत्स्थानि भूतानि ”” असें म्हटलें, अश्या परस्पर विरुद्ध दिसणाऱ्या वचनांनीं गोंधळून जाण्यार्चे कारण नाहीं, भूतसृष्टि ईश्वराच्या शुद्ध, अव्यक्त, अव्यय, निरामय स्वरूपांत नाहीं, पण ती इंश्वरापासून स्त्तंत्र वेगळी अशी नाहीं. भूतसृष्टि तत्त्वतः अव्यक्तरूप ईश्वरांतच आहे. विश्व आणि विश्वेश्वर वेगळे नाहींत. एक व्यक्त, एक अव्यक्त, हाच ऐश्वर योग नीट समजाऊन घ्यावयास पाहिजे. आकाद- ( अवकाश ) आणि वायुतत्त्व दोन्ही समञ्यापी आहेत. जेथे आकाश तेथें वायू आहेच,- किती का सूक्ष्म प्रमाणांत असेना. त्याचप्रमाणें विश्व आणि विश्वेध्षर एकच, त्यांचा विचार वेगळा करतांच येत नाहीं. “ पूर्णमिदं पूर्ण- मदः पूणात् पूर्णमुदच्यते । पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावाशिष्यते.”
सवे भूतानि कोतेय प्रकाति यान्ति मामिकाम् । कटपक्षये, पुनस्तानि कल्पादो विस्जाम्यहम् ॥७७ प्रलयकालीं, हें कोतेया ! सव सृष्टजात माझ्या स्वरूपांत लीन होऊन जाते, आणि उत्पप्तिकाली तीच सुर्टि मी पुनः उत्पन करतो. ७
खर तर हे ज॑ कांहीं आहे, ते अनादि आणि अनंतच आहे, कारण हें त्या
अव्यक्त तत्वाचे व्यक्तरू्प आहे, आणि नें अव्यक्त तत्त्व अनादि अनंत आहे.
अध्याय नववा १०७.
पण हें सवे एकच एक आहे, वेगळें नाहीं हेंच पटवावयाचें आहे. पाहणारा आहे तेव्हांच रूप आहे, आणि पाहणारा नाहीं तेव्हां खूप कोठे जाते १ तें आहेच. ज्या कोणास हें व्यक्त व्हावयाचे तो नाहीं, असें आपण “ कल्पिले ” आहे एवढेंच, त्यानें “ अस्ति ”त्वात बाध येत नाहीं. प्रकाते स्वामवष्टभ्य पिसजामिे पुनः पुनः । भूतग्रामामिमं कृत्स्न॑ अवशा प्रकतेवेशात् ॥८॥ हें सर्वे भूतजात मी आपल्या प्रकृतिसामर्थ्यांनेंच ( स्वभावानेंच ) पुनः पुनः ( योगमायेने ) उत्पन्न करतों. हें ( भूतजात ) प्रकृतीने ( स्वभावाने, नियतीनं ) बद्ध असल्याने स्वतंत्र नाहीं. ८ त प्रक्षति पुरुषापासून वेगळी नाहीं. ती पुरुषाचीच प्रकृति, ईश्वराचीच माया. जसा पुरुष आपल्या मनःसंकल्पानें कल्पनाजात उत्पन्न करतो, तो संकल्पहि त्याचाच, आणि कल्पनाहि त्याचीच, तशी ऐश्वरी मायेपासून होणारी सृष्टि इश्वरांतच आहे. ती कल्पना अस्वतंत्र, पुरुष तर स्वतंत्रच आहे. न च मां तानि कमाणि निबध्नन्ति धनंजय । उदासीनवदासीनमसक्त तेषु कमसु ॥९॥
ह्या सृष्टीच्या ( उत्पात्ति लयाच्या ) कर्मात मी तटस्थ आणि अनासक्त असल्याने, त्या कमात मी यत्किचितहि बांधलेला नाही. ९ एथपावेतों भूतसृष्टिसंबं्धी ऐश्वरयोग सांगून, येथे ईब्वर कांही सष्टिकर्मांत ४__ > र च्छ क ह ९ चर गुंतळेला नाहीं, हें सांगितलें आहे. “ स्वभावस्तु प्रवतते, ” हँ सवे असें होते, कारण हें स्वाभाविकच आहे. परमेश्वर आणि जीव हें तत्वतः वेगळे नसल्यामुळें उत्पन्न करण्याचा प्रश्नच उडवत नाही. जीव आणि जगत् आहेतच. पूवी नसलेली नव्याने होतात असें नाहीं. मया5ध्यक्षेण प्रकातेः सूयते सचराचरम् । हेतुना5नेन कोंतेय जगक्विपरिवतेते ॥ १०॥
मी केवळ साक्षीरूप राहून प्रकृतीपासून चराचर सृष्टि प्रसववितो, आणि याच कारणानें, हं कोंतेया ! ईं जगः्यक्र फिरत आहे. १०
२१०८ तत्त्वार्थदीपिका इश्वर आणि जगत् यांचा संबध कतो आणि कार्ये असा नाही. “स्व ” आणि “ स्वभाव ” असा आहे. विश्व हे त्या विश्वेश्वर विश्वंभराचा प्रभाव आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषी तनुमाश्रितम् । पर॑ भावमजानन्तो मम भूतमहश्वरम् ॥११॥ मोघाशा मोघकमाणा मोघज्ञाना विचेतस: । राक्षसी आसुरी चेव प्रकाते मोहिनी भ्रिताः ॥१२॥ स्व भूतमात्राचा मी महेश्वर असें माझे हें श्रेष्ठ स्वरूप न समजणारे मूढजन, मनुष्य देहांत ( अंतर्यामी रूपार्ने) वास करणाराची माझी अवहेलना करतात. ११ ज्यांच्या आशा, कर्मे आणि ज्ञान विफल आहेत, असे हे क्षिप्रचित्त लोक (मनाला आणि बुद्धीला ) मोह पाडणाऱ्या राक्षपी आणि आसुरी वृत्तींचा आश्रय करून असतात ( खऱ्या श्ञाना-
' पासून ते वंचित असतात. ) १२ देहालाच आत्मा मानणे, आगि सवे कांहीं या देहाच्या उपभोगासाठी आहि
असें वागणे, यालाच आसुरी किंवा राक्षसी व्रात्त म्हणतात. कधीहि पुर्या होऊं न शकणाऱ्या आश्या बाळगणे, ज्या कमोपासून चित्ताला समाधान किंत्रा खरं सात्त्विक सुख मिळूं शकत नाहीं अशीं कर्मे करणें, ज्याच्यापासून शाश्वत सत्तत्व कळणार नाहीं अशा ज्ञानाच्या मार्गे लागणें, यांपासून चित्तत्रमाशिवाय दुसरें कांहीहि मिळणार नाहीं. अशा प्रकारें वागणाऱ्या लोकांना सर्वातयोमी, सवेसाक्षी, सर्वात्मा आपल्याहि हृदयांत आहे हे कसें कळेल १ हे लोक आपल्या शुद्धांतरात्म्यानें दाखविलेल्या मागाची अवहेलना करून, उन्मागीने भोगांचे मार्गे लागतात.
महात्मानस्तु मां पार्थ देवी प्रकतिमाश्रिता: ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भुतादिमव्ययम् ।॥ १३॥
सततं कीतेयन्तो मां यतंतत्व डढवता; ।
नमस्यन्तश्थ मां भक्त्या नित्ययुकता उपासते ॥१४॥
सव सृष्टजाताचें सनातन ( अविनाशी ) आद्यकारण मीच आहे, हे
ज्ञाणून दैवीवृत्तीचे माहात्मे मात्र मला अनन्य भावाने भजतात, १३
अध्याय नववा १०९.
ते यमनियमादि साधनांनी मनाच्या आणि इंद्रियांच्या नियमनाचा अभ्यास करून, खडतर ताचे पालन करून, माझें ( त्रह्मस्वरूपाचें ) सर्वकाळ संकीतन करतात, आणि मला ( हूदयस्थ अंतयांमी परमात्म्याला ). नमस्कार करून, मत्पर होऊन, भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. १४
येथें पुढें विस्ताराने अ. १६ मध्यें वर्णिलेल्या देवी आणि आसुरी ( किंवा राक्षसी ) संपदांचा जातां जातां उलेख आहे. या संपत ( आत्मभाव ) मुखत्बे जन्मजातच असतात. थोड्याबहुत प्रमाणांत या वृ्तींत बदल होणें शक्य आहे, पण त्यालाहि पूवसैस्कार ( या किंवा पूर्वे जन्माचा ) आवश्यक असतो. देहात्मवादी, देहालाच आत्मा मानणारे, आसुरी किंवा राक्षसी वरत्तीचे होत. ते जीवात्मा इंधरांश आहे, हे मानीत नाहींत, म्हणून ते या मनुष्य देहात वास करणाऱ्या इंग्वराची अवहेलना करतात, असें वर सांगितलें आहे. उलट जे दैवी वृत्तीचे आहेत ते खांतरंगांत वास करणाऱ्या ऐश्वरी ज्योतीला ओळखतात, आणि सवे कर्भे त्याच परमेश्वराला समर्पण करून अनन्यभावानें त्याचीच उपासना करतात.
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते । एकत्वेन प्रथक््त्वेन बहुधा विश्वतो मुखम् ॥१५॥
अन्य कांहीं उपासक ज्ञानयज्ञानेंच मार्झे पूजन करून मला “* एकमेव परं ब्रह्म ” असें समजून, किंबा अनेक देवतारूपार्ने कल्पून, अथवा मला बहुविध सवेतोमुख ( विश्वरूप ) जाणून, माझी ( परमात्म्याची ) उपासना, करतात. १५
उपासना उपासकाच्या मनोवृत्तीप्रमार्णेच होत असते. ज्या प्रकारचें ज्ञान, ज्या प्रकारची साधना, त्याच प्रकारची उपासना. ईश्वर एक आहे, अनेकरूप आहे, आणि अनंतरूपहि आहे. रूपं अनेक असलीं तरी “"एकमेवद्दितीयं ब्रह्म,” “< सत्यं ज्ञानमनंतं ब्रह्म ” हच तें परमात्मस्वरूप आहे.
अहं क्रतुरहं यज्ञ: स्वघाहमहमोष'धम् । मत्रो5हमहमेवाज्ये अहमझशिरहं हुत ॥१६॥
११० तत्त्वार्थदीपिका
पिता5हमस्य जगतो माता धाता पितामह: । वेद्य पवित्रमॉकार करक साम यजुरेव च ॥१७॥ गतिर्भतो प्रभुः साक्षी निवासः शरणं सुद्दत । प्रभव: प्रलयः स्थान निघानं बीजमव्ययम् ॥१८॥ तपाम्यहमहं वर्षे निग्रहाम्युत्स॒जामि च । असतं चेव मृत्युश्ध सदसचचाहमजुन ॥१९॥ श्रौतकमीपासना ( सकाम यज्ञकर्म ) मीच, स्मार्त यज्ञकमेहि मीच; स्वघा ” म्हणून पितरांना द्यावयाचें अन मीच, सवे प्राण्यांचे पोषण करणाऱ्या वनस्पति (अन) मीच, पितृदेवतादींना ज्या मंत्रांनी हवन करावयाचे ते मंत्र मीच, हविह्ि मीच, अभ्नि मीच, हवन क्रियाहि मीच. १६ मीच या जगताचा पिता, माता, कर्मफलप्रदाता, आणि पितामह आहे. पवित्र ज्ञानविषय, प्रणव, करक, साम, यजुर्वेदहि मीच. १७ कमेफल मीच, प्राणिमात्राचें पोषण करणारा, स्वामी, सवसाक्षी, प्राण्यांचा आधार, आश्रय, हितकता, उत्पात्ते, विलय, स्थिति, जीविकेचा साठा आणि सवोचे शाश्वत आदिकारण मीच आहे. १८ सूर्य होऊन मी उष्णता देतो, पाऊस मीच, पुनः जलाचे उद्धरण आणि उत्सजन मीच करतो; अमरत्व, मरण, अस्तित्व आणि नास्तित्वहि, हे अर्जुना ! मीच आहे.१९ सवे उपासनाचे विधि, लांची द्रव्यें, त्यांचे मंत्र, सर्व कांही परमेश्वरच आहे. सव उपासना त्यालाच पोहचतात. विश्वांतील समे पदार्थे, सवे व्यापार, सवे घटना, सवे संबंध, सवेगती, सवेरवी इंश्वराधीन आहेत. हा सवे ऐश्वरी मायेचा आविष्कार आहे. यांतच ईश्वराचे दर्शन होते, आणि त्याची उपासनाहि यांनींच करावयाची. एकःव, बहुत्व आणि सवेत्व तीनहि प्रकारांनी ईश्वराचें स्वरूप प्रतीत होत असतें. याच बहुत्वांत आणे सवेत्वांत परमेश्वराचे '( परमात्म्याचें ) एकत्व पहावयाचे आहे. तरेविद्या मां सोमपा: पूतपापा यज्ञोरिष्टा स्वगात प्राथेयन्ते । ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम् अश्भन्ति दिव्यान् दिवि देव भोगान् ॥२०|।
त 44
अध्याय नववा १११९
ते त॑ भुक्त्वा स्वगलोकं विशाल क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीघमेमनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥२१॥
वेदविहित यज्ञादि कमोर्चे विधिवत् अनुष्ठान करून, ( वसुइंद्रादि स्वरूपांत ईश्वराचे ) माझे यजन करून, विधियुक्त सोमपानादि कमोनीं पापमुक्त होऊन, कममार्गी वेदवित् स्वर्गप्रात्तीची अथना करतात; त्यांना तो पुण्य इंद्रलोक प्राप्त होऊन स्वगोत देवांना मिळणारे दिव्य भोग मिळतात. २० असे ते वेदवित् त्या महान् स्वर्गलोकाचे भोग भोगून, ५ रोवटीं ) पुण्य संपले म्हणजे या मृत्युलोकास परत येतात. अक्षा प्रकारें हे वेदविह्ित धर्मांना अनुसरणारे (केवळ आपल्या इच्छितार्थाच्याच मागे असल्यामुळें ) त्यांच्या पदरीं केवळ यातायात ( जन्ममरणाचा फेरा) मात्र पडते. २१
वेदविहित सकाम कर्मांची येथें निंदा केली आहे. कमेठांच्या हातीं नित्य,
शाश्वत असें कांहींच लागत नाहीं. राक्षसी अथवा आसुरी वृत्तीचे लोक याहून वेगळे. त्यांना तर अधोगतीच प्राप्त होते. पापाचरणानें अधोगति, पुण्या- 'चरणार्ने स्व्रगे, पण तो अनित्य; म्हणून पापपुण्याच्याहि पळीकडे जाऊन अनन्यभावानें इंधराची भक्ति करणारासच खरी सद्वति मिळू शकते, हेंच येथें मुख्यत्वे सांगावयाचे आहे.
अनन्याश्रितयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम् ॥२२॥
( परंतु ) जे मद्धक्त अनन्य भावाने मार्झेच चिंतन करून माझीच उपासना करतात, त्या मत्पर भक्तांचा योगक्षेम मी चालवितो. २२
योग म्हणजे इच्छिताची प्राप्ति, आणि क्षेम म्हणजे प्राप्त झाठेल्याची जोपासना. अनन्यभावानें सववस्वी आपणा स्वतःस ईश्वरास वाहून घेणाऱ्या भक्तांची काळजी त्यालाच आहे. त्यांना जें वाञ्छित तें त्यांना त्याच्या कृपेनें मिळते, आणि मिळाल्यावर त्याच्याच कृपेनें ते टिकतेंहि.
११२ तत्त्वार्थदीपिका
ये5प्यन्यदेवतामक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: । ते5पि मार्मेच कोतेय यजन्त्यविधिपूवेकम् ॥२३॥ जे कोणी दुसऱ्या गोण देवतांची श्रद्धापूवक उपासना करतात, अर्झना! ते वस्तुतः माझीच उपासना, परंतु ( अजाणपणानें ) सदोष विधीने करतात, २३ खरी श्रद्धापूवेक भक्ति सवसाक्षी अंतर्यामी परमात्म्याचीच भाक्ते असते, आणि जशी श्रद्धा असेल तशोच ती उपासना त्या परमात्म्याला पोहचते. हेंच तत्त्व अ. ४ श्हो. ११-१२ आणि अ. ७ हो. २१-२२ मध्येंहि सांगितलें आहे. “ भाव तसा देव ” आणि “ बुद्धि तशी सिद्धि ” असें हें महत्तत्व आहे. अहं हि सवयज्ञानां भोक्ता च प्रभुरेवब च । न तु मामभिजानन्ति तत्वेनात*च्यवन्ति ते ॥२४॥ यान्ति देववता देवान पि तून् यान्ति पितृवताः । भ्रतानि यान्ति भुतेज्या यान्ति मद्याजिनो5पि माम् ॥२५॥ सव श्रौतस्मा्त यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी मीच आहे, परंतु हे अज्न जन मला ( तत्त्वतः ) यथार्थतेनें जाणत नाहींत, म्हणून ते योग्य कमफलाला मुकतात. २४ देवांची उपासना करणारे देवलोकांस, पितृपूजक पितृळोकांस, भूतपूजक भूतलोकांस जातात, आणि माझे भक्तहि माझ्याच पदास पोहचतात. २५ सर्वांतयांमी परमात्म्यासच सवे उपासना पोहचतात, आणि श्रद्धेप्रमाणें गति. मिळते हेंच स्पष्ट करून सांगितलें आहे. सर्वसाक्षी परमात्मा सर्वांठायी एकच आहे, अनन्य भावाने केलेली उपासना त्यालाच पोहचते, हें महत्तत्व अज्ञ जनांना कळत नाही. सर्वातयोमी, परमात्मा सर्वांच्या हृदयांत एकच आहे, परंतु ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणें आणि भावाप्रमार्ण जो तो त्याला जाणतो, आणि तो अंतरात्माहि भक्ताच्या श्रद्धेप्रमाणें आणि भावाप्रमाणे तसाच होतो, आणि त्याच्या उपासनेचे फळहि त्याला त्याच्या श्रद्धेप्रमाणें आणि भावाप्रमा्णेंच मिळतें.
अध्याय नववा ११३
पत्रं पुष्पं फलं तोय यो मे भक्त्या प्रयच्छाते । तदहं भक्त्युपद्दतं अश्नामि प्रयतात्मनः ॥२६॥ पान, फूल, फळ, किंवा पाणीहि जो कोणी भक्तीने मला अर्पण. करतो, त्या शद्धात्म्यानें ते भक्तिपूर्वक अर्पण केलें मी ग्रहण करतों. २६ काय अर्पण केलें याचें महत्त्व नसून, कोणत्या बुद्धीनें अर्पण केळे आहे याचें महत्त्व आहे. “ देव भावाचा भुकेला ” आहे. शुद्ध चित्त आणि अनन्यभाक्ते चि केवळ परमेश्वरास ( परमात्म्यास ) प्रिय आहेत. यत्करोषि यदश्भास यज्जुहोषि ददासे यत् । यत्तपस्यसि कोंतेय तत्कुरुष्व मदपेणम ॥२७॥ ]ुभाशुभफलेरेवं मोक्ष्यसे कमेबंधने: । संन्यासयोगयुकतात्मा विमुकतो मामुपेष्यासे ॥२८॥ जीं जीं कर्मे करशील, जे जे भोग भोगशील, जें यजन, दान, किंवा तप करशील र्ते सर्वे, अर्जुना ! मला समर्पण कर. २७ असें केलेस म्हणजे पापपुण्यरूप शाभाशुभ फल देणाऱ्या कमोच्या बंधापासून मुक्त होशील ८ आणि मग ) कमेसंन्यासाने आणि बुद्धियोगानें युक्त होऊन मुक्त होशील आगि ( देहांतीं 3 माझ्या पदाला येशील. २८ समो5हं सवेभूतेपु न मे दवेष्यो$स्ति न प्रिय: । ये भजन्ति तु मां भक्त्या मार्ये ते तेषु चाप्यहम ॥२९॥ मला ( इंश्वराला ) कोणी अप्रिय नाहीं, किवा प्रिय नाहीं; कारण मी भूतमात्रांत सारखेपणाने आहे. जे भक्तिभावानें माझेच होतात, माझ्यातच आहेत, आणि मीहि पण त्यांच्यांत आहे. २९ आपि चेत् सुद्राचारो भजते मामनन्यभाक । साचुरेव स मन्तव्यः सम्यगुव्यवासेतो हि सः ॥३०॥ क्षिप्र भवाते धघमांत्मा दाश्वच्छांते निगच्छाते । कौंतेय प्रतिजानीहि न मे भकतः प्रणश्याति ॥३१॥ बाह्यतः अत्यंत हीनाचार असणाराहि, जर अनन्य भावानें माझी त. ८
११४ तत्त्वार्थदीपिका
भक्ति करील, तर त्याला साधूच मानावा, कारण त्यानें सत्कमाचा उपक्रम केला आहे. ३० असा तों लवकरच पुण्यात्मा होतो, आणि त्याला शाश्वत शांति लाभते, कारण, कोंतेया ! माझ्या भक्तास कधींहि दुर्गत होत नाहीं, हें पक्के समज. ३१
ज्याचा बाह्याचार हीन किंवा अमंगळ, परंतु जो मनानें पवित्र आणि इश्वरपरायण आहे, तो खरा साधूच आहे. मानसिक सदाचरणच महत्त्वाचें आहे. बाहेरच्या व्यवहारांत, जातीच्या किंवा अन्य कारणार्ने, अमंगळता असली तरी, इंश्वराच्या अनन्यभक्तींत त्यानें बाधा पडत नाही. “ क्षिप्रं भवति धमोत्मा, ” अंतःकरण शुद्ध असल्यास तेथें पापाचे नांवहि राहणार नाहीं. शांति मनावर अवलंबून आहे, बाह्याचारावर नाहीं. ई्वरभक्ताला पाप तर स्पर्श करूं शकतच नाहीं, पण तो पापपुण्याच्याहि पलीकडे असतो.
मां हि पार्थ व्यपाश्रित्य ये$पि स्युः पापयोनयः । स्त्रियो वैद्यास्तथा शुद्रास्तेडपि यान्ति परां गांतिम् ॥३२॥
कारण, हे पार्था ! सर्वस्वी मत्परायण असे जे कोणी हीन जातीचेहि असतील त्यांना, त्याचप्रमाणे स्त्रिया, वे्य, आणि शूद्र यांनाहि परम सद्रवति लाभेल. ३२
येथ॑ मागील श्लोकांत “ सुदुराचार ” म्हणून निर्दिष्ट केलेल्यासच *“ घापयोनी ” म्हटलें आहे. हीनजाती मानलेल्या अत्यंजाचा हा निदेश आहे, पू्वकमीमुळें हीन जातींत जन्म पावलेले, परंतु संस्काराने अंतःकरणाचे शुद्ध आणि ईंश्वरभक्त असल्यास, त्यांची जात सद्भूक्तीच्या आढ येत नाहीं. श्रिया, वैऱ्य, आणि शुद्द यांचा निर्देश मुद्दाम वेगळा करण्याचें कारण असें की, त्यांना श्रौत कमीचा अधिकार नाहीं असें कमेठ मानतात, आणि त्यांना स्वगंलोक प्राप्ति नाही, असेंहि म्हणतात. नसेल त्यांना स्वर्गेलोकाची किंवा पितृलोकाची प्राप्ती, परंतु त्यांना यापेक्षांहि भ्रष्ट अश्या मोक्षाचा मार्ग मात्र खुला आहे. या मार्गांत, जन्माने आलेला उच्चनीच भाव आड येत नाहीं. कारण या मार्गांत सवच सारखे आहेत. स्रिया अबला आणि पुरुषावलंबी म्हणून, वैद्य धनसंचय शपुरायण म्हणून, आणि श्रद्दांना केवळ परिचर्येचाच आधेकार आहे म्हणून, या
अध्याय नववा ११५
७ 0 ककी क, केद
सर्वांना कमी लेखिलें गेळे, पण भक्तिमार्गांत हें कांहींहि आड येत नाही; तेथें केवळ अनन्य भक्तीच पाहिजे, किं पुनत्रांह्मणाः पुण्या मकता राजषैयस्तथा । आनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥३३॥
( याप्रमाणें जर हीन जातींनाहि सद्गति मिळते ) तर मग पुण्यशील ब्राह्मणांची, त्याचप्रमाणे अनन्यभक्त राजषांची गोष्टच काय १ (म्हणून ) या अशाश्वत आणि दुःखमय संसारांत पडल्यावर केवळ माझीच भक्ति कर, २२३
येथे केवळ जातीनें किंवा वर्णाने ब्राह्मण असलेल्यांचा निर्देश नाही, तसेच वर वेऱ्य आणि झद्रांचा निर्देश केल्यावर केवळ जातीनें क्षत्रिय असलेल्यांचाहि निर्देश नाही. पुण्यशील ब्राह्मण आणि भक्त राजर्षि ( नुसते वर्णांन॑ किंवा जातानें क्षत्रिय नव्हत ) असें मुद्दाम म्हटलें आहे. गरातेंत जातीला महत्त्व नाहीं. “ समो 5दं सवेभूतेघु न मे देष्योडस्ति न प्रियः”, अनन्य भक्तांत जात- पात कांहाहि नाहीं.
मन्मना भव मद्धकतो मद्याजी मां नमस्कुरू ।
मामेवेष्यासे युक्त्वेबमात्मानं मत्परायण: ॥३४॥
इति श्रीमद्धगवद्रीतासूपानेषत्छु बह्मविद्यायां योगशास्त्रे राजविद्याराजगुद्यबोगो नाम नवमो5वध्यायः
सतत माझेच चिंतन कर, माझाच भक्त हो, यजनहि माझेच कर, आणि मलाच शरण ये. अशा प्रकारे मलाच सर्व समपैण करून आपलें अंतः- करण माझ्याच ठिकाणीं ठीन केल्यास मलाच अंती येऊन मिळशील, ३४
“ राजविद्या ” सांगून हॅच “ राजगुह्य ” सांगितलं की, अनन्य भक्ताच केवळ मोक्षाचे साधन आहे, येथ उच्चनीच भाव नाही. क्रेवळ भक्तीनेंच अंती सद्राते मिळेल, हेंच महत्तत्त्व प्रतेपादिडे आहे. ईश्वर सर्वसाक्षी, सवे- भूतांतरात्मा आणि “' समःसर्वेधु ” आहे, होच राजविद्या ( परमज्ञान ), सातव्या अध्यार्यांत सांगितलेले सविज्ञान ज्ञान येथें अधिक स्पष्ट केळे आहे.
धळळळलकककात
अध्याय दहावा विभूति योग
श्रीभगवानुवाच--- सूय एव महाबाहो श्रणु मे परमं वच: | यत्तेष्दं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया | १!
श्री भगवान म्ह०-हे महाबाहो ! माझें अत्यंत महत्त्वाचे बचन आणखी ऐक. माझें सांगणे ठुला फार आवडते म्हणून तुझें कल्याण व्हार्वे या इच्छेने तुला सांगतो. १
““न चाशुश्रषवे वाच्यम्; ” ऐकण्याची इच्छा असेल, त्याविषयांत ज्याला गोडी असेल, त्यालाच कांद्दींहि हिताचे दोन शब्द सांगावे, नाहींपेक्षां तो कंठशोष
आणि वाग्वादच व्हावयाचा. अजुन सच्छिय्राप्रमाणे हें बोधामृत आत्मसात करीत होता, म्हणूनच त्याला ही राजविद्या आणि हें राजगुह्य सांगितलें. न मे विदुः सुरगणा: प्रमवं न मह्षयः । अहमारदिर्ड देवानां महर्षींणां च सवश: ॥२॥ यो मामजमनादि च वेत्ति लोकमहेश्वरम् । असमूढ: स मर्त्येपु सर्वपापेः प्रमुच्यते ।॥३॥ माझा प्रमब ( प्रभाव, माहात्म्य ) देवांना आणि महृर्षीनांदरि कळलेला नाहीं, कारण मी देवांच्या आणि महर्षींच्याहि पूवीचा आहे. २ जो कोणी मला अजन्मा, अनादि, आगि सर्वेलोकांचा परमस्वामी जाणतो, तो मनुष्य अज्ञान भ्रमांतून सुटून सर्वे पापांपासून मुक्त होतो. ३ देबर अनाद्यनंत आहे. “सत्यं ज्ञानमनंतम् ” असें परत्रह्मार्चे स्वरूप आह. परब्रह्म “ अस्तित्वा ” चेच मूलकारण आणि ज्ञानघन आहे. ते “€ सवेकारण ” आहे. प्रभव म्हणजे प्रभाव किंवा ऐश्वर्य, विस्तार असाहि अर्थ येथें करतां येईल. “ मामू ” म्हणजे सर्वांतयामी सर्वसाक्षी हैव्वराला.
अध्याय दहावा ११७
बुद्धिज्ञोनमसमोहः क्षमा सत्यं दूमः शम: ।
खरखं दुःखं भवो$भावो भयं चाभयमेव च ॥४॥ अहिसा समता तुष्टिस्तपो दानं यश्ो5यदा: । भवन्ति भावा भूतानां मत्त एव पूथग्विघा: ॥५॥
अंतःकरणाने पदाथोवबोधनसामर्थ्ये, पदाथीवबोध, शानासंबंधीं जागरू- कता, क्षमा, सल्य, इंद्रियनिग्रह, चित्ताची शांति, सुखदुःख, उत्पात्ति- विनाश, भय-अभय, ४ अहिंसा, समता, संतोष, तप, दान, यश-अयश ह्या सव जीवांच्या अवस्था आणि मनोव्रत्ती मजपासूनच ( ईश्वरनिमीतच ) आहित. ५ या ठिकाणीं काहीं भाव संकलितरूप, कांहीं परस्परोपकारी, कांहीं देद्ररूप, आणि कांही विलग असे सांगितले आहेत. सवे भोतिक आणि अध्यात्मिक भाव ( अवस्था ) त्या अनाद्यनंत सवेकारण परमात्म्यापासूनच उद्भूत झाले आहित. शुद्धभाव केवलात्म्याचे, आणि विकृत भाव जीवाचे आहेत. महर्षयः सत्त पूर्व चत्वारो मनवस्तथा । मद्धावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजा: 1॥६॥
सप्त महर्षी, आद्य चार (ब्रह्मदेवाचे मानस पुत्र), मनु ( चौदा ), हे सवे मजपासून, माझ्याच मूलकारण इच्छेने उत्पन झालेले आहेत, आणि यांच्याचपासून या मनुष्य लोकांत ही स्थावर जंगम सृष्टि उत्पन्न झाली आहे. ६ “: स ऐच्छत बहु स्याम् प्रजायेय इति ” अशी ही सप्रि त्याच्याच इच्छनं झाली आहे. एतां विभूते योगं च मम यो वेत्ति तत्वतः । सो5विकम्पेन योगेन युज्यत नात्र संशय: ॥७॥ हा असा मजपासून सृष्टीचा विस्तार, आणि माझें हे योगेश्वर्यसा मर्थ्य ज्याला परमार्थत: कळेल, त्यालाच माझ्याशी स्थिर स्वरूपार्चे तादात्म लाभेल यात संदाय नाहीं. ७
११८ तत्त्वार्यीपिका
सवे कांही इंश्ररापासून आणि इंश्वररूपव आहे हँ. ज्याला पटले, त्यालाच परमात्मतत्त्व तत्त्वतः कळेल, आणि त्यालाच त्या महत्तत्त्वार्शी ऐक्य लाभेल.
अहं सवस्य प्रभवो मत्त: सवे प्रव्तेते ।
हते मत्वा भजन्ते मां बुधा भावसमर्विताः ॥८॥ मश्चित्ता मद्वतप्राणा बोधयन्तः परस्परम् । कथयंतश्र मां नित्ये तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९॥ तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगे त येन मासमुपयान्ति ते ॥१०॥ तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः । नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥११॥।
मीच सवांचे उत्पत्तिकारण, आणि सवे प्रद्वात्षि माझ्याचपासून आहे, अस जाणून भक्तिभावयुक्त ज्ञानी मत्पर होतात. ८ आपलं चित्त आणि प्राण मलाच अर्पण करून, एकमेकांत ज्ञानाची चचा करून, माझ्याच ऐश्वयारचें यश गाऊन ( योगी ) संतोष पावतात, आणि आनंदांत मम्न असतात. ९ त्या अत्यंत प्रेमाने मत्पर होणाऱ्या अनन्य भक्तांना भी बुद्धियोग ( सम्यकानयुक्त मत्परायणता ) देतों, त्यानेच ते मत्स्वरूप होतात. १० त्यांच्यावर कृपाकरण्यासाठींच त्यांच्या अंतःकरणांत वास करून प्रकाशमान ज्ञानदीपाने, ( सम्यक् ज्ञानाच्या आड येणारे ) अशान- तिमिर मीच नाहीसे करतो. ११
भाव म्हणजे भाक्ति (निष्ठा), आणि सम्यकूज्ञान यांच्याच प्रकाशाने परमात्म- तत्त्व कळते, आणि त्याच्याशीं एकरूप होणें शक्य़ होतें. हाच बुद्धियोग इश्वर- कुपेनें भक्तांना मिळतो. ध्यान, ज्ञान, कमे, आणि भक्तिया चारहि मार्गांचे अंतिम साध्य हा बुद्धियोगच आहे. हे चार मागे वेगळाले दिसतात, परंतु अंती या बुद्धियोगांतच हे एकवटतात. “' अस्मिता ” नाहोंशी झाली, आणि परमात्म्यांत विलीन होऊन वेगळेपणाची जाणीव गेली, म्हणजेच ज्ञानी मुक्त होतो.
अध्याय दहावा ११९
असुन उवाच--
परं त्रह्म परे धाम पवित्र परमं भवान । पुरुष शाश्वत दिव्ये आदिदेवमजं विभुम् ।। १२॥। आहुस्त्वाम् क्षय: सर्वे देवर्षिनारदस्तथा । असितो देवलो व्यासः स्वयं चेव त्रवीषि मे ॥१३॥। अर्जुन म्ह ०-तूं परब्रह्म (परमात्मा), परम तेज, आणि परम पवित्र पद आहेस. सवे त्रश्र्षी, देवर्षे नारद, असित, देवल, व्यास हे सव तुला शाश्वत पुरुष, अजन्मा आणि सर्वव्यापी आदिदेव म्हणतात, आणि तृंहि पण स्वतः मला असेंच सांगत आहेस, १२, १३. अजुन श्रीकृष्णाला तूंच परमात्मा, अनादि, अव्यय, शाश्वत पुरुष आहेस, असें म्हणतो. पुढें भगवान् “' वृष्णीनां वासुदेवो$स्मि ” असें म्हणतात. वासुदेव श्रीकृष्णच ( योगेश्वर श्रीकृष्ण ) आपल्या प्रिय शिष्यास, सख्यास, भक्तास गीतोपदेश करीत आहेत. योगेश्वर परमज्ञानी श्रीकृष्ण ईश्वररूपच आहेत. “ ज्ञानी त्वात्मेव मे मतमू , ” परमज्ञानी ईश्वराहून भिन नाही. असित, देवल, व्यास हे सवे श्रीकृष्णास इंश्ररस्वरू्प मानतात, आणि इंश्वरस्वरूप श्रीकूृष्णहि तसेच बोलत आहित. सरवमेतडतं मन्ये यन्मां वदासि केशव । न हि ते भगवन् व्यर्कित विदुदूबा न दानवाः 1१४ र्ंवयमेवात्मना55त्मानं वेत्य त्व॑ पुरुषात्तम । भूतभावन भृतेश देवदेव जगत्पते ॥ १५ वक्तुमहस्यशेषेण दिव्या ह्यात्माविभूतयः । याभि्विभुतिभिर्लाकानिमांस्त्बं व्याप्य तिष्ठासि ।। १६॥ हे केशवा ! तूं जे जे मला सांगत आहेस ते ते सवे मी यथार्थ मानतो. तुझं स्वरूप देवांना आणि दानवांनाहि अगम्य आहे. १४ हे पुरुषोत्तमा, भूतकारणा, भूतेश्वरा, देवाधिदेवा, जगदीश्वरा ! तुझे स्वरूप केवळ
१२० तत्त्वार्थदीपिका
तूंच जाणतोस, १५ ( तर आतां ) ज्या ऐश्वयोनी तूं हवं सर्व विश्व व्यापून आहेस, त्या सर्वे अलौकिक ऐश्वर्यशक्ती तूं आतां मला साकल्याने सांगव्या. १६
परमेश्वराचे महान ऐश्वये सवे विश्वांत ओतप्रोत आहे, हें पूर्वी अनेकदां सांगितलें आहे. त्याच ऐश्वयोची प्रतीर्के कोठें कोठें कशी आहेत, हॅंच आतां सांगतील.
कर्थ विद्यामहं योगेस्त्वां सदा परिचिन्तयन । केषु केपु च भावेषु चिन्त्योडसि भगवन्मया 1।१९७॥
विस्तरेणात्मनो योग विभाते च जनादन । भूयः कथय तृतति्हि श्टण्वतो नास्ति मेञ्मृतम् ॥१८॥।
हे योगेश्वरा ! तुझं सतत चितन करीत असतां मी तुला कसें जाणावे, आणि हे भगवबन्ता ! कोणकोणत्या स्वरूपांत तुझे चिंतन करावें? १७ हवे जनार्दना ! तुझे योगेश्रय सामर्थ्य आणि माहात्म्य पुनः एकदां विस्ताराने सांग, तुझें अमृततुल्य वचन ऐकून माझी अजून तृप्ति झाली नाहीं. १८
ईश्वराच्या सगुण भक्तीसाठी, त्याच्या सगुणरूपाचें आपल्या भावनानुरूप चिंतन करावयाचें. “ सत्वानुरूपा सर्वेस्य श्रद्धा भर्वाते, ” आणि भक्ति ही श्रद्धेला अनुरूपच असते. तेव्हां ज्या इश्वरस्वरूपाचे चिंतन करावयाचें ते ज्याच्या त्याच्या स्वभावास अनुरूपच असावयास पाहिजे. कोणाला श्रीरामाचे रूप आवडेल, कोणाला श्रीकृष्णाचे, तर कोणाला श्रीशकराचें आवडेल, कोणाला अक्षर अनिदेश््य अव्यक्तव आवडेल. या अध्यायांत विभूतिरूपाने परमेश्वराचे विश्वरूपच वर्णिले आहे. पुढच्या अध्यायांतील विश्वरूप दशनाची ही प्रस्तावनाच आहे. अनाद्यनंत विश्वच परमात्म्याचे दर्यरूप आहे. या विश्वाच्या विस्तारामागचें गूढतर्वच जाणावयाचें आहे. विश्व हेंच परमेश्वराची अगम्य अनाकलनीय माया आणि महदैश्वय आहे. या विश्वांतच देधराचें ददीन होतें, विश्वापासून ईश्वर वेगळा नाहीं.
अध्याय दहावा १२१
श्रीभगवानुवाच -- हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः । प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे ॥१९॥। श्रीभगवान् म्ह०-हे कुरुत्रेष्ठा ! बरें तर, माझ्या ऐश्वर्याला (विस्ताराला) अंत नाहीं, पण तुला माझ्या अलौकिक प्रभावाचे आतां मुख्य मुख्य विस्तार सांगतो. १९ ज्या सत्त्वांत इंथ्वराचा प्रभाव विशेषप्रकारे दिसतो ती विभूति. इं्रर तर सवोठायीं सारखाच आहे, पण पहाणाराला सृष्टींत कोठें कोठें वेशिष्रय दिसतें. अहमात्मा गुडाकेद सवेभताशयस्थितः | अहमादिश्व मध्य च भतानामंत एव च ॥२०॥ हे गुडाकेश्या ! सव भूतमात्राच्या अंतःकरणांत मी प्रत्यगात्मा स्थित आहे. सर्व भूतांचा आदिदहेतु, स्थितिहेतु, अवसानंहेतु मीच आहे. २० परमेश्वराची आद्य विभूति, प्राणिमात्रांत वास करून त्यांना चिच्छाक्त, देणारा, प्रत्यगात्मा. विश्वातील सर्वे व्यवहारास आदिमध्यावसानासहि इंथ्वरच कारण आह. आदित्यानामह विष्णुर्जातिषां रविरंशुमान । मरीचिमेरुतामस्म नक्षत्राणामहं हशी ।२१।। वेदानां सामवेदो5स्मि देवानामस्मि वासवः । इंद्रियाणां मनश्वास्मि भूतानामास्म चेतना 11२२) रूद्राणां होकरेश्वास्मि वित्तेशा यक्षरक्षसाम् । वसूनां पावकश्चास्मि मेर्ः शिखरिणामहम् ।।२३॥। पुरोधसां च मुख्यं मां विाद्धि पाथे दृहस्पतिम् । सेनानीनामहं स्कंदः सरसामस्मि सागरः ।।!२४॥ महर्षीणां भ्रगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् । यज्ञानां जपयक्नो5स्मि स्थावराणां हिमालय: ।।२५॥
१२२ तत्त्वाथदीपिका
अश्वत्थः सवेवृक्षाणां देवर्षीणां च नारद: ।
गंधर्वाणां चित्ररथः सिद्धानां कापिलो मुनि: ।२६॥
उच्चेश्रवसमश्वानां विद्धि मामखतोद्धवम ।
ऐेरावतं ग्जेंद्राणां नराणां च नराधिपम् ॥।२७॥
आयुधानामहं वजन घेनूनामास्म कामधुक ।
प्रजनश्वास्मि कदर्पेः सर्पाणामतमि वासुकिः ।॥२८1॥
अनंतश्र्वास्मि नागानां वरुणो यादसामहम ।
पितणामयमा चास्म यमः संयमतामहम ।।२९॥।
प्रऱ्हादश्वास्म देत्यानां काळ: कळयतामहम ।
मृगाणां च सर्गेद्रो$हं वेनतेयश्च पक्षिणाम् ॥३०॥।
पवनः पवतामस्मि रामः ठास्त्रभृतामडम ।
झषाणां मकरस्धास्मि स्रातसामस्मि जान्हवी ।!३१॥|
सर्गाणामादिरन्तस्च मध्य चेवाहमजुंन ।
अध्यात्माथद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥॥३२॥।
मी आदित्यांत विष्णु, आकाशस्थ ज्योतींत अंशुमान सूर्य, मरुद्देवतां-
मध्ये मरीची, नक्षत्रांमध्ये चद्रमा आहे; २१ वेदांमध्ये सामवेद, देवांमध्ये इंद्र, इंद्रियांमध्ये मन, भूतांमध्ये चेतना आहे; २२ रद्रांमध्ये शंकर, यक्ष आणि रक्षसांमध्ये कुत्नेर, अष्ठावसूमध्ये अभि, पर्वतांमध्ये मेर आहे. २२ हे पार्था ! राजपुरोहितांमध्ये मुख्य बृहस्पति, मी सेनारनीमध्ये स्कंद, जलाशयामध्ये सागर आहे. २४ महर्षांमध्ये मी. भरूगु, वाकपदांमध्यें ओंकार, यज्ञामध्ये जपयज्ञ, अचलपदार्थांत मी हिमालय आहे. २५ सववृक्षांत अश्वत्थ, देवर्षींमध्ये मी नारदू, गंधवांत चित्ररथ, सिद्धपुरुषांत मी कपिलमुनी आहें. २६ अश्वांमध्ये उच्चेश्रवा, गर्जद्रांमध्ये मी अमृत- मेथनांत निघालेला ऐरावत गज, आणि नरामध्ये मी नरेंद आहें. २७ शास्त्रांमध्ये वज्र, घेनूंमध्ये कामधेनू , उत्पादकांमरध्ये मदन ( हेच “' प्रजनः कंदर्पः?ईश्वराचे सास्ष्विक स्वाभाविक रूप आहें, राजसकाम म्हणजे कामुकता
अध्याय दहावा १२३
ही ऐशवरी नाहीं ), सपामध्यें मी वासुकी आहे. २८ नागांत अनंत, जलदेवतांत वरुण, पितृदेवतांत अर्यमा, सवांचा संयम ( शेवट ) करणारा मी यम आहे. २९ दितिवंशांत प्रल्हाद, गणना करणारांत मी काल, खापदांत सिंह, पक्ष्यांत मी गरड आहे. ३९ गतिमान पदाथीत वायु, शस्त्रधारी वीरांत श्रीराम, जल्चरांत मकर, नद्यांमध्ये मी गंगा आहें. ३१ असुना ! मी सृष्टीचा ( भूतमात्राचा ) आदि, मध्य, आणि अंत आहें. विद्यांमर्ध्ये मी अध्यात्मावेद्या, आणि अनेक वादभेदांत मी अथे- निर्णयवाद आह. ३२
अक्षराणामकारो५स्मि दंद्ृः सामासकस्य च । अहनेवाक्षयः कालो धघाता5हं विश्वतोमुख: ॥॥३३॥|
अक्षरांमध्ये “ अ ” वणे मी आई. समासयुक्तांत ( संयोगित्वाम, जोडीने असणारांत ) दृंद्र मी आहें, अक्षय (शाश्वत, अनाकलनीय ) काल मी आहे, आणि सर्व विश्वाचा सर्वतोमुख धारण करणारा कसँ- फलांचा विधाता मीच आहें. ३३
“: अ” हा शब्दाचा आद्य स्फोट आहे, “ अ ” वणीच्या बीजस्थानी आहे, तेथूनच वर्णाचा प्रारंभ होतो. सामासिक म्हणजे समासानें, जोडीने येणारे पदाथ किंवा भाव. सुख-दुःख, राग-द्वेष, प्रकाश-अंधार, ज्ञान-अज्ञान या जोड्या हृंदरूपानेंच असतात. मागे कळनाचा ( गणनेचा ) काल सांगितला, येथें अनाकलर्नाय, अनाद्यनंत काल सांगितला आहे. सवे प्राणिमात्राच्या कमेफलांचा विधाता आणि संरक्षक, सवेतोमुख इंग्ररच आहे.
मृत्यु: सवेहरश्वाहंपुद्धवश्व भविष्यताम् । कीर्तिः श्रीबोक् च नारीणां स्मृतिर्मेचा धातिः क्षमा ।३४॥
सव प्राणिमात्राचा अंत करणारा मृत्यु मीच, आणि उत्पन होणाऱ्या सर्व भूतमात्राचें उत्पत्तिकारणहि मीच, ( कृतार्थ करणाऱ्या ) स्त्रीठिंगी भावांत कीर्ति, संपत् , सूज्रतावाणी, स्मरणशक्ति, बुद्धि, धारणाशाक्ते, आणि क्षमा मीच आहे. २४
१२४ तत्त्वाथदीपिका
उत्पत्ति आणि मति हें दंद्र, ज्याच्या योगे ही जगताची यातायत चालू
आहे तें दृंद्र, ईंश्वररूपच आहे. सप्त ख्रिलिंगी भाव जे मनुष्यास कल्याणकारी आहेत, तेही इंथ्ररी भावच आहेत. कॉर्तांच्या इच्छेनेंच सदाचरण होतें श्रीमर्ध्ये सवे सद्धाव अनुस्यूत आहेत, वाकू आणि स्मृति तर इंध्रराच्या मोठ्याच उपकारक देणग्या आहेत, वुद्धि आणि धारणा यांनीच मनुष्याला मनुष्यत्तर आहे, आणि सवे जगतांत शांति आणि सुख क्षमाशीलत्वानेंच नांदू शकते.
बृहत्साम तथा सास्नां गायत्री छंद्सामहम ।
मासानां मागेशीर्षा5हं क्रतूनां कुसुमाकार: ।।३५॥।
ह्वते छळयतामास्म तेजस्तेजस्विनामहम् ।
जयो5स्मि व्यवसायो5स्मि सत्वबं सत्ववतामहम् ।॥।३६॥
वृष्णीनां वासुदेवो5स्मि पांडवानां धनंजय: ।
सुनीनामप्यहं व्यास: कर्वानामुदाना कावि: ।॥॥३७॥
दण्डो दमयतामस्मि नीतिरास्म जिगीषताम् ।
मोन चेवास्मि गुदह्यानां ज्ञानं क्ञानवतामहम् ।३८॥
' सामवेदांतील बृहत्साम मी, छंदांमध्यें गायत्रीछंद मी, मासांत मार्गशीष आणि कतुत मी बसंत आहे. ३५ फसविणारात द्यात, तेजस्वी जनांमधील तेज, सत्त्वस्थ योगीजनांत इंद्रियनिग्नह, निश्चय, आणि चित्तस्थेयं हे गुण मीच आहें. ३६ यादवामध्यें मी वसुदेवसुत श्रीकृष्ण, पांडवांत अजुन, मुनिजनांत व्यास, आणि क्रांतदर्शी आचायोत थुक्राचाय मीच आहे. ३७ लोकांना वठणीवर आणणारांची दण्डनीति मी, जयाची इच्छा करणारांची सामदामादि उपाययोजना मीच, गुपत ठेवण्याच्या उपायांत मोन मी, आणि ज्ञानवेतांत असणारे ज्ञानहि मीच आहें. २८
यादवात मी वासुदेव आणि पांडवांत मी अजुन, हें भगवान् श्रीकृष्ण तटस्थ गिश्वराच्या भूमिकवरून सांगत आहेत. तर्सेच मी मुनीमधध्ये व्यास आहे, हेंहि व्यास (गाताकार ) बादरायण व्यासासंबंधी सांगत आहेत. यश्वापि सर्वभूतानां बीजं तदहमजुन । न तदास्ति विना यत्स्यात् मया भूतं चराचरम् ॥ ३९
क्षध्याय दहावा १२५८
नान्तो$स्त मम दिव्यानां विभतीनां परंतप । एष तूदेदातः प्रोक्तो विभूतोर्विस्तरो मया ।। ४०] यद्यद्विभातिमत् सत्व श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्व मम तेजादसंभवम ।।४१॥। अथवा बहुनेतेन क ज्ञानन तवाजुन । विष्टभ्याहमिद कृत्स्न एकांशेन स्थितो जगत् ॥॥४२॥। इति श्रीमद्धगवद्रीतासूपनिषत्सु त्रह्मावेद्यायां योगशास्त्र विभूतियोगो नाम दरशमो5वध्याय: असुना ! भूतमात्राचें बीज ( आदिकारण) जं, तें मी आहें. माझ्या- हदिवाय असू शकेल अशी कोणतीहि चर किंवा अचर सृष्ट वस्तु नार्ही. ३९ हे वीरा ! माझ्या अलौकिक विस्ताराला मयोदा नाहीं, हा माझ्या ऐश्वरी शक्तीचा विस्तार मी तुला केवळ थोडक्यांत सांगितला आहे. ४० जी जी ऐश्वर्ययुक्त, वेभवपूर्ण, आणि सामर्थ्यवान वस्तु ( किंवा भाव ) आहे, ती ती माझ्याच ऐश्वयांच्या अंशापासून झाली आहे असे पक्कं समज. ४१ अथवा, हे अजुना ! एवढे सर्व जाणण्यांत तरी काय विशेष आहे, ( थोडक्यांत ) मीच हें सर्वे विश्व केवळ एकांश्यार्ने धारण करून आत्मस्वरूपी स्थित आहे. ४२ “« एतावानस्य महिमा अतो ज्यायांश्व पूरुषः पादो5स्य विश्वा भूतानि, ” *: पुरुष एवेदे सव ”. जें कांही आहे ते परमात्म्याचे ऐश्वथ आहे. त्या व्यतिरिक्त काहीहि नाही. हा सवे त्याच्याच योगमाथेचा विस्तार आहे. विभूतिविस्तर म्हणजे विश्वविस्तार, आणि योग म्हणजे विश्वांत विश्वेधर आत्मभावानें पाहणे, आणि त्या विश्वात्म्याशीं तन्मय होणें, ज्या ऐश्वरी विभूतींनी हे तीनहि लोक व्यापिले आहेत, त्या ध्यानाथ आपणास सांगाव्या अशी अजुंनाची प्राथना होती, त्रिळलोकांत म्हणजे विरश्वांत विंभ्रश्वराचें स्वरूप ओळखणे, आणि विश्वांत विश्वेश्वराचे ऐश्वये पाहणें हे परम ज्ञान. या ज्ञानावर आधारित विश्ववराचें ध्यान करून त्याच्या स्वरूपाशी तल्लीन तदाकार होणें, हीच परम श्रष्ट भाक्त.
पुढील अध्यायांतील विश्वरूप दशनाची ही प्रस्तावना आहे.
करनवान्द्कव्जमजाडनाचलोच्सारी
अध्याय अकरावा
विश्वरूपदशन
असुन उवाच--
मदनुत्रहाय परमं गुह्ामध्याट्मसक्षितम् ।
यत्त्वयोक्त बचस्तेन मोहो5्यं विगतो मम ॥१॥।
भवाप्ययो हि भूतानां श्वतो विस्तरशो मया ।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमांपे चाब्ययम् ॥२॥।
एवमेतद्यथा55त्य त्वं आत्मान परमेश्वर ।
द्ृष्टमिच्छामे ते रूपं ऐश्वरं पुरुषोत्तम ।।३॥।
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टमाति प्रभो ।
योगेश्वर ततो मे त्वं दोयात्मानमव्ययम् ॥॥४॥।
अलुन म्हू०-माझ्यावर कृपा करून तू॑ आत्मानात्मविवेकविषयक जो परमरयुह्य असा उपदेश मला केलास, त्यानें माझा सर्व भ्रम नाहींसा झाला. १ हे कमलपत्राक्षा ! तू सविस्तर सांगितलेली भूतसृष्टीची उत्पात्ति आणि तिचा विलयहि मी ऐकिला, आणि ( परमात्म्याचे ) शाश्वत विशालत्वहि ऐकिले. २ हे परमेश्वरा ! तूं आपण स्वतः जशा प्रकारचा आहेस म्हणून सांगत आहेस, तर्से आतां तुझें, हे पुरुषोत्तमा ' ऐश्वर रूप पाहण्याची माझी इच्छा आहे. ३ हे प्रभो ! मला ते पाहण शाक्य आहे, अर्से जर तुला वाटत असेल, तर योगेश्वरा ! तुझं ते शाश्वत रूप मला दाखीव, ४ सातव्या अध्यायांत ज्ञानविज्ञान, आठव्यांत परब्रह्मसरूप आणि ब्रह्म-
स्वख्पादिष्कार, नवव्यांत ब्रह्मविद्या आणि भक्तिमाहात्म्य सांगून दाहव्यांत परम्रह्मस्वरूपाविष्कार ( विश्वविस्तार ) स्पष्ट केला. अते हे “ युद्य अध्यात्म- संशितम् ” प्रत्यगात्माविष्काराचें सविस्तर वर्णन केल्यावर, आतां विश्वखूपानें इश्वरस्वरूप दाखवावयाचे आहे. उत्पत्ति आणि विल्यासंबंधीं नवव्या अध्या-
अध्याय अकरावा १२७.
याच्या प्रारंभींच सांगितले आहे, आणि आठव्या अध्यायांतहि हो. १८,१९
मध्ये ह्यासंबंधी सांगितले आहे. या तत्त्वविवेचनानंतर येथें आतां प्रत्यक्ष विश्वरूपदशे क्य य
विश्वरूपदशंन दिलं आहे.
श्रीमगवानुवाच---
पद्य मे पार्थ रुपाणि दहातशो5थ सहरस्ञ्दा: । नानाविधानि दिव्यानि नानावणोळृतीनि च ।॥।५॥ पश्यादित्यान् वसून रुद्रान अश्विनो मरुतस्तथा । बहूस्यदृष्टपूवीणि पद्याश्वयीणि भारत ॥९॥ इहेकस्थं जगत्छृत्स्नं पद्याद्य सचराचरम् । मम देहे गुडाकेश यच्चन्यदद्रषमिच्छासे ।।७॥ श्रीभगवान म्ह०-हे पार्था ! ही माझी नाना प्रकारचीं अलौकिक आणि अनेक वर्ण, अनेक आकृतीर्ची अगणित अनंत खप पहा. ५ हे भारता ! द्वादशादित्य, अष्टावसू , एकादशरद्र, अशिनीकुमारद्दय, मरु- द्रूण ( एकोणपन्नास ), आणखीहि अनेक कधींहि न पाहिलेली आश्रचये- कारक दृश्ये माझ्यांत पहा, ६ हे गुडाकेशा ! आज तूं माझ्याच स्वरूपांत येथें एकवटलेले सव चराचर जगत् पहा, आगि दुसरेंहि जे जे म्हणून पाहण्याची तुझी इच्छा असेल, ते ते तुला ( माझ्याच स्वरूपांत ) येथें दिसेल. ७ विश्व हें अनेकविध आहे. रंगांचीं, प्रकाशांची, आकारांची यांत कल्पनार्तात अशीं रूपें आहेत. तेहतीस देवता ( तेहतीस कोटि देव ), सप्तसप्त ( एकाण- पन्नास ) मरुत् हे सवे परमेश्वराच्या स्वरू्पांतच आहेत. सवे विश्व त्यांच्यांत आहे, आणि तोच सवे विश्वाचा आधार आहे. न तु मां शक्यसे द्रष्टम् अनेनेव स्वचक्षुषा । दिव्य ददामे ते चक्षु: पश््य मे योगमेश्बरम् ॥८॥ पण तुला हं सर्व तुझ्या या चर्मचक्षूंनी दिसणे शक्य होणार नाही, म्हणून तुला आतां मी दिव्यदृष्टि देतों. माझें हे ईश्वरी सामथ्ये पहा. ८
१२८ तत्त्वार्थदीपिका
ज्ञानचक्षूंनींच या विश्वाचे कोतुक पाहतां येईेळ, बहिरंग डोळ्यांना दिसल, त्यापेक्षांया डोळ्यांना न दिसणारे असें आश्चर्यकारक कितीतरी विश्वांत भरलेले आहे. ते बुद्धिगम्य आहे आणि बुद्धासहि अगम्य त्यांत पुष्कळ आहे. भौतिक शास््रांना निसगोची आश्चर्य आधुनिक यंत्रांच्या साहाय्यानें अनेक दिसतात, पण यांहिपलीकडे अत्यंत आश्रयेकारक अनंत विश्व आहे. संद्ञय उवाच --
एवमुक्त्वा ततो राजन महायोगेश्वरो हरि: । ददीयामास पाथोय परमं रूपमेश्वरम ॥ ९ ।॥ सद्धय म्ह०-हे राजा घधतराष्ट्रा! इतके बोळून नंतर त्या महायोगेश्वर श्रीकृष्णाने आपलें ते महान् ऐश्वर विश्वरूप पार्थाला दाखविलें. ९ हें विश्व ईश्वराच्या योगमायेचा आविष्कार आहे. हाच तो ऐश्वरयोग, आणि ईश्वर हाच महायोगेश्वर, ज्याचे अनिवोच्य सामथ्ये विश्वांत प्रतीत होतें. अनेकवक्त्रनयनें अनेकादभुतदशनम् । अनेकदिव्याभरण दिव्यानेकोद्यतायुधम् ॥१०॥ दिव्यमाल्यांबरःघरम् दिव्यगंधानुलेपनम । सवोश्चयेमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥ ११ ॥ दिवि सूर्येसहस्त्स्य भवेद्यगपदुत्यिता । यदि भाः सदशी सा स्याद्वासस्तस्य महात्मन: ॥ १२॥ तत्रेकस्थं जगत्छृत्लनं प्रविभक्तमनेकधा । अपड्यद्देवदेवस्य दारीरे पांडवस्तदा ॥ १३ ॥। ततः सख विस्मयाविष्टो हृष्रोमा 'घनंजयः । प्रणस्य शिरसा देवं कृतांजालिरभाषत ॥ १४ | अनेक मुर्ख आगि डोळे असलेलें, अनेक चमत्कारिक स्वरूपांचे, अनेक अलौकिक अलंकार धारण केलेले, आणि अनेक अलोकिक रास्त्रांनी सज असलेलें ते विश्वरूप, १० अलोकिक पुष्पे आणि वसे धारण केलेले, अलौकिक गंधांची उटी लावलेले, सर्वे आश्चयेमयवस्तु जेथे एकवटल्या
अध्याय अकरावा १२९
आहेत असं ते, सवव्यापी अनंत विश्वात्म्या परमेश्वराचे रूप ( त्याला दाखविलें). ११ आकाशांत सहखसूयीची प्रभा एकवटून उद्भूत झाल्यास, ती त्या महात्म्याच्या ( बिश्वरूपाच्या ) तेजासारखी कदाचित् दिसूं शकेल. १२ अखिल विश्वांत अनेक रूपांनी प्रतीत होणारें सर्व जगत् एकाच ठिकाणीं त्या देवाधिदेवाच्या स्वरूपांत अुंनाला दिसले, १३ तेव्हां आश्चर्याने रोमांचित होऊन, त्या विश्वरू्पास साष्टांग प्रणिपात करून, हात जोडून अजुन म्हणाला, १४
७७. ७७
अनेकविध तोंडें आणि डोळे, आणे अनेकविध हात-पाय असलेले असे ते विराट् विश्वरूप आहे. “ सहस्रशीर्षाः पुरुषः सहल्याक्षः सहस्रपात् ” असें ते खूप आहे. येथे ईश्वराच्या (जगदीश्वराच्या) भव्य, अनंत, तेजामय, अलौकिक रूपाचे वणन आहे. मागील चार अध्यायांत ज्य़ा रूपाचे शाब्दिक वणेन केलें, त्याचेच येथें साक्षात् दशन आहे. व्यक्त विश्व हें अव्यक्त विश्रेश्वराचेच दर्य़रूप आहे. विश्वांतच सर्वेश्वर, सवेसाक्षी, सर्वातर्यांमी, सवोत्मा पाहावयाचा, हेंच विश्वरूप- दरशनाचे तत्त्व आहे. या विश्वर्यपांत अजुनानें “' जगत्” म्हणजे सारखे परिवतेन पावणारे विश्वश्वराचे रूप पाहिलें. विश्व हें विपयेय-परिवर्तन-विवर्तन- शील आहे, हाच सांगण्याचा आशय आहे. असुन उवाच--- पद्यामे देवांस्तब देव देहे सवास्तथा भतविशेषसंघान । न्रह्माणमीशं कमळासनस्थं क्र्षीश्व सर्वानुरगांश्व दिव्यान ॥१५॥ अनेकबाहूदरवकत्रनेत्र पश्रयामे त्वां सवेतो5नन्तरूपम । नान्तं न मध्ये न पुनः तवादे पद््यामे विश्वेश्वर विश्वरूप ॥१६॥ किरीटिने गादिनं चक्रिण च तेजोरादि सवेतो दोतिमंतम । पड्यामि त्वां दुनिरीक्ष्य समंतात् दीप्तानलाकेदतिमप्रमयम् ॥ १७॥
असुन म्ह०--हे देवा ! तुझ्या स्वरूपांत सवे देव, सवे बहुषिध ५ स्थावर जंगम ) सृष्ट पदाथाचे समुदाय, कमलासनस्थ ब्रह्मदेव, सव क़षिगण, आणि दिव्य (स्वर्गीय) नागहि मला दिसत आहेत. १५
त, ९
१३० तत्त्वारथदीपिका
अनेक बाहू, उदरें, तोंडे, डोळे असलेला, सववत्र अनंत रूप असा तुं मला दिसत आहेस; हे विश्रेश्वरा, विश्वरूपा! तुझ्या आदि मध्य अता'चे मळा आकलन होत नाहीं. १६. किरीटी, गदाचक्रधारी, महा- तेजस्वी, सर्वदिशांनीं अत्यंत दैदीप्यमान, कोणत्याहि बाजूनं दृष्टीस अगम्य, अत्यंत तेजोमय, अभि-सूर्याप्रमाणें प्रमावान्, आणि दुर्शैय असा मला तुं दिसत आहेस. १७
या तान श्लोकांत विश्वेखराचें भव्य विश्वरूप वर्णिले आहे. जे ज कांही टर्य आणि अदइ्यहि आहे, तं सवे इंध्वरस्वरूपांत आहे. सृष्टींतील अनेकविध प्राण्यांचे चमत्कारिक अवयव, ते सवे त्या इंधराचेच अवयव, असा तो “« अनेकबाहूद्रवक्त्रनेत्र ” आहे. प्रागिमात्रातील जीवनतत्त्व, त्यांच्यांतालि शक्ति, प्रभाव, विभव सवे कांही त्या परमेश्वराचेंच, असा तो सवेधाता समष्टिर्प आहे. सवे व्यष्टिजात त्यांच्यांतच वतमान आहे. शडखचक्रगदाधारी त्याचेंच रूप, आणि विश्वरूप विश्वात्माहि तोच. दुर्निरीक्ष्य असें अत्यंत तेजखी अनंत सूर्याचे तेजहि त्याचेंच, आणि अंधक्रारहि पण त्याचेंच रूप; अंधकारा- शिवाय तेजालाहि रूप नाहीं, कारण सृष्टींतील प्रत्येक वस्तु सापेक्षतेनेंच प्रतीत हाते. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निघानम । त्वमव्यय: शाश्वतधमेगोत्ता सनातनस्त्वम् पुरुषो मतो मे ॥१८॥ अनादिमध्यान्तमनन्तवीय अनन्तबाहुं दाशिसूर्यनेत्रम् । पद्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वामिदं तपंतम् ॥ १९॥
( मुमुक्षूंच्या ) ज्ञानाचा परम विषय जं परम अक्षर (परब्रह्म), ते तूंच आहेस, आणि तूंच या विश्वाचे एकच एक आश्रयस्थान आहिस. तूं नित्यस्वरूप, आणि नित्य धर्मांचे रक्षणकर्ता, आणि तूंच सनातन (शाश्वत) पुरुष आहेस अर्से मी मानतो, १८ आदि-मध्य-अंतरीहृत, महाप्रतापवान् , अनंतहस्त, चंद्रादित्यनयन, आणि आपल्या दिव्य तेजाने स्व विश्व प्रकाशित करणारा ज्वलदशिवदन असा तूं मला दिसतोस. १९
अध्याय अकरावा १३१
ज्ञानाचा परम विषय तो विश्रेधवर विश्वात्मा सवेव्यापी सनातन परमात्मा आहे, आणि आखेल विश्वाचा आधारहि तोच आहे. पुनः पुनः हच सांगा- वयाचे आहे की, हें विश्व त्या परब्रह्मांतच दिसतें, किंवा भासमान हार्ते; शाश्वतधर्मानेंच ह्या विश्वाचे अस्तित्व आणि सातत्य आहे, आणि हें विश्व परब्रह्माचाच आविष्कार आहे हे दृर्य़ जगत् केव्हां, कर्से, आणि कां झालें, हे प्रश्न अनेक रीतींनीं, कांही लौकिक तर कांही अलोकिक अशा तत्त्वानुसार, चर्चिले गेले आहेत, वस्तुतः “ हॅ झालाच नाहीं, ” “ हें आहेच, ” सनातन अनाद्यनंत आहे. पण ह्याचें बहिरंग मात्र प्रतिक्षण बदलत आहे. शशिसूर्य इव्वराचे नेत्र म्हटले आहेत. सूये अनंत आहेत, आणि चंद्रहि अनंतानंत आहेत. विश्वरूपहि तसेंच अनंत अनाकलनीय आहे. द्यावापूथिव्योरिदमंतरं हि व्यापं त्वयेकेन दिदाश्व सवोः । दृष्ठाः्दसुतं रूपसुग्रं तवेदे लोकत्रयं प्रव्याथितं महात्मन ॥ २०॥
परथिवी आणि स्वर्गामधील अंतरिक्ष, आणि दशदिशा तूंच ठुं व्यापून आहेस; हे महापुरुषा ! तुझें हे भयंकर आणि विस्मयजनक रूप पाहून तिन्ही लोक भीतीने घाबरून गेळे आहेत. २०
वर स्वगे ( ययुलोक ) आणि खालीं पाताल, मध्ये हा भूळोक ( मरत्येळोक ) असा सवे साधारण समज आहे. वास्तविक आपला हा मत्येलळोक इतका क्षुद्र्प आहे कीं महासागरांताळ एका वालुकाकणाइतकाच तो ह्या अफाट विश्वाच्या मानानें आहे, असें म्हणतां येईल. पण असे अनंत मत्येलाक असतील. अनंतत्व हेंच ह्या विश्वाचे खूप. ह्या दृष्टीनें पाहिलें म्हणजे आश्चयोनें, आणि आपल्या क्षृद्रतेच्या जाणिवेने, चित्त अत्यंत भयाभीत आणि संकुचित होतें. पण या अनेकत्वामागें आणि विविधतेंतहि, एकच एक तत्त्व आहे. हे जीव त्याच एका तत्त्वाचे अंशभूत आहेत, असें समजल्यावर भय तरी कोठून १ आणि कोणाचें 2 एकच एक परमात्मा, दुसरें कांहीं नाहींच. भीती नाशाची, पण सवे एकच एक, नाश तरी कशाचा £
अमी हि त्वां सुरसंघा विदान्ति केचिद्धीताः प्राअलयो ग्रणन्ति । स्वस्तीत्युकक्त्वा महर्षिसिद्धसंघाः स्तुवन्ति त्वां स्तृतिभेः पुष्कलाभेः
१२२ तत्त्वार्थदीपिका
रूद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेअश्विनो मरुतश्वोष्मपाश्च । गंधवेयक्षासुरसिद्धलघा: वौक्षन्ते त्वां विस्मिताश्रेव सर्व ॥२२॥
हे अनेक देव तुझ्या स्वरूपांतच प्रविष्ट होत आहेत, कांहीं तर भीतीने हात जोडून तुझी करुणा भाकीत आहेत, महर्षी आणि सिद्धगण जगताचे कल्याण होवो असें म्हणत, अनेक स्तोत्रांनी तुळा स्तवीत आहेत. २१ एकादरशस्द्र, द्वादशादित्य, अष्टावसु, द्वादश साध्यदेव, विशेदेव, अधिनी- कुमारद्दय, सप्तसप्त मरुद्रण, पितृगण, गंधर्व, यक्ष, असुर आणि सिद्धांचे संघ, हे सर्वच तुला आश्चयांनें पहात आहेत. २२
सवे देव त्या परमात्म्य्रांतच आहेत. हे देव परमेश्वराच्या मायेची (शक्तीची) विविध खूप आहेत. वायु, सूर्ये, अभि, इंद्र, यम इत्यादि देव त्याच्या भोतीनेंच आपापली कार्मे चोखपणे करीत आहेत. “ भीषा$स्माद्रातः पवते । भाषोदेति सूय्येः । भीषाडस्मादस्निश्रेद्रश्व । मृत्युधावति पश्चम इति । ” ते. ब्र. ८. महर्षी आणि सिद्ध हे विशाल विश्वरूप पाहून “ सर्वेडपि सुखिन: सन्तु ” म्हणत त्या विवश्वराचें गुणगान करीत आहेत.
रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्र महाबाहो बहुबाहूरुपादम ।
बहूद्रं बहुदंष्ट्राकरालं द्ष्टा लोका: प्रन्याथेतास्तथा5हम ।॥२३॥
नभ:स्पृर्हश दीप्तमनेकवण व्यात्ताननं दीस्ताविशालनेत्रम ।
हष्ठा हि त्वां प्रव्यथितांतरात्मा धात न विदामि शाम च विष्णो ॥
देष्ट्राकरालानि च ते सुखानि द्ष्रेव कालानलसंन्निभाने । दिशो न जाने न लभे न शामे प्रसीद देवेश जगन्िवास ॥२५॥
हे महाबाही ! तुझे हे अनेकमुखनयन, अनेक बाहू, अनेक मांड्या आणि पाय, अनेक उदरें, आणि अनेक दाढासुळ्यांनीं विक्राळ दिसणारे महाभयंकर रूप पाहून, सर्वे जीवलोक घाबरून गेला आहे, आणि मीहि तसाच घाबरला आहें. २३ अंतारिक्षास जाऊन मिदणारें, अत्यंत
अध्याय अकरावा १२२३
देदीप्यमान, अनेकरंगांचें, विस्तारित मुखांचें, तेजस्वी विशाळ नेत्रांचें रूप पाहून माझे हृदय भयकम्पित झालें आहे. हे विष्णो ! तुझे हें असें रूप पाहून माझें धेय आणि शांति दोन्ही हरपली. २४ या दाढासुळ्यांनीं भयानक, आणि प्रलयकालाच्या अग्नीप्रमाणे तळपणारी तुझी हीं वदन पाहून माझे दिशांचे भान हरपले, मला कोठें आश्रय स्थान दिसत नाही; हे जगनिवासा ! आतां माझ्यावर करुणा कर. २५
हें विश्वे्वराचें रौद्र भयानक विराट स्वरूप आहे. ह्या विराटपुरुषाची मुख, बाहू माड्या, आणि पाय संसाराची (समाजाची) विविध अंगे आहेत. अनेक उदर आणि दंष्टाकराल मुखे,प्राणिसृष्टींत “जीवो जीवस्य जीवनम्” दाखवितात. सवेच प्राणी दुसऱ्यांना खाणारे, आणि स्वतः खाल्ले जाणारेहि आहेत. असा हा जीविताचा पसारा आहे. अन्न आणि अन्नाद दोन्ही तेच प्रागी आहेत, या जीवनक्रमात कांहीचा नाश तर कांहींचा परिपोष असें हें सारखं चालूच आहे. हा क्रम पाहून मन भयभात होते, पण यावरच जगताची स्थिति आणि सातत्य अत्रलंबून आहे. कालाचे तोंड सारखें उघडेंच आहे, त्यांत सवे प्राणी, सारखे दिव्यावर पतंगाप्रमाणें पडून गडप होत आहेत, आणि नवे त्यांतूनच निघत आहेत. अमी च त्वां ध्रतराष्ट्रस्य पुत्रा: सर्वे सहेबावानेपालसंघेः । भीष्मो द्रोण: सूतपुत्रस्तथा5सो सहास्मदीयेरापे योधमुख्ये:॥२६॥ वकत्राणि ते त्वरमाणा विदान्ति देष्ट़ाकरालानि भयानकानि । केचिद्विलय़ा दडानांतरेपु संडर्यन्ते चूर्णितेरुत्तमाज्वेः 1२७॥ यथा नदीनां बहवबो5म्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति । तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्त|॥|२८॥ यथा प्रदीत्त ज्वलन पतंगा विदास्ति नाह्याय ससृद्धवेगाः । तथेव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगा:|| २९॥
( साहाय्यार्थ आलेल्या ) सर्व राजसंघासह हे धूतराष्ट्रपुत्र, भीष्म, द्रोण, कण, आमच्याकडील सर्व मुख्य वौरांसह, २६ तुझ्या दाढा- सुळ्यांनीं भयंकर अशा ह्या भयानक बदनांत भराभर शिरत आहेत, कांहीं
१३४ तत्त्वार्थदीपिका
तर डोक्यांचा चुराडा होऊन दातांच्या सापटींत चिकटलेले दिसत आहेत. २७ ज्याप्रमाणें सरितांचे अनेक धावते लोंढे वेगानें धडकत समुद्रांतच थेट जाऊन भिडतात, त्याप्रमाणें मनुष्यलोकांतील हे सर्व योडे तुझ्या घगधगणाऱ्या मुखांत शिरत आहेत. २८ जसे पतंग अत्यंत आवेशाने धगधगित आगींत केवळ आत्मनाशार्थच उड्या घेतात, तसाच हा जीवलोक तुझ्याहि मुखांत महदावेगानें नाशार्थच शिरत आहे. २९
कथानुसंधानास धरून या रौद्ररूपाच्या वणेनांत, कोरवांकडील वीर (भीष्म द्रोण कणोसह), आणि पांडवांच्या सनेंतीलहि महान् योद्धे कसे या काळाच्या मुखांत गडप्प होणार आहित, हॅ सांगितलें आहे. कालाच्या तडाख्यांतून तर कोणीच सुटत नाहीं. सवे नद्यांच्या ओघांचा शेवट जसा समुद्रांत, तसा सर्व